गुणरत्न सदावर्ते हे जिव तोडुन लढतात.. त्यांच्या ज्ञानापुढे हे कोणि टिकु शकत नाहि.. हे काय चर्चा करणार.. मी फँन झालोय या माणसाचा खुप हा प्रचंड बुध्दिमान माणुस आहे समाजाने यांच्या पाठिमागे बळ म्हणुन उभे रहावे वैचारिक तत्वावर
विलासराव,आपण मध्ये मध्ये बोलणाराला का आडवत नाही आपण घाबरतात का..अहो प्रत्येकाला बोलुन देणे गरजेचे आहे. गोंधळ होतो... आम्हाला काहीही कळत नाही... यापुढे दक्षता घ्यावी असे वाटते...
1)आरक्षण पाहिजे ,पदोन्नती मध्ये पाहिजे अजून तुम्ही राजकीय आरक्षण सुध्दा मागितले पाहिजे सध्या लोकसभा व विधानसभा मध्ये काही जागा आरक्षित आहेत ,288 पैंकी 144 ची मागणी करा .मुख्यमंत्री , पंतप्रधान पद देखिल आरक्षणाची मागणी ठेवा 2) Open वाले तुम्हाला कोणी वाली नाही , मतदानावर बहिष्कार हा 1 उत्तम पर्याय.
सदावर्ते ना सांगा ,नौकरी पुरती बस की आता आरक्षण...तुमाला सगळी कडे आरक्षण लागते तर सरकारला ही पण मागणी करा,की त्यात मरणाला पण आरक्षण पाहिजे,ओपन च्या तुलनेने लवकर मेल पाहिजे..बस की राव आता किती आरक्षण घेणार,का स्मशानभूमी भूमीत पण आरक्षण घ्या...डॉक्टर बाबासाहेब का फक्त तुमचेच आहेत का ते पूर्ण देशाचे आहेत...गुणवर्ते आता सधन झाले ,सोडा की आपल्या इतर जातीच्या भावाना आरक्षण..फारच महाग गोष्टी वापरता आता गुणवर्ते,आपल्याच भावाना जेवायला पोटभर भेटणा,तुमच्या सारखे लोक आरक्षण घेऊन मोठे झाले,स्वतः मनाने आरक्षण सोडले तर इतर SC भावना पण भेटेल,साहेब ..
@@tatyavinchuomfattahswaha6925 aare te maz adnav aahe tula kay vatl chori kel tula aare tula aasel savay bap badlaychi mala nahi mahit aahe ka tula kahi
sadavarte sir never fight without evidence.sadavarte sir struggle a lot. And that is why he doesn't afraid to anyone. and so revolutionary jay bhim from me.
तसं पाहिलं तर मराठा समाजाला संविधान अंगीकृत लोकशाही प्रणालीचा मोठ्या प्रमाणात फायदाच झालेला आहे. याच कारण म्हणजे संविधानानुसार आपली लोकशाही बहुमताची लोकशाही आहे. त्यामुळे बहुसंख्यांक मराठा समाजाला आपसूकच बहुमतातून प्राप्त होणारी सत्ता व त्या अनुषंगाने मिळणारे लाभ हे महाराष्ट्रातील कोणत्याही जातसमूहापेक्षा निश्चितच जास्त आहेत. गावपातळीपासून ते राज्य पातळीवर चालणाऱ्या सत्ता प्राप्तीच्या संघर्षात मराठयांना त्याचा सर्वाधिक वाटा मिळतो. त्यांचे आमदार, खासदार, मंत्री यांची संख्या इतर जातसमूहापेक्षा सर्वात जास्तच असते. किंबहुना मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविणारे नेतेदेखील मराठाच आहेत. गावातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील सत्ता केंद्रांवर मराठ्यांचेच प्राबल्य आहे यात काही शंका नाही. शिवाय मराठा समाजाकडे जमिनीही मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा समाजाकडे असलेल्या या पार्श्वभूमीमुळे बऱ्याच मराठा बांधवांनी आपल्या संपत्ती मध्ये वाढ करून आपली आर्थिक सुबत्ता मजबूत केली आहे. तेव्हा मराठा समाज हे मान्य करणार की नाही संविधानातील लोकशाही प्रणाली मुळेच सत्तेचा सर्वाधिक वाटा त्यांना मिळतो . इतर जात समूह आरक्षण असल्यामुळेच या सत्तेचे भागीदार होऊ शकतात. त्यातही निर्णय प्रक्रियेत त्यांना नगण्य स्थान असते मराठा समाजाने देखील बहुसंख्यांक असल्याने बहुमतावर मिळणारी सत्ता जी काही ठराविक कुटुंबांमध्ये , घराण्यांमध्ये कुंठित झाली आहे ती कुंठीत आवस्था भेदावी व हि सत्ता वंचित असलेल्या मराठा कुटुंबाकडे वळवावी. त्या सत्तेतून कितीतरी समाज बांधवांना फायदा होऊ शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे.. मराठा जातींपेक्षा इतर मागासवर्गीय जाती असलेल्या जात समूहांची अजूनही मोठयाप्रमाणात परिस्थिती दयनीय व हलाखीची आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.
काय मागासवर्गीय मागासवर्गीय लावलंय, पदोन्नतीमधील आरक्षण हा काय हक्क वगैरे नाही, सेवाजेष्ठतेने पुढे असलेल्यांवर अन्याय आहे. सदावर्ते आरक्षणातून झालेला वकील दिसतोय, नाहीतर याला कोण चपराशी म्हणून पण ठेवणार नाही, साधं बोलायची अक्कल नाही त्याला.
सगळं फुकट च पाहिजे का तुम्हाला,आयत खाऊ ,एकदा एखादा उमेदवार नौकरिवर लागल्यावर त्याला पदोन्नती मध्ये कश्याला पाहिजे आरक्षण ,कितीक दिवस फुकट पाहिजे ,स्वतःच्या लायकी दाखवा थोडी
होस्ट आठवलेजी तुम्ही चर्चा घडवून आणता पण वक्ते फार पर्सनल होतात व भांडण होतात अस दिसतय. तुम्ही ही चर्चा सुरू करायच्या आधी प्रत्येक वक्त्याला कडक नियमांच पालन करायला लागेल याची तंबी द्या. आमच्या सारख्यांना ही यर्चा बघताना आमचा वेळ फुकट जातो अशी भावना आहे.
मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे,मागासवर्गिय संघटणा पदोन्नतती आरक्षणासाठी भाडंत आहे. एक हुषार आणि लबाड (बोका) समाज खुल्या गटाला 10 टक्के आरक्षण घेऊन ,नोकर्या मिळवून आपल्या घरात श्रीखंड,पुरी खाऊन मस्त घोरत दुपारची डुलकी घेत आहे आणि हे असच मागिल हजारो वर्षापासून चालच आहे.
@@shahajikharade7685 ho जमिनी आहेत पण हे जमिनी घेवून तुम्ही आजन्म जंगलात रहा आणि विकास नावाचा कोणताच शब्द तुम्ही ऐकू नका किवा पाहू नका या जरा गडचिरोली मध्ये किती भूमी हिन आदिवासी आहेत ज्यांच्य जमिनी नाहीत आणि असेल तरी पोटापुरा ता पिकवतात...
काँग्रेस देश्यात राज्यात sc st sbc vj मुळे जिवंत आहे,पुर्णपणे नामशेष होवाचे नसेल तर सरकारवर दबाव निर्माण करायला पाहिजे नाहीतर पुढची election मध्ये काँग्रेस नामशेष झाली म्हणून समजा
नौकरी लागताना आरक्षणाचा फायदा घेतला ना !!! मग आता पदोन्नतीत आरक्षण कशाला पाहिजे !! सेवाजेष्टेतेनुसारच पदोन्नती द्यायला पाहिजे !!! मतांच्या राजकारणा साठी राजकारण्यांनी सर्व वातावरण बिघडवून टाकलंय !!!
नोकरी मिळण्यासाठी आरक्षण आणि पदोन्नती साठी आरक्षण हा सर्व सामन्यासाठी अन्यायकारक आहे. गुणरतन जी तुमच्या जतला मिळालं पण दुसऱ्या जातीला मिळत असेल तर का वाईट वाटून घेता? खरंच जातीवर बोलणं योग्य नाही हे कळत असलं तरी आतर्मनातून जी आग होते. आज सामान्य माणसं वाऱ्यावर पडलेत कोणी वाली नाही कारण कोणी बाजू घेतली तर चर्चा होते
साहेब, टोप्या घालू नका म्हणजे झालं...कारण आम्ही मराठा आरक्षणामुळे 2019 पासून भरतीची वाट पाहतोय. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व bhartya ठप्प आहेत. वय वाढत आहे आणि कसायला जमीन ही नाही. त्यामुळे मुलगी ही कोणी देत नाही.त्यामुळे लवकरात लवकर भरती व्हावी ही विनंती.
पदोन्नती आरक्षण मिळणे हा सविधानिक हक्क आहे तो मिळाला पाहिजे कारण आता पिढ्यानपिढ्या गरिबीतून जनता पुढे जात आहे........ ती गुलामच किती दिवस ठेवणार..... आता ते अशक्य आहे. हक्कासाठी लढणारी माणसे खूप आहेत...... अजूनही मागासलेले लोक खूप आहेत
Mandiratli aghoshit aarakshan ha sudha, ani ahmich sarvsreshth prutvi varil bhudh iman prani aho ha sangnyacha mulbhut adhikar nahi. Ok swarthi, jat pat mannara pakhndi. Labhad kolha. 🤭🤫😠😡👿👹👺
@@poonamborkarpoonamborkar3560 tumhi apekshach kashi karta mandirachi mandirashi tumcha kay sambandh babasahebani buddhacha dhamma dilaya na tumhala kay ajun ani budddhist muslim jain baribariche dharm ahet
बाकी आरक्षित घटक याविषयी काहीच बोलत नाहीत लढायचे म्हटलेकि फक्त बौद्धच पुढे येतात त्यामुळे फक्त बौद्धांना लक्ष्य केले जातेय बौद्धांना आरक्षण आहे तरी किती याचा अभ्यास सर्वांनी करावा
आठवले साहेब आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट पणे पुर्ण देण्या अगर ऐकण्या अगोदर त्या वक्त्यांना का बरे थांबवता? प्रेक्षकांना नीट काही तरी कळने गरजेचे आहे
शिपाई पदा साठी पदवीधर लागतो , आणि सचिव बनने साठी आरक्षण वाला लागतो ,,आणि दूसरी पास असेल तर मुख्यमंत्री , पंतप्रधान बनतो ,, हे आमचे सविधान सांगते , भारतीय सविधाना नुसारच राबड़ी देवी मुख्यमंत्री बनल्या होत्या , 35 % मार्क्स हासिल करके MBBS करते है , हम सविधान के तहत चलते है ,
कृपया चर्चा विस्तृत करून महाराष्ट्र राज्य महाआघाडी सरकार दोषी घोषित करावे. त्यांच्या कडे असलेले पदोन्नती आरक्षण उपसमिती अध्यक्ष पद हिसकावून घेतले जावे व लायक पदाधिकारी कडे सोपविण्याची व्यवस्था करावी. 🙏🙏
गुणरत्न सदावर्ते हे जिव तोडुन लढतात.. त्यांच्या ज्ञानापुढे हे कोणि टिकु शकत नाहि.. हे काय चर्चा करणार..
मी फँन झालोय या माणसाचा खुप
हा प्रचंड बुध्दिमान माणुस आहे
समाजाने यांच्या पाठिमागे बळ म्हणुन उभे रहावे वैचारिक तत्वावर
शेवटी वाघ तो वाघच...सदावर्ते सर आपण जबरदस्त व अभ्यास पूर्ण मांडणी केली..जय भीम
तगड्या अभ्यासाच्या जोरावर सदावर्ते साहेब सर्वांना पाणी पाजतात हे मात्र सर्वांनी मान्य करायला पाहिजे.
Jitane ordun dusryala bolu na dene mhane pani pajne bolu shakat nahi. Ardaorad keli asnar courtat judge kantale Ani dila nikal hey asech asnar
@@surekhapalav50 आरडाओरडीवर कोर्ट निकाल देत नसते मॅडम ,कोर्टात सत्यता पडताळली जाते.
Sadavarte is working like Dr, Babasaheb Ambedkar.
कायद्यात कुठे बदल करायला लागत असेल तीथं बदल करा आणी मराठ्यांना आरक्षन द्या.
@@kuldeep7550 mhanun maratha arkshan radda jhala na gunratna sarvade saheb yanni sachhai ya mude radda jhala
अभिनंदन सदावर्ते साहेब तुमच्या न्यानाला खूपच छान विश्र्लेसं वाचार मांडलेत अतिसुंदर👍🙏
वकील उज्वल निकम साहेब सुद्धा पण आहेत पण ते कधी ते वकील या पदाचा गर्व करत नाही
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
समाजाचे अधिकारी आरक्षण घेण्यापूरते मागासवर्गीय होतात पदावर बसले की यांना समाजाचं काही घेण देण नसत
Yes 100%
100%%
सदावर्ते साहेब नॉलेज चा बाऱ्यात तुमच्या सगळ्यांचा बाप आहे आणि 1 महान advocate ahe..
Ho aani bakiche ullu aahet
बाकीचे उल्लू नाही माणसं आहे
@@akshaywaghmare5297 🍌
@@tatyavinchuomfattahswaha6925 🤪🤪🤪
✌️👌👍सदावर्ते वकील साहेब बोलतात त्यात तथंय आहे खरं बोलकी झोबतय राजकारन्यासणी आणि सगळ्यासनी
आता लादायची पाळी आली आहे. सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.
कोणाकोणाला वाटते सदावर्ते साहेबांचा अभ्यास चांगला आहे पण पण थोडे शांतपणे बोलले पाहिजे।
काहीच गरज नाही कारण त्यांना खूप शिव्या देण्यात येतात आणि धमक्या देतात म्हणून जशास तसे.👍🙏
Tyani jatretala chashma ghalayLa nahi pahije
@@ravindrajadhav9962 त्यांची इच्छा तुमच प्रेम 🙄 का उतू जात आहे.
@@NikeshBagde 😄😄😄
गुंणरत्न सदावर्ते यांचे बरोबर आहे!👍
पदोन्नतीत आरक्षण हक्क नाही, नोकरी लागल्यावर ही तुमचं मागासलेपना गेला नाही का? याला भीक मागणे नाही म्हणाल तर काय म्हणाल.
Sadavarte साहेब खरे बोलतात, अभिनंदन साहेब 👍👍👍👍👍👍👍👍
किती पैसे घेऊन खर बोलताव
We proud of adv.Sadawarteji,expressed real things.
अजित पवार मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण चा अभ्यास नसेल तर उपसमिती अध्यक्ष पदाचा राजीनामा द्या.
Great Knowledge of Gunratna Sadavarte, for the Reservation Debeate of Maharashtra.
गुनरतन सदावरते सविधाना चा अभ्यास करुनच बोलत आहेत. नो च्यालंज .
अतुल लोंढेजी आपण एकदम बरोबर बोललात,
ते सदावर्ते नेहमी असेच करतात, कोणालच बोलू द्यायचे
नाही,आणि आरडाओरड करायची याला चर्चा म्हणायची
का?
कशाला येता असल्या कार्यक्रमाला अतुल लोंढे सर
😁😁😁😁😁
विलासराव,आपण मध्ये मध्ये बोलणाराला का आडवत नाही आपण घाबरतात का..अहो प्रत्येकाला बोलुन देणे गरजेचे आहे. गोंधळ होतो... आम्हाला काहीही कळत नाही... यापुढे दक्षता घ्यावी असे वाटते...
Saheb mdhe blnyaracha samjun ghatana konihi Asch kahihi bolt nahi na he samjun ghya na
जय भीम सदावर्ते साहेब🙏
1)आरक्षण पाहिजे ,पदोन्नती मध्ये पाहिजे अजून तुम्ही राजकीय आरक्षण सुध्दा मागितले पाहिजे सध्या लोकसभा व विधानसभा मध्ये काही जागा आरक्षित आहेत ,288 पैंकी 144 ची मागणी करा .मुख्यमंत्री , पंतप्रधान पद देखिल आरक्षणाची मागणी ठेवा
2) Open वाले तुम्हाला कोणी वाली नाही , मतदानावर बहिष्कार हा 1 उत्तम पर्याय.
सदावर्ते साहेब तुम्ही खरे आंबेडकरवादी आहात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त १० वर्षासाठी आरक्षण दिल आहे
फुकट नोकरी, आणी पददोनती सुदधा. गु रतन वा वा वा.
सदावर्ते सदा ग्रेट 👍
अतुल लोढे...कायद्याचा अभ्यास नसतांना खोट बोलु नये
सदावर्ते जी जय भीम
सलाम तुमच्या कार्याला
सर शिक्षक भरती मधे 50% मागासवर्गीय जागा कपात केली आहे. हि लढाई गेल्या 4 वर्षां पासुन आम्ही लढत आहोत, ह्या बद्दल सरकार ला please जाब विचारा...🙏
Wel done Sadawarte Saheb.
Stey ahe,kalaji karu naka
सदावर्ते ना सांगा ,नौकरी पुरती बस की आता आरक्षण...तुमाला सगळी कडे आरक्षण लागते तर सरकारला ही पण मागणी करा,की त्यात मरणाला पण आरक्षण पाहिजे,ओपन च्या तुलनेने लवकर मेल पाहिजे..बस की राव आता किती आरक्षण घेणार,का स्मशानभूमी भूमीत पण आरक्षण घ्या...डॉक्टर बाबासाहेब का फक्त तुमचेच आहेत का ते पूर्ण देशाचे आहेत...गुणवर्ते आता सधन झाले ,सोडा की आपल्या इतर जातीच्या भावाना आरक्षण..फारच महाग गोष्टी वापरता आता गुणवर्ते,आपल्याच भावाना जेवायला पोटभर भेटणा,तुमच्या सारखे लोक आरक्षण घेऊन मोठे झाले,स्वतः मनाने आरक्षण सोडले तर इतर SC भावना पण भेटेल,साहेब ..
Great sadavrte♥️
बोध्द खातात गोळ्या .
इतर आरक्षण घेणारे,खातात पोळ्या.
सगळ Private करा मग काय आरक्षणाच काय लोणच घालणार..
सदावर्ते + जयश्री = सुपारीबाज
अबे साले मे ओबीसी हू
दाखवली ना औकात गेला ना आडनावावरून जातीवर म्हणूनच ते मराठे ना तुला ना मला जवळ करतात
गुणरत्न तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु
Bagu pud bhaitnahi konacha bappala maratanchipor
आरक्षण एकदाच आहे
गुणरत्न jara japun... Attack ni जाशील एखाद्या दिवशी 🤣🤣
Tu kal ji karu nako bhau
@@karan_shinde_358
Asnav chor spotted
😜
@@tatyavinchuomfattahswaha6925 kay
@@karan_shinde_358 tuch re
Marathyache adnav waparnara
@@tatyavinchuomfattahswaha6925 aare te maz adnav aahe tula kay vatl chori kel tula aare tula aasel savay bap badlaychi mala nahi mahit aahe ka tula kahi
ज्यांची लायकी आहेत त्यांचं पद द्या, 35% मुलगा Techar banto शाळेची वाट लागते, मुलणा काय शिकवनार , देश कसा पुढे जाणार हा विचार करा,
कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही.....!
जय भिम......!
जय मल्हार......!
मन आम्ही कायद्यानुसारच आरक्षण मागतोय भीक नाही मागत
Jai bhim bolun amchya malharicha apman karu nako te shiv aahet
जय शिवाजी जय भवानी...🚩🚩🚩
तुला आरक्षण मिळतय म्हणून कायदा मोठा काय,,?
पाच हजार वर्ष आमच्यावर मनुस्मृती लादली.
70 वर्ष आरक्षण काय मिळालं तर हे जळायला लागले.
क्या सोच है रे तुम लोगों की मानना पडेगा..😡
sadavarte sir never fight without evidence.sadavarte sir struggle a lot. And that is why he doesn't afraid to anyone. and so revolutionary jay bhim from me.
गुणवत्तेला आरक्षण दया देश प्रगत होईल
👍👍👍👍👍👍
खावा अजून फुकट ,
तरी पण काय सुधारणा होणार नाही
पिंडी वरचा विंचू तू
इनहानु अस्पताल बीच आरक्षण दे दो हुन , बाकिया नु साऱ्या नु मरण दे कुड़ी आवा
तू सुद्धा आरक्षण खोर आहेस तुझा समाज आरक्षण घेतोय कशाला बढाया मारतोस
ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य सर्वांना 10% आर्थिक दुर्बल आरक्षण आहे.
फुगाट च नाही राजा हाकाचा मागतोय
ओबिसी समाजातील सर्वसामाण्य जणता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही आहे!!!❣️🚩
Gunratna Sadavarte Saheb Great Adv...
एक सदावर्ते लाख सदावर्ते
लाख हो , करोड़ हो ,, आखिर वही है
तसं पाहिलं तर मराठा समाजाला संविधान अंगीकृत लोकशाही प्रणालीचा मोठ्या प्रमाणात फायदाच झालेला आहे. याच कारण म्हणजे संविधानानुसार आपली लोकशाही बहुमताची लोकशाही आहे. त्यामुळे बहुसंख्यांक मराठा समाजाला आपसूकच बहुमतातून प्राप्त होणारी सत्ता व त्या अनुषंगाने मिळणारे लाभ हे महाराष्ट्रातील कोणत्याही जातसमूहापेक्षा निश्चितच जास्त आहेत. गावपातळीपासून ते राज्य पातळीवर चालणाऱ्या सत्ता प्राप्तीच्या संघर्षात मराठयांना त्याचा सर्वाधिक वाटा मिळतो. त्यांचे आमदार, खासदार, मंत्री यांची संख्या इतर जातसमूहापेक्षा सर्वात जास्तच असते. किंबहुना मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविणारे नेतेदेखील मराठाच आहेत. गावातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील सत्ता केंद्रांवर मराठ्यांचेच प्राबल्य आहे यात काही शंका नाही. शिवाय मराठा समाजाकडे जमिनीही मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा समाजाकडे असलेल्या या पार्श्वभूमीमुळे बऱ्याच मराठा बांधवांनी आपल्या संपत्ती मध्ये वाढ करून आपली आर्थिक सुबत्ता मजबूत केली आहे. तेव्हा मराठा समाज हे मान्य करणार की नाही संविधानातील लोकशाही प्रणाली मुळेच सत्तेचा सर्वाधिक वाटा त्यांना मिळतो . इतर जात समूह आरक्षण असल्यामुळेच या सत्तेचे भागीदार होऊ शकतात. त्यातही निर्णय प्रक्रियेत त्यांना नगण्य स्थान असते मराठा समाजाने देखील बहुसंख्यांक असल्याने बहुमतावर मिळणारी सत्ता जी काही ठराविक कुटुंबांमध्ये , घराण्यांमध्ये कुंठित झाली आहे ती कुंठीत आवस्था भेदावी व हि सत्ता वंचित असलेल्या मराठा कुटुंबाकडे वळवावी. त्या सत्तेतून कितीतरी समाज बांधवांना फायदा होऊ शकतो याचा विचार होणे गरजेचे आहे.. मराठा जातींपेक्षा इतर मागासवर्गीय जाती असलेल्या जात समूहांची अजूनही मोठयाप्रमाणात परिस्थिती दयनीय व हलाखीची आहे याची जाणीव ठेवली पाहिजे.
गर्व असावा पण इतका पण नसावा की समोर च्या माणसाचा मान ठेवावा
इतकेच करा भाजप सोबत राहा किंवा कोणत्याही पक्षा सोबत राहा तब जातीवादी शक्ती सत्तेत येणार नाही ह्या कडे लक्ष द्या
आतुल ला काहीच माहीत नाही याला बोलावलं का चारच्या कराय
Superb, meaningful and realistic discussion 👏👌👍. Well done.
हा काँग्रेस प्रवक्ता आता वकिलांना शिकवणार काय ? गुणरत्न सदावर्ते साहेबांसमोर त्यांच्याच लेव्हलची माणसे बसवा. या राजकीय नेत्यांनी नुसता बाजार केला.
The grate Man of sadavarte ..... I proud of you .. I'm agree with you
अरे ४०% वर पास झालेले हे........
कसले अभ्यसक् आनी कसले काय......
लेवल लेवल....
काय मागासवर्गीय मागासवर्गीय लावलंय, पदोन्नतीमधील आरक्षण हा काय हक्क वगैरे नाही, सेवाजेष्ठतेने पुढे असलेल्यांवर अन्याय आहे. सदावर्ते आरक्षणातून झालेला वकील दिसतोय, नाहीतर याला कोण चपराशी म्हणून पण ठेवणार नाही, साधं बोलायची अक्कल नाही त्याला.
सदावर्ते साहेबांचा आदर आहे. पण चर्चा fruitful व्हायला हवी
जर पदोन्नती आरक्षण साठी ईतका गोधळ तर सर्व आरक्षण बंद केल्यावर काय होईल .....
हरिभाऊ राठोड यांनी कोट ले भारी घातला वीस हजार रुपये कमीत कमी किंमत असेल
😊😊😊
सुटा बुटात राहीलं पाहिजे
Legend like comment 😂😂😂
सगळं फुकट च पाहिजे का तुम्हाला,आयत खाऊ ,एकदा एखादा उमेदवार नौकरिवर लागल्यावर त्याला पदोन्नती मध्ये कश्याला पाहिजे आरक्षण ,कितीक दिवस फुकट पाहिजे ,स्वतःच्या लायकी दाखवा थोडी
होस्ट आठवलेजी तुम्ही चर्चा घडवून आणता पण वक्ते फार पर्सनल होतात व भांडण होतात अस दिसतय. तुम्ही ही चर्चा सुरू करायच्या आधी प्रत्येक वक्त्याला कडक नियमांच पालन करायला लागेल याची तंबी द्या. आमच्या सारख्यांना ही यर्चा बघताना आमचा वेळ फुकट जातो अशी भावना आहे.
मा. सदावर्ते साहेब तुम्ही बरोबर बोलता. .
मराठा समाज आरक्षणासाठी भांडत आहे,मागासवर्गिय संघटणा पदोन्नतती आरक्षणासाठी भाडंत आहे. एक हुषार आणि लबाड (बोका) समाज खुल्या गटाला 10 टक्के आरक्षण घेऊन ,नोकर्या मिळवून आपल्या घरात श्रीखंड,पुरी खाऊन मस्त घोरत दुपारची डुलकी घेत आहे आणि हे असच मागिल हजारो वर्षापासून चालच आहे.
Pramotion should be based on talent as per private organisations. It will help our nation
वकिल साहेब खर बोलतात
अशुतोष कुंभकोणीवर अजित पवार नी दबाव आणला.
. वकील साहेब जयभिम
Max maharashtra keep it up...very very valuable discussion..🙏🙏
सदावर्ते बेस्ट बोलत आहे आणि मुद्दे सूद
मागासवर्गी यांना जमिनी नाहीत, दारिद्र्यात जीवन काढत आहेत! त्यांचा विचार जर केला नाही तर समतोल ढासळला जाईल!
महाराष्ट्रा चे भूमिआभलेखन मुख्यालय पुणे , येथे जाउंन चेक कर , तुझ अज्ञान पाजळू नकोस
@@shahajikharade7685 ho जमिनी आहेत पण हे जमिनी घेवून तुम्ही आजन्म जंगलात रहा आणि विकास नावाचा कोणताच शब्द तुम्ही ऐकू नका किवा पाहू नका या जरा गडचिरोली मध्ये किती भूमी हिन आदिवासी आहेत ज्यांच्य जमिनी नाहीत आणि असेल तरी पोटापुरा ता पिकवतात...
जय भीम
काँग्रेस देश्यात राज्यात sc st sbc vj मुळे जिवंत आहे,पुर्णपणे नामशेष होवाचे नसेल तर सरकारवर दबाव निर्माण करायला पाहिजे नाहीतर पुढची election मध्ये काँग्रेस नामशेष झाली म्हणून समजा
आरक्षण असावे पण पदोन्नती सरळ सरळ द्यावी. अन्यथा गुणवत्ता ढासळली जाईल...क्रिकेट टीम मध्ये पण आरक्षण द्या मग .... खेळ बघू नका मग...
अॅड. सदावर्ते साहेब यांची मांडणी अत्यंत मुद्देसुद! 👍
ज्याचेजवळ गुणवत्ता आहे त्यानाच पदोन्नती द्या ज्यांना वरिष्ठ पदाबाबत
आक्कल नाही आशांना केवळ जाती मुळे पदोन्नती देता
का
मस्तच
नौकरी लागताना आरक्षणाचा फायदा घेतला ना !!!
मग आता पदोन्नतीत आरक्षण कशाला पाहिजे !!
सेवाजेष्टेतेनुसारच पदोन्नती द्यायला पाहिजे !!!
मतांच्या राजकारणा साठी राजकारण्यांनी सर्व वातावरण बिघडवून टाकलंय !!!
नोकरी मिळण्यासाठी आरक्षण आणि पदोन्नती साठी आरक्षण हा सर्व सामन्यासाठी अन्यायकारक आहे. गुणरतन जी तुमच्या जतला मिळालं पण दुसऱ्या जातीला मिळत असेल तर का वाईट वाटून घेता? खरंच जातीवर बोलणं योग्य नाही हे कळत असलं तरी आतर्मनातून जी आग होते. आज सामान्य माणसं वाऱ्यावर पडलेत कोणी वाली नाही कारण कोणी बाजू घेतली तर चर्चा होते
गुण रत्न सारख्या हुशार माणसाला चर्चेत घेतलं तर त्यांनी थोडा आवाज कमी करून बोलावे ते नेहमी मराठयांना कट्टर विरोधक समजता त
साहेब, टोप्या घालू नका म्हणजे झालं...कारण आम्ही मराठा आरक्षणामुळे 2019 पासून भरतीची वाट पाहतोय. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.पण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व bhartya ठप्प आहेत. वय वाढत आहे आणि कसायला जमीन ही नाही. त्यामुळे मुलगी ही कोणी देत नाही.त्यामुळे लवकरात लवकर भरती व्हावी ही विनंती.
Pathan saheb तुमचा मुद्दा बरोबर आहे
खूप आरडाओरडा चालला आहे. विलासजी तुम्ही अशा लोकांना वाव देत आहात.
दोन्ही पक्षच्या नेत्यांनी विवेका ने विचार करावा व पदोन्नति त्वरित द्यावी, व गोर गरीबांचे आशीर्वाद घ्यावे
मराठ्यांना पण आरक्षण हवं कारण आम्ही पण गोर गरीब आहोत
काही गोष्टी या सौम्य आवाजात कळत नाहीत.
त्यामुळे त्या मोठ्या आवाजातच सांगाव्या लागतात.
तरच काही पक्षांच्या कानावर त्या पोहचु शकतात.
Dusryanche aawaj tumchyahun mothe asu shktat.
पदोन्नती आरक्षण मिळणे हा सविधानिक हक्क आहे तो मिळाला पाहिजे कारण आता पिढ्यानपिढ्या गरिबीतून जनता पुढे जात आहे........ ती गुलामच किती दिवस ठेवणार..... आता ते अशक्य आहे. हक्कासाठी लढणारी माणसे खूप आहेत...... अजूनही मागासलेले लोक खूप आहेत
भस्मासुर आता डोक्यावर हात ठेवायला निघाला.......
पद्दोन्नती आरक्षण हा काही मुलभूत अधिकार नाही..
Mandiratli aghoshit aarakshan ha sudha, ani ahmich sarvsreshth prutvi varil bhudh iman prani aho ha sangnyacha mulbhut adhikar nahi. Ok swarthi, jat pat mannara pakhndi. Labhad kolha. 🤭🤫😠😡👿👹👺
@@poonamborkarpoonamborkar3560 tumhi apekshach kashi karta mandirachi mandirashi tumcha kay sambandh babasahebani buddhacha dhamma dilaya na tumhala kay ajun ani budddhist muslim jain baribariche dharm ahet
@@riyajpathan6024 barobar bhai
He lok hindustan war boz ahet fukatkhau
सदावर्ते साहेब जय भीम 🙏🙏🙏
Ad. Sadavarte saheb you are really transparent and clear like water and you really roars like lion when the politician are lying . Hates of you
सदावरतेला औरंगजेब सारखे दिवस रात्र मराठे च दिसत आहेत।
डंके की चोट पर ।
नाही मित्रा मराठ्यांना औरंगजबासारखा सदावर्ते जळी स्थळी,पाषाळी दिसत आहे
ड़ंके की चोट पर
विलास आपण मतभेद करताय ....
नक्कीच सदावर्तेला एकप्रकारे मदत करताय हे चुकिचे आहे.
He also 8wale
मॅक्स महाराष्ट्र चांगले काम करत आहे
SC ST आरक्षण काढून टाकण्यात येऊन बाकीच्या सर्वांना देण्यात यावे. यासाठी सदावर्ते ने सुप्रीम कोर्टात लढावे.
Fight for social justice continues..
आतापर्यंत पदोन्नती आरक्षण देण्यात आले नाही
Great debate, all should be aware & cautious about the Constitution/ Reservation policy in india
बाकी आरक्षित घटक याविषयी काहीच बोलत नाहीत लढायचे म्हटलेकि फक्त बौद्धच पुढे येतात त्यामुळे फक्त बौद्धांना लक्ष्य केले जातेय बौद्धांना आरक्षण आहे तरी किती याचा अभ्यास सर्वांनी करावा
Gunratan mhanayach 😎
आठवले हे सदावर्ते चॅनल चालवत आहेत ।
Great Atul ji
जय सेवालाल हरिभाऊ
बंजारा समाजाला न्याय नक्कीच पाहीजे
म्हणजेच बंजारा समाजाला योग्य तो न्याय भेटलाच पाहीजे
आठवले साहेब आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट पणे पुर्ण देण्या अगर ऐकण्या अगोदर त्या वक्त्यांना का बरे थांबवता?
प्रेक्षकांना नीट काही तरी कळने गरजेचे आहे
शिष्टाचार काय असतो , हे वकील असून सुद्धा सदावर्ते ला माहित नाही का ? , सदावर्ते जी ,किवा साहेब म्हणन्यात काय अर्थ आहे ,
Ad Sadavarte sir Thnx🙏 Jay Bhim🙏💐
पदोन्नतीतील आरक्षण मध्ये बदल केला पाहिजे
मंत्रालयातील शिपाई दोन वर्षात डायरेक्ट सचिव झाला पाहिजे, तर आणि तरच पदोन्नतीमध्ये लाभ झाला असे म्हणता येईल.
शिपाई पदा साठी पदवीधर लागतो , आणि सचिव बनने साठी आरक्षण वाला लागतो ,,आणि दूसरी पास असेल तर मुख्यमंत्री , पंतप्रधान बनतो ,, हे आमचे सविधान सांगते , भारतीय सविधाना नुसारच राबड़ी देवी मुख्यमंत्री बनल्या होत्या , 35 % मार्क्स हासिल करके MBBS करते है , हम सविधान के तहत चलते है ,
कृपया चर्चा विस्तृत करून महाराष्ट्र राज्य महाआघाडी सरकार दोषी घोषित करावे. त्यांच्या कडे असलेले पदोन्नती आरक्षण उपसमिती अध्यक्ष पद हिसकावून घेतले जावे व लायक पदाधिकारी कडे सोपविण्याची व्यवस्था करावी. 🙏🙏
हे रामभाऊ राठोड तर सेम बाबासाहेब दिसतात.