जनता ज्यावेळेला गणेशासाठी वर्गणी देतात त्याच वेळेला जनतेने सांगायला हवं के डॉल्बी चा आवाज कमी ठेवणे लेसर किरण चा वापर न करणे असे सांगूनच वर्गणी द्यायला पाहिजे जे मंडळ नियम पाळेल त्या मंडळात वर्गणी आम्ही देऊ असे जनतेने ठरवायला पाहिजे असंच जर चालत राहिलं तर पुढच्या पिढीला जास्तच भोगावे लागणार आहे याच्यावर जनतेने विचार करावा
बरोबर आहे
100% barobar 👍
जनता ज्यावेळेला गणेशासाठी वर्गणी देतात त्याच वेळेला जनतेने सांगायला हवं के डॉल्बी चा आवाज कमी ठेवणे लेसर किरण चा वापर न करणे असे सांगूनच वर्गणी द्यायला पाहिजे जे मंडळ नियम पाळेल त्या मंडळात वर्गणी आम्ही देऊ असे जनतेने ठरवायला पाहिजे असंच जर चालत राहिलं तर पुढच्या पिढीला जास्तच भोगावे लागणार आहे याच्यावर जनतेने विचार करावा