Awaaz Maharashtracha | 'हे राम नथुराम'वरच्या चर्चेतून शरद पोंक्षे यांचा काढता पाय | Full Episode
HTML-код
- Опубликовано: 30 янв 2017
- 'हे राम नथुराम' या नाटकावरून सध्या महाराष्ट्रभर वाद सुरू आहे. हे नाटक व्हावं की न व्हावं या विषयावर आज सामटीव्हीवरच्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेदरम्यान नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे यांचाही समावेश होता. ही चर्चा रंगात आलेली होती. त्याचवेळी अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी शरद पोंक्षे यांचा उल्लेख पोपट असा केल्यानं शरद पोंक्षे चांगलेच संतापले आणि चर्चेतून उठून निघून गेले. त्यांनी सामटीव्हीच्या कॅमरेमनला कॅमेराही बंद करण्यास सांगितला. तसंच इअरफोनही काढून टाकला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या चर्चेतून शरद पोंक्षे उठून गेले असले तरीही चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचं मत हेच होतं की नाटक झालं पाहिजे. त्यावर गदा यायला नको.
Awaaz Maharashtracha with Sunjay Awate | 'हे राम नथुराम'वरच्या चर्चेतून शरद पोंक्षे यांचा काढता पाय | Full Episode | 30 January 2017
Visit: www.saamtv.com
पोंक्षे कलाकार कमी, अंडाभक्त अधीक आहेत.
**मै समझ नही पा रही हूं कि**
*मंगल पांडे को फाँसी
*तात्या टोपे को फाँसी
*रानी लक्ष्मीबाई को अंग्रेज सेना ने घेर कर मारा
*भगत सिंह को फाँसी
*सुखदेव को फाँसी
*राजगुरु को फाँसी
*चंद्रशेखर आजाद का एनकाउंटर🔫 अंग्रेज पुलिस द्वारा
*सुभाषचन्द्र बोस को गायब करा दिया गया
*भगवती चरण वोहरा बम विस्फोट में मृत्यु
*रामप्रसाद बिस्मिल को फाँसी
*अशफाकउल्लाह खान को फाँसी
*रोशन सिंह को फाँसी
*लाला लाजपत राय की लाठीचार्ज में मृत्यु
*वीर सावरकर को कालापानी की सजा
*चापलेकर बंधू (3 भाई) को फाँसी
*मास्टर सूर्यसेन को फाँसी
*वीर सावरकर को दो दो काले पानी की सजा....
ये तो कुछ ही नाम है जिन्होंने स्वतन्त्रता संग्राम और इस देश की आजादी में अपना सर्वोच्च बलिदान दिया..कई वीर बलिदानी ऐसे है हम और आप जिनका नाम तक नहीं जानते...
**एक बात समझ मे नही आती कि भगवान ने गांधी और नेहरु को ऐसे कौन से कवच-कुण्डंल दिये थे जिसकी वजह से अग्रेंजो ने इन दोनो को फाँसी तो दूर , कभी एक लाठी तक नही मारी...*उपर से यह दोनों भारत के बापू और चाचा बन गए और इनकी पीढ़ियाँ आज भी पूरे देश को अपनी बपौती समझती है**
*गहराई से सोचिए की इतिहास कितना गलत हमलोगों को पढ़ाया गया* 🤔
आता काय चवणीचीच छाप पडणार
पोंक्षे ना ? ... सुपारी घेऊन गांधीजींची बदनामी, आणि नथुरामची वा वा करतो तो...टोपी चड्डी वाल्यांची हांजी हांजि करण्यात जीवनाची इति कर्तव्यता मानतो तो.. त्यांनी कितीही घशा खरडू दे... लोकांच्या हृदयातल्या गांधी विचारांना तो कधीही नश्ट करू शकणार नाही...
@@nishamanjrekar4623 ha ab tu aa chudel Hume Itihaas sikhane tu to ISIS Wale RSS ki follower hai aur tum log ne desh ki waat lagai
@@nishamanjrekar4623tumne ankhe band kar di hai
शरद पोंक्षे नेहमी शेंडी,जानव्याचे राजकारण करतोय.
कलावंतांची कला ही कलेच्या दृष्टीने पाहण्याची गरज नाही . कारण तो एक त्यांचा पोट भरण्यासाठीचा उद्योग आहे.
वा रे वा म्हणजे पोट भरायला खून करत असेल ते बरोबर
किती ही उड्या मारा गांधी शिवाय भारत देश अपुर्ण . एक वेळ सावरकर नसले तरी चालेल पण गांधी शिवाय भारत देश अपुर्णच
❤
Ghanta. 😂😂😂😂😂😂
खूप छान सर,अतिशय मार्मिक विवेचन व भाष्य आहे सर.
जबरदस्त डिबेट...पोंक्षेपंत पळाले....!!!
महात्मा गांधी अमर रहे
पळपुटा शरद पोंक्षे... हा कलाकार कमी आणि आर एस एस चा प्रचारक जास्त आहे..यांना नथुरामला हिरो बनवुन परशुरामला आदर्श ठरवायचे आहे...
@@atharvahd1470 ओवेसीचे खरे भक्त bjp वाले आहेत मग अजून पर्यंत एकही केस ed, cbi , it ची का नाही टाकली तुमच्या मोदीने शिवसेना पासून सर्व विरोधकांवर केसेस टाकल्या मग खरा विसरोधक तर ओवेसी आहे न त्याला एवढी सूट का
कारण तो त्यांनीच पाळलेला आहे तुमच्या सारख्या हिंदूंना घाबरवण्यासाठी म्हणजे तुम्हाला मोदी मसिहा वाटावा
ज्याने गुजरात हत्याकांड घडून आणलं तो तुम्हाला ही हिंदूंचा तारणहार वाटतो
संजय आवटे अगदी बरोबर जागा दाखवली शरद ला ,पोपट पंची च करतात .
नाटकातील भूमिकेत पोंक्षे चांगले करतात, पण त्यांचे पोट भरण्यासाठी फक्त नाटकाचा विषय नसतो तर त्या नाटकाचा सामाजिक परिणाम पण पाहिला पाहिजे, कायद्याने नाथूराम खुनासाठी अपराधी ठरला आणी त्याला शिक्षा झाली त्याचे उदात्तीकरण कशासाठी करायचे
आवटे सर,देशातील जनतेने राष्ट्रपिता यांचा खून करणाऱ्या ला हिरो म्हणून प्रेझेंट करू पाहत आहे.....
MG also has black side, search it
जेव्हा TV वर पत्रकारिता असायची ! आणि ‘पत्रकार’ बातमी करायचे !
Justice G D Khosla ह्यांचे पुस्तक आहे आणि त्यामध्ये त्यांनी शरद पोंक्षे जे म्हणत तसा उल्लेख पण केला आहे. Net वर उपलब्ध आहे. २ मिनिटात भेटते.
अतिशय सुंदर सूत्रसंचालन. खुप दिवसांनी छान वादविवाद ऐकायला मिळाला.एका शब्दाने पोंक्षे यांनी एवढे नाराज व्हायला नको होते.संजयजी अभिनंदन
Brahmanacha janm mukhatun zala mag te sangtil,boltil te khare khot bola pan retun bola.etihas khota pan retun khara lihitat hi tyanchi khashiyat ahe.sanatan dharmachi hindu rastra karyche ahe tar sahlyana brahmana kara yekhi Manus dusrya cast chachy ,saglya bhartiyana brahman kara uch ,nich bhedbhav rahnar nahi.saglya devlat pujari chamber, dhor teli,Mali muslman buddh,crishan, hindu sabjanko mandirke pujari karo trenig deun mag kalel yana hukum shahi havi ahel ki manusmriti.yekdache vad tari mitatil
.
बहुजन समाजाला शिक्षण खुले झाल्यामुळे तळागाळातील लोक शिकू लागले, स्वतःच्या डोक्याने विचार करू लागले ही गोष्ट ह्या भट कंपनीला खपेनाशी झाली आहे त्यामुळे हे लोक बहुजन समाजाचा द्वेष करू लागले आहेत. बहुजन समाजाची आर्थिक स्थिती आणि राहणीमान उंचावले, त्याची भाषा सुधारली, ते प्रतिप्रश्न विचारू लागले, ह्या सर्व गोष्टी ब्राम्हणांना खुपू लागल्या.
त्यामुळे ह्या लोकांना परत पूर्वीची मनुवादी संरचना स्थापन व्हायला हवी आहे.
म्हणजे परत धर्मसत्ता स्वतःच्या हातात ठेवून बहुजनांना आपल्या टाचेखाली ठेवण्याचे स्वप्न ब्राम्हण पहात आहेत.
बोलण्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे अगदी बरोबर म्हणून काय शिव्या देण्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का
अतिशय बंडल मुलाखत, होस्ट ने पक्षपातीपणा केलाय...शरद पोंक्षेंच ऐकून घेतलं गेलं नाही....
पळपुटेपणा पोंक्षे चा
नानाराव पेशवा, पेशवा बाजीराव दुसरा आणि आता पोंक्षे सगळे पळपुटे आहेत😂😂😂😂😂
@@username_AKfakta palpute nahi tar nich vrattiche kat karasthani anajipant
गांधिविचाराच्या नावाखाली एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणार काय
@@ashwinishirolkar2457nahi shirolkar, pan mafiveer savarkar pan nahi honar, angrejacha dalali pan nahi karnar, pension pan nahi karnar, RSS brahmana sarkhe mnuwadi sanatni pakhandi jatiwadi dhurth nahi honar, shirolkar, 😂😂😂😂😂😢😅😅😅
नथूरामला अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळावे हे ओके पण यासाठी गांधींचा जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घ्यायचा आधिकार त्याला कोणी दिला?
Ponkshe vikrut mansiktecha namuna ahe
Agdi barobar... Eka krush mhataryacha bali gheun pursharth sidhh karnyapeksha seemever ladhayla jayche hote
@@banarasipardeshi1479 महारांन मध्ये जेवढी विकृती भरलेली आहे ना त्यापेक्षा खुपच कमी विकृत आहेत पोंक्षे कळल का २२ फतवे वाल्या नकली बौद्ध। जय भवानी जय शिवाजी।
Right question
Gandhi la Bharat che 2 tulkade karnyacha hakka koni dila.Lakho Hindu chya hatye la kon jababdari.
संजय सर टकले यांचं सावरकरांवरील विश्लेषण ऐकल्या पासून पोंक्षे किती खोट्या च्या मागे उभा राहतोय हे समजलं
महात्मा गांधी कधीच मारणार नाहीत . त्यांचा विचार -> राष्ट्रवाद -> सत्याचे प्रयोग अमर आहेत . 🙏👍
पोंक्षे पोपटचं आहे
संजय सर 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
नथुराम चं उदात्तीकरण करतोय पोंक्षे
Bravo...संजय आवटे जी
खरी पत्रकारिता 👌🔥🔥
करोडो हिंदूंची कट्टल करायचा हुकूम हि वरूनच आलेला आहे पुस्तकातून अशीच भूमिका आहे. रमणराघावं समाज.
खूप चांगला उपक्रम आहे 🌹💐👏
नाटक ही कला नाही तर त्या कलाकारांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. कला नाही एखाद्याला खलनायक ठरवायचा अधिकार यांना दिला कुणी
दुर्योधन, दु:शासनाची कौरव सेना विरुद्ध अभिमन्यू असा हा विषम सामना आहे.
**मै समझ नही पा रही हूं कि**
*मंगल पांडे को फाँसी
*तात्या टोपे को फाँसी
*रानी लक्ष्मीबाई को अंग्रेज सेना ने घेर कर मारा
*भगत सिंह को फाँसी
*सुखदेव को फाँसी
*राजगुरु को फाँसी
*चंद्रशेखर आजाद का एनकाउंटर🔫 अंग्रेज पुलिस द्वारा
*सुभाषचन्द्र बोस को गायब करा दिया गया
*भगवती चरण वोहरा बम विस्फोट में मृत्यु
*रामप्रसाद बिस्मिल को फाँसी
*अशफाकउल्लाह खान को फाँसी
*रोशन सिंह को फाँसी
*लाला लाजपत राय की लाठीचार्ज में मृत्यु
*वीर सावरकर को कालापानी की सजा
*चापलेकर बंधू (3 भाई) को फाँसी
*मास्टर सूर्यसेन को फाँसी
*वीर सावरकर को दो दो काले पानी की सजा....
ये तो कुछ ही नाम है जिन्होंने स्वतन्त्रता संग्राम और इस देश की आजादी में अपना सर्वोच्च बलिदान दिया..कई वीर बलिदानी ऐसे है हम और आप जिनका नाम तक नहीं जानते...
**एक बात समझ मे नही आती कि भगवान ने गांधी और नेहरु को ऐसे कौन से कवच-कुण्डंल दिये थे जिसकी वजह से अग्रेंजो ने इन दोनो को फाँसी तो दूर , कभी एक लाठी तक नही मारी...*उपर से यह दोनों भारत के बापू और चाचा बन गए और इनकी पीढ़ियाँ आज भी पूरे देश को अपनी बपौती समझती है**
*गहराई से सोचिए की इतिहास कितना गलत हमलोगों को पढ़ाया गया* 🤔
@@nishamanjrekar4623 Gandhi ji Desh ke mahan Suputra the tumhare sawkar jaise bhagode aur deshdrohi nahi tha aur woh sawkar to Mafiveer tha bhagoda tha sala Chutiyalogy ka Janak tha😃😁😁
अगदी बरोबर.
@@nishamanjrekar4623mai samaz gaya hu manjrekar, 😝😅🥰😍🤑😘🤪😇😃😁
चर्चा ,पोपटराव पोंक्षे ,कदाचित ,परंतु थापा ,पोंक्षे ना एवढे महत्त्व देनेकी जरूरत हैं/
सहा विरुद्ध दोन हा सामनाच अन्यायपूर्ण आहे.
Anil Shende atahi tech chalu ahe farak itakach ki Sanjay Avate Saam tv che sampadak Sharad Pongashe la bolu det hote pan to palun gela ani attache godi media 😁 anchor lokanchcha awaaz dabanyacha prayatna karatoy , shame on people like you gobars 🤔🙈🤔
@@rajbajpayee6323 तुम अंग्रेज्योंकी औलाद हो. अपने देश की भाषा भी तुम्हे आती नही या उसमे व्यवहार करने मे तुम्हे लज्जा आती है. कोई भी मुकाबला बराबरी का होना चाहिये. दोनो बाजूके समान वक्ता होने चाहिये तथा उनको समय भी समान देना चाहिये. अँकर खुद यदी सुपारी लेके बैठा हो तो उस चर्चा मे क्या रह जाता है. मराठी वाले सब पत्रकार शरद पवार के कच्चे बच्चे है.
एकदम सत्य आहे शरद गोडसे ( पोंक्षे ) पोपटचं आहै.
नथुराम च उदात्तीकरण का हवाय पण... आपले आदर्श शेवटी महात्मा गांधींचं आहेत..
पोपट पळाला.... ज्यावेळी वैचारिक मती गुंग होते त्यावेळी हे असेच वागतात...
ती एक प्रव्रुत्ती आहे आणि ती उपजत आहे तीला बदलता येणं सोपे नाही.
खुप छान संजय जी
या पोक्षाला वाटतं... गोडसे चांगला आणि माफीवीर सावरकर पण.... एक चूक सुधार फक्त.... तू नाईलाजाने लेखक झालास तर... जातीमुळे नट झालाय..... बाकी बहुजन फक्त मराठी इंडस्ट्री मदे.. स्पॉटबॉय च राहिलेत
गांधी हत्येनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नथुराम गोडसे ने फार छान काम केले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात जास्त मदत सावरकर यांना केली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर सावरकर यांना हिरो समजायचे.
@@nishamanjrekar4623 त्या पुस्तक च काही तर नाव असेल ना?? निशाजी... ते सांगून टाका मग
Very superb Sanjaji👍👍
Exellant
शरद व् नातक् , शरद् सुधदा नातक्
I m with you sir
🙏💯🙏
saam tv... True facts in front if peoples
Narendra surve ❤
Let Mr. Pongshy know that Court proceedings are conducted strictly as per provisions of law and based on the evidence and not based on the opinions of some people. Mr. Pongshy you are wrong to have such view and give clean chat to Godse, who is the person who has murdre our Father of Nation Shri Mahatma Gandhi.
Bhitra ahe te
नाटकाने नथुराम मोठा झाला आणि गांधी छोटे झाले किंवा त्याच्या उलटे झाले असे काहिच दिसुन येत नाही फिर झगडा कायकु!लोक शहाणे आहेत.
**मै समझ नही पा रही हूं कि**
*मंगल पांडे को फाँसी
*तात्या टोपे को फाँसी
*रानी लक्ष्मीबाई को अंग्रेज सेना ने घेर कर मारा
*भगत सिंह को फाँसी
*सुखदेव को फाँसी
*राजगुरु को फाँसी
*चंद्रशेखर आजाद का एनकाउंटर🔫 अंग्रेज पुलिस द्वारा
*सुभाषचन्द्र बोस को गायब करा दिया गया
*भगवती चरण वोहरा बम विस्फोट में मृत्यु
*रामप्रसाद बिस्मिल को फाँसी
*अशफाकउल्लाह खान को फाँसी
*रोशन सिंह को फाँसी
*लाला लाजपत राय की लाठीचार्ज में मृत्यु
*वीर सावरकर को कालापानी की सजा
*चापलेकर बंधू (3 भाई) को फाँसी
*मास्टर सूर्यसेन को फाँसी
*वीर सावरकर को दो दो काले पानी की सजा....
ये तो कुछ ही नाम है जिन्होंने स्वतन्त्रता संग्राम और इस देश की आजादी में अपना सर्वोच्च बलिदान दिया..कई वीर बलिदानी ऐसे है हम और आप जिनका नाम तक नहीं जानते...
**एक बात समझ मे नही आती कि भगवान ने गांधी और नेहरु को ऐसे कौन से कवच-कुण्डंल दिये थे जिसकी वजह से अग्रेंजो ने इन दोनो को फाँसी तो दूर , कभी एक लाठी तक नही मारी...*उपर से यह दोनों भारत के बापू और चाचा बन गए और इनकी पीढ़ियाँ आज भी पूरे देश को अपनी बपौती समझती है**
*गहराई से सोचिए की इतिहास कितना गलत हमलोगों को पढ़ाया गया* 🤔
संजय sir भारी
महात्मा गांधी चां विजय असो
छान झाल गांधी मेला
Nathuramche उदात्तीकरण कश्यासाठी
ज्यlचे विचार पटत नाही त्याचा खून करावा असच म्हणावं काय? महणजे गोडसे चे जीवन प्रत्येकनि अंगिकारावे का?
लोकशाहीचा सोयीस्कर यथार्थ वापर करून हुकुमशाही आणण्याच्या एककलमी अतिमागास मनुवादी विचारधारा सर्व मार्गांनी पोषण करणे यालाच म्हणतात ! microMan
एक खुन असो किंवा दहा गुन्हा सारखाच मग सजा पण सारखीच आसायला पाहिजे
याद्वारे नथुरामाचे उद्दीत्तीकरण केले जात आहे.
संजय आपटे यांनी अतिशयोक्ती करू नये.
नेताजी सुभाषचंद्र बोस अध्यक्ष झाल्यावर राजीनामा द्या हे सांगणारे कोण आणि का ?
एका मताने पंतप्रधान कसा होऊ शकतो ?
शरद पोक्शे यानच नाव पोपत् पोन्क्शे करा
पोक्षे खोटं बोलत आहेत. नथुराम हा त्यावेळी ओक्साबोक्सि रडत होता.. या केस मध्ये सावकरकरला सुद्धा अटक केली होती.
नथुराम रडत होते त्यावेळी तु काय त्यांना पाणी पिण्यासाठी द्यायला गेला होता का। जय भवानी जय शिवाजी।
नथुराम माथेफिरू नव्हता, त्याला माथेफिरू ठरवून त्याचा गुन्हा mild करण्याचा प्लॅन होता
Dear sir, with respect, even only listening such thing is also hurting feeling. Very sad. Will the future be built on thoughts. God must direct all to be the part of good energy.
I’m so happy oops 🙊 I’m only ooo
पोंक्षे आजही तेच करत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे पण द्यायचं नाही.
भिकारी कधीही दाता होऊ शकत नाही 😂
Gandhi the great
संजय आपटे यांनी आवाज खाली घेतला पाहिजे.
इन हरिजनोको भी आझादी मिलती है तो ऐसी आझादी मुझे नही चाहिये... इति... महात्मा....
Sharad Ponkshe is a fanatic.
काढता पाय? नथुराम वगैरे सोडा! पण बाकीच्या panelist ची गत केली शरद पोक्षे नी. निट ऐका 😄
Pokshe Khotarda manus aahe.
जे सत्याला सामोरे जावू सकत नाहीत ते पलायन करतात.
खोटारडा पोंक्षे
माफी सावरकर मांगते थे, गांधी नही!
पोपट जस बोलायला शिकवलं तसा बोलतो. म्हणून पोपट
तिला ,गंध ,भगवा, इ.इ.लोकांना माहीत असणे गरजेचे आहे. आजची चर्चा नंतर झाली असेल असं वाटत नाही. कारण फार दिवस झालेत. आज या चर्चा बंद आहेत का?
अहो खरे गांधीजी आणा मोपला दंगल आणि इतर दंगल हे बोला आणा इतिहास समोर .
नथुरामांच्या पिलावळींना बोलावताच कश्याला...
नव्या पिढीने थोडं वाॅटस अप नाॅलेज सिटी मधून बाहेर पडून वास्तव आणि खरोखरच्या साहित्यिकांची लेखन साहित्य वाचावे,त्याचे चिंतन करावे ... काय ते ठरवावे..
जो पर्यंत तो माफी मागत नाही तो पर्यंत हा popat बोलणार नाही
संजय आवटे मोपला दंगल ह्या विषयावर चर्चा करा
सावरकर झिंदाबाद
Ponkshyanni lagech aakshep na gheta sarode nantar ozha hyanna bolu dila to paryant vichar kela ki mi kasa nighun jau ithun.
या लोकांनी अशाच प्रकारे गांधी ,नेहरू यांची बदनामी करून वारंवार लोकांच्या मतांचे परिवर्तन केलंय.
सनी लिओनी पण एक कला कार आहे तिची पण एक कला आहे तिला पण समाजाने तीन तास परफॉर्म करायला स्टेज वर परवानगी द्यावी पैसे काय सगळ्यांनाच कमवा वेशे वाटतात
Be honest and accept the truth.
55 कोटी पाकिस्तानला द्यायचे का म्हणून मान्य करायचे. त्याच्याही वाट्याला अतिशय महत्वाची शहरे होती ज्यामर्गे ते स्वतःची आर्थिक गरज पूर्ण करू शकले असते
काॅंग्रेसच सरकार होते, म्हणून सरकार दरबारी असणारे हे खुषमस्करे इतकंच.
Sharad Ponkshe does not know meaning of sub judice where the media cannot report on cases which are pending before the courts.
Well said... He has forgotten it is acting by payment like other actors does 😂😂😂😂
कलावंतानी.विचारकरून.आभ्यास.करून.नाटक.लीहावे.करावे.आर.ऐस.ऐस.ची.विचार.धारा
**मै समझ नही पा रही हूं कि**
*मंगल पांडे को फाँसी
*तात्या टोपे को फाँसी
*रानी लक्ष्मीबाई को अंग्रेज सेना ने घेर कर मारा
*भगत सिंह को फाँसी
*सुखदेव को फाँसी
*राजगुरु को फाँसी
*चंद्रशेखर आजाद का एनकाउंटर🔫 अंग्रेज पुलिस द्वारा
*सुभाषचन्द्र बोस को गायब करा दिया गया
*भगवती चरण वोहरा बम विस्फोट में मृत्यु
*रामप्रसाद बिस्मिल को फाँसी
*अशफाकउल्लाह खान को फाँसी
*रोशन सिंह को फाँसी
*लाला लाजपत राय की लाठीचार्ज में मृत्यु
*वीर सावरकर को कालापानी की सजा
*चापलेकर बंधू (3 भाई) को फाँसी
*मास्टर सूर्यसेन को फाँसी
*वीर सावरकर को दो दो काले पानी की सजा....
ये तो कुछ ही नाम है जिन्होंने स्वतन्त्रता संग्राम और इस देश की आजादी में अपना सर्वोच्च बलिदान दिया..कई वीर बलिदानी ऐसे है हम और आप जिनका नाम तक नहीं जानते...
**एक बात समझ मे नही आती कि भगवान ने गांधी और नेहरु को ऐसे कौन से कवच-कुण्डंल दिये थे जिसकी वजह से अग्रेंजो ने इन दोनो को फाँसी तो दूर , कभी एक लाठी तक नही मारी...*उपर से यह दोनों भारत के बापू और चाचा बन गए और इनकी पीढ़ियाँ आज भी पूरे देश को अपनी बपौती समझती है**
*गहराई से सोचिए की इतिहास कितना गलत हमलोगों को पढ़ाया गया* 🤔
GANDHIJI and Godaseji both were great Patriot, It is valid defination of that ethical matter ...
अरे तज्ञानो जर गांधीचा मागे गोडसे होता तर त्यांना z सेक्युरिटी का नाही दिली
आता 2023 ला असे पत्रकार राहिले नाहीत. आताचा मिडिया गोदी मिडिया झाला आहे
संजय आपटे यांना सामंजस्याची भुमिका घेता येत नाही हे साम टीव्हीने ताबडतोब ओळखले पाहिजे.
Jhoot pr RSS ki saari Vichar dhara tiki hai 😂
जबतक आर एस एस है तबतक पाकिस्तान भारत पर कब्ज़ा नहीं कर सकता।
जबतक आर एस एस है तबतक भारत को हिन्दू मुक्त, इस्लामिक मुल्क बनाना मुश्किल होगा ।
पाकिस्तान का सबसे बड़ा दूष्मन आर एस एस है
True
अगदी बरोबर..
Sharad pongshe is coward
Gandhiji really great !!!👍👍🙏🙏
तो काय बोलणार ? पण सावरकरांवर भाषण देण्यासाठी परदेशात जातो. सावरकरांवर भाषण करणारा मनुष्य एखाद्या चर्चासत्रातून पाय काढता घेत असेल तर याला सावरकरांवर बोलण्याचा अधिकार नाही कारण सावरकरासारखा हा निर्भीड नाही हा नुसती पोपटपंची करणारा आहे.
Great discussion! You have sealed that foolish Ponkshe the traitor sanghi
Aasim sarode great
अभिव्यक्तीच्या नावाखाली तुम्ही म्हणजेच आयोजकाने रस्त्यावर नागडं वाचावं. बघणारे बघतील.
Host is attacking on person who is invited by him for discussion on channel , host is very aggressive in talking against mr ponkshe , this is not a pure professional anchoring hosting , in this fashion no person will come for discussion , on such a debatable historical subject host must remain neutral and should be calm enough , viewers are not fool ,let viewers decide what is good ,bad for them. Host has not handled programme professionally.simple question to host is that if you think that Mr ponkshe is your enemy party at thought level on issue of death of m.k.gandhi and you know everything about this subject then why you wasted time of common people like us by arranging this interview ? Why don't you did a ekpatri prayog of your own self without others if you know everything about this subject?More shocking was statement of a qualified advocate mr Asim sarode about mr ponkshe like popat. As a common viewer we expect to listen historical facts and views from both parties invited for interview. In this interview mr ponkshe is seen attacked too much by host and others, this is not at all way of conducting professional programme on t.v.
Rajesh Modi popat mhanaje je sangitale/samajavale gele kinva lihile gele tevadech bolanara popatala mahit nasate to kai bolatoy pan Pongashe la mahit ahe to kai bolatoy 🙈🤔kadachit mhanunach to chidala ani Mike band karun patrakarala gharatun baher hi janyas sangitale khare tar to mi popat kasa nahi he uttarat pataun deu shakat hota pan tyanchi patali tevadi nasnar ani Sanjay Avate Saam tv che sampadak hote te nusatech saddhya che Je Hindi news che "popat " anchor nahit jase ki 😮 Sudarshan TV Zee news lndia TV R-republic Bharat
सब झूठ टाईप के लोग चर्चा मे बैठे है... कोई गांधी समर्थक है तो कोई नथुराम का... सच्चा कोई भी नही....
The host can not be dictator or he can not impose his own openiun he must be natural.
हा anchor आहे की हxम...एकाच बाजूने आधीपासूनच बोलतोय...
Jala tumhi
@@laddhasun5964 🤣🤣🤣🤣