माझा विशेष : ताजमहल भारतीय संस्कृतीवरचा डाग आहे?
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- प्रेमाचं प्रतीक असलेला ऐतिहासिक ताजमहल आता द्वेषाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील डाग असल्याचं वादग्रस्त वक्यव्य भाजप आमदार संगीत सोम यांनी केलं. ताजमहाल बांधणाऱ्यांनी उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचा सर्वनाश करण्याचं काम ही वास्तू देशद्रोह्यांनी बांधलेय असा सोम यांचा आरोप आहे. यावर प्रत्यारोप झाले नसते तरच नवल होतं. याविरुद्ध ओवेसींनी आपला आवाज उठवलाय. लाल किल्ला देशद्रोह्यांनीच बांधलाय, मग मोदी तिथे ध्वज फडकवणं थांबवणार का असा असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. विशेष म्हणजे, याआधी उत्तर प्रदेश सरकारनं पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहालला वगळल्याने आधीच मोठा वाद पेटला आहे. दर्दैव असं की प्रेमाचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या या वास्तूवरून द्वेषाचं राजकारण व्हायला लागलं आहे. त्यामागची कारणमिमांसा
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
मा,संजय सोनवणी सर स्पष्ट भूमिका सडेतोड विचार मा, विश्वंभर चौधरी जबरदस्त विचार तुमच्यामुळे खरं हिंदुत्व कळतं ,,विचारवंत हा समाजाचा आत्मा असतो, तो जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहात धन्यवाद सर,,,
संघ ही अर्धवट लोकाची संस्था आहे...ताजमहाल जगातले ७ आश्चर्य आहे
चौधरी सर खुप सुदंर
Mast
Are Marli tya chaudhary chi Shevdenni...sundar kaay sundar
चौधरी सर्व खरं आहे शेवडे सच्चिदानंद आपण दिशा भुल करण्याचा प्रयत्न करत आहात.
प्रेमाचं प्रतीक राम सेतू आहे.... एक पत्नीक एक वचनीक...
ताजमहाल बघायला सर्वच लोक जातात तो कलंक कसा असू शकतो
ज्यांची चांगली पराक्रमी ,कष्ट करणारी संतति जन्मास नघालता लाचार सत्तालालसी जन्मास घातली हीच मानसीकता देश द्रोही आहे
ताजमहाल हा उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे हे मान्य. परंतु ताजमहाल हा पूर्वकाळात 'तेजोमहालाय' होता हे मान्य का करत नाही तुम्ही? ताजमहाल हा शहाजहान ने बांधला होता, आणि शहाजहान हा फक्त भारताच्या विकासासाठी नक्कीच राज्य करत नव्हता. तो आणि त्याचं सारं घराणं भारत लुटायलाच बसलं होत. आणि चौधरी साहेब तर शहाजहानला भारतीयच मानलं असल्यामुळे त्यांच्या विद्वत्तेची करावी तेवढी तारीफ थोडीच आहे. आणि ताजमहाल भारताला लुटाणाऱ्यांनीच बांधला आणि ह्या लुटारूच्या खुणा आपण आपल्या अंगावर का जपाव्या? आणि त्या आनंदानं प्रदर्शित कराव्या?? कशासाठी?
@@saurabhagharkar1828 कुणी सांगितलं तुला की तेजों महालय होता ते, बीजेपीं च्या फेसबुक वर वाचलं का..? अरे तुला तुझ्या पंजोबच्या, वडिलाचे नाव माहीत आहे का..? सांग आधी
@@ranjeetvinod बाळा आधी तुझं मराठी सुधार .
@@kalikasangekar9519 गप रे संघोट्या
विशंभर चौधरी एकदम खरा बोलतात
हा सर्व प्रकार कामधंदा नसलेल्या रीकाम टेकड्यांचा आहे.. हे विचार मंथन करतात कि विचार मैथुन ?? TV TRP झींदाबाद 😄
आणि तुम्ही काय करतात हस्त मैथुन 😂😂😂
ताजमहालला जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर त्या माणसाचे हात कापून टाकले पाहिजे. आज परदेशी पाहुणे जे आपल्या देशात येतात ते येणे बंद होऊन आपलेच नुकसान होणार.
सच्चिदानंद शेवडे सर खुप अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित बोलतात..
या भटांच्या पूजा होम पंचांग या गोष्टी पहायच्या बहुजनांनी बंद केल्या तर हे दोन वेळेचे जेवणाला महाग झाले समजा.
सर्व संघ कार्यकर्ते आणि ब्राम्हण संघाने प्रथम आपले शाळा सोडल्याचे दाखले जाहीर करावेत त्यात हिंदु -ब्राम्हण असा उल्लेख आहेका ?
आणि मगच हिंदूंची बाजू मांडावी.
चौधरी सर !राम मंदिराच्या जागेवर बौद्ध संस्कृती चे पुरावे मिळालेत ते ही सांगा.
रा.स्व.संघाला भारत हे हिंदूराष्ट्र व्हायला हवं आहे ते अश्यासाठी की,त्यात 'तथाकथित' श्रेष्ठ जातीची तळी उचलायला ह्या श्रेष्ठ जातीने नीच ठरवलेल्या जातींचे लोक तत्पर असतील आणि श्रेष्ठ जातीचे लोक पूर्वीसारखे त्यांच्यावर राज्य करतील.
ज्यांनी आयुष्य भर काही भव्य केलं नाही , पण दुसऱ्या कुणी केलेलं बघवत नाही म्हणून ताज महल बद्धल आकस !
जोंशां तूं आंतां लोकांनां मूंर्खं संमंजूं नंकों
Visvambhar sir great person khup hushar ahat. Aapan political madhye yave aapli kharch samajala kharch garaj aahe. Sir thanks....
सर्व हिंदूच आहेत पण एकमेकांचे किती विचार वेगळे, किती विरोध.
Sanghchi chaddi kadhun Marla pahije
विश्वंभर भारतीय असल्याचं वाईट वाटत का
ताजमहाल हे शिव मंदिर आहे की मुमताज ची समाधी हे शिवाजी महाराजांनी नोंद ठेवली असती शेवाळे साहेब.
Man 1 no
👍👍
प्रेमाचं प्रतिक!! 🙄
कारण प्रेम वैगैरे गोष्टी खोट्या असतात.
👍💯
ताजमहाल आपल्या संस्कृतीचा डाग नाही तर ते बोलणारे डाग आहेत
सोनावणे यांनी मुसलमान यांचा इतिहास गौरवास्पद वाटतात का?
सत्य जाणारे असेल तर अर्धवट का?
मिडीयाने सरकार कडे पाठपुरावा करावा जे खोल्या बंद आहेत तर उघडा नि सत्य बाहेर काढा
संघ नि भाजप ला चोपले की यांचे काम झाले
Shevde sir correct bolale media war
मँडम हा कार्यक्रम घ्या आजच्या काळात जर ताजमहाल बांधायचे म्हटले तर किती काळ लागेल
Vishvambhar Chaudhary argumented well...
ताजमहाल एक उत्तम कलाकृती आहे परंतु प्रेमाचं प्रतीक म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे. अहो मुमताज बेगम जीचा चौदाव्यांदा बाळंतपणा नंतर इंतकाल झाला ते प्रेमाचं प्रतिक. मुळात मुघल हे परकीय आक्रमक होते, त्यांनी ज्या प्रदेशांवर राज्य केलं त्यापैकी एक प्रदेश आजचा स्वतंत्र भारत देश आहे, तत्कालीन काळात भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता , तुकड्या तुकड्यात विखुरलेला खंडप्राय भारतीय उपखंड होता. राष्ट्र निर्मीतीची संकल्पना पहिल्यांदा शिवरायांनी आणली आणि म्हणून एतद्देशीयांच्या स्वायत्तता वा हितरक्षणासाठी स्वतंत्र व सार्वभौम साम्राज्य म्हणजे स्वराज्य अधीकृतरित्या स्थापन झालं म्हणून हा आजचा भारत देश अस्तित्वात आला.
परकीय आक्रमकांचे आजच्या भारता़शी काही संबंध नाही केवळ त्यांनी इथे त्यांची राजसत्ता प्रस्थापित केले होते, त्यांनी इथे न्यायाचे राज्य स्थापन केले होते ❓एतद्देशीय त्यांचे गुलाम नव्हते का ते सुखासमाधानाने रहात होते ❓इंग्रज, पोर्तुगीज निघून गेले ह्यांच्या वंशजांना, पिल्लावळांना आपल्या राजकीय इच्छाशक्तींनी सामावून घेतलं, शेवटी काय संकल्पनेतल्या भारत देशाचे तुकडेच झाले ही वस्तुस्थिती आहे ना.
ते संजय सोनवणी इतिहासाचे अभ्यासक आहेत ❓
विश्वंभर सारखा ज्ञाता आदिवासी आणि हिंदू वेगळे समजतो तू कोण आहे रे मग
अहो साहेब सत्तर वर्षात काय केले आहे हे अजून लक्षात आले नाही जे जे विकलं ते सत्तर वर्षातले च्च होत ना काय गंमत करता राव
शेवडे सर मुद्देसूद बोलत आहेत.
मुलाखत घेणा-या व्यक्तीने एक व्यक्ती बोलत असताना दुसऱ्या व्यक्तीला बोलू देऊं नये.
झाटभर RSS, आणि झंडभर बडबड
Correct.
मी पण एक हिंदू आहे मला राम मंदिरा पेक्षा जनतेकडे थोंड लक्ष द्या
देशाची अस्मीता आणी किंम्मत फक्त हक्का मांगणारे यांनीच घालवली आपली कुवत काय याची जाणीव यांना अजीबात नाही
CHOUDHRI NICE THOUGHT
अरे जोश्या,तूझ्या बापाला बांधायला सांग मग दुसरा काय तरी
😒😒
देशातली गरिबी, जातीवाद, धर्मांधता आणि असहीष्णुता हे देशावरचे डाग आहेत त्या विषयावर चर्चा घ्या फालतू abp माझा.
सरवात जास्ट उत्पन देनारे ताज महल लाको लोक डेली ताज महल पहन्यस ऎतात जग पर्सिड इमारत है,
माझा विशेष लाभ कामधंदा नाही
आर्य कुठून आले हे बघा
चौधरी साहेब इज दि ग्रेट
कशाची संस्कृति रे झंडू. सर्वात जाहील तर तुम्ही
चौधरी साहेब आपण आदिवासी समाजाबदल योग्य भुमिका mandli
मी पण आदिवासी आहे पण हिंदू धर्माभिमानी आहे कारण ऋषी वेदव्यास हे आदिवासी च होते
ताज महाल भारताची शान आहेच यात काही शंकाच नाही
जळणारे कितीही जळाले तरी ताज तो ताजच असणार
Kamgarache hat kaple tase tuze hat kaple mhanje aakkal yeyeel.
@@devendraambar2008कामगाराचे हाथ कापले महंजे 😂
कलम स्टैंप लिहुँ घेटले की हया पूढ़े कामगार काम करनार नाही त्या कामगारन्ना आयुष्यभर पगार मानधन देनयत येयिल कारण असा दूसरा महल दूसरी कॉपी bannar नाही हा होता आहे
काँग्रेस चुकीचं वाटलं म्हणुन तर BJP ला निवडऊन का दिलं
इंग्रजांनी भारताचा इतिहास खोटा इतिहास लिहिला मग खरा इतिहास कोणी लिहिला या आर एस एस वाल्यांनी ..??
Nahi tujya bapani
भारतात ब्रिटिश शिक्षण पद्धती रुजू करणाऱ्या मार्क्स मुलेर ने स्वतः च सांगितले आहे भारतात शाशन करायचे तर भारतीयांचा इतिहास विद्रुप करायचा जरा अभ्यास करत जा
Babasaheb Salunkhe ...शुध्द लोक आहेत ती.
@@007aki8 बरं, त्याच्या बापानी लिहिला असेल. तुझा बाप इंग्रजांच्य काय झाटे कापायचा का ?
Babasaheb Salunkhe कोणीच लिहिला नाही
डॉ,, अभिनंदन कान पिचक्या दिल्या बदल.!!👍
नम्रता योग्य मुद्दा काढला आहे . ताजमहल चे बंद खोल्या, मजले उघडुन देशातल्या लोकांना उघडुन दाखवा. नुसते आरोप, प्रत्यारोप करून उगीच फालतू वाद करीत बसणे, बंद करा. संशोधन करावे
Vishwambhar sir great knowledge
Yes dag ahe
Hindu ankar jage vha nhi tar gazba honar tumhi aamhi
सच्चिदानंद शेवाळे ला अस म्हणायच आहे का की ताजमहाल पडायचा. म्हणजे सत्य बाहेर येईल. अरे शिवाजी महाराज सुध्दा त्या काळात होते त्यांनी त्यांच्या काळात ताजमहाल बद्दल लिहिले असते कि मुघलांनी असे केले.
Tajmahal padaycha ase kuthe mhanale te,tyanni sangitle ki tyatlya kholya ughda,jya band aahet
हाथ कोणाचे तोड़ले
तुम्ही पण काय BJP माझा ..जेव्हा जेव्हा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न ,व इतर मुद्द्यावर भाजप अडचणीत येते तेव्हा असले हिंदू मुस्लिम प्रश्न चर्चेत येतात आणि तुम्ही मालकांच्या हुकुमावरून लगेच कामाला लागता .
Babasaheb Salunkhe एकदम बरोबर भ्रम पैदा करणं हे भाजप चे राजकारण असते
BJP ला जेव्हां संधी मिळूनही काहीच जमत नाही तेव्हा आपली अकार्यता लपविण्यासाठी मुसलमान, उर्दु भाषा, इस्लाम, गद्दार, इत्यादी सारखे मुद्दे उकरून काढून एका समुहाला, जे त्यांनी गेल्या अनेक शतकांपासून वापरत असलेला अवलंबित मार्ग, टार्गेट करून आपली सत्ता अबाधीत राखणे, एवढेच काम त्यांनी केलेले आहे.
Aani MVA jatiywad karte,bhrashtacharachi prakarne lokanni visravi mhanun
RRS cche loak deshatil sarvaat nalayak aahe.
You have a 5555556555555y6y555555555
💯💯💯💯🐅
Jyana taj mahal kalank vatato, te swata kalank ahet ya deshat
शेवडे हे इतिहास कार नाही ईकडून तिकडुन
थोडे थोडे घेयाचे इतिहासावर बोलायचे येवढेच काम त्यांचं.
RSS equivocating ...be aware...focus on important issues..
RSS zindabad
भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रत्येक व्यक्तीला चुकीचे बोलू नका चुकीचे वागू नका कि ज्यामुळे तुमच्याच पक्षाची पिछेहाट होणार आहे.
उजवे जेवढे येडे आहे तेवढेच डावे पण मुर्ख आहे सगळे bised 😂
मुघल साम्राज्यात च भारत श्रीमंत होत गेला , कारण मुघलांनी
भारतातूनच आपला व्यापार चालवला , खरा भारत लुटला ते इंग्रजांनी च
Sagalya RSS valyana rastyat fokalun kadhal pahije
It's true ...dag ahe...
संघ म्हणेज देश नाही
समाजसेकांची भुमीका ही अस्मिता ,अब्रु व निर्लज्य विकण्याची आहेसमाजाला अब्रहीनकरणारे समाजसेवक काही करा पाटलीन म्हणा या प्रव्रुत्तीचे आहे
डाक्टरेट समाज सेवकापेक्षा पुुर्वीचेज्ञानेश्वर निव्रुत्ती सोपानदेव संत रामदास गौतमबुद्ध पुष्कळ अनासक्क संसारावर नांगर फिरववुन लोकांना शिकवण दिली याचा वारसा काय कोणत्या विद्यापिठांत ते शिकले याची यांना लाज शरमन वाटायला पाहिजे
बभयरययययमयत्रत्रररददददददददथररररययययरयरययमयरययय
ताज महल आगर प्रेम की निशानी है!!
तो रायगड भि आपणे बाप की कहाणी है!!
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
चंद्रकांत चौधरी अभ्यासक आहेत का ?
मुख्य विषय काय ? जोशी बोलतात काय ?
Rss ban Kara
bharat matechya photochi puja karne. ticha upvas karaycha . tichya hatat bhagva zendya daych. i hate rss.
Please put up archaeological evidence by carbondating processes.
ताजमहाल बांधण्यासाठी तत्कालीन भारतातील लोकांनी (मजूर )काम केले ...
FORGET PAST THINK ONLY ABT FUTURE
प्रेम ताज महल हा हा ,,😴
ताजमहाल नसून तर तो मुमताजमहाल आहे पण काही नीच लोकांनी घुसखोरी केली.
मुमताजमहाल हा जगातील सात आश्चर्यापैकी एक आहे हे न विसरणे आपले कर्तव्य आहे
Hindu Zindabad
Chatu ABP maza...Veer Savarkar vr Doubt ghete n Mughal chi chatetat....Shivaji Maharaj Che vichar kadhi kaltil ho Tunga bhadkhaunna ...!! Jay jijau .. .
Only Sacchidanand shevade was speaking sence here...he nailed it
देशात सगळ्यात महत्वाच डाग मानुष्की नाकारणे हिच आहे। ज्याने हि संस्कृती आमली तेच देशावर डाग आहे। हेच नाकारणे डाग मिटविणे होय।
सोनवणे सिराच बरोबर आहे
Shevde sir mhanle tasa ek team asavi tajmahal pramanre Tirupati balaji ani eatar mandira che pan sanshodhan vhave openly
तोडून टाका बॉम्ब लावून. 20 हजार लोकांचे हात कापले नालायक शहजहान ने..
Taj Mahal , lalkila ,charminar,kutumbminar, ajanta allora ,kajuraho are the national heritage and international heritage
Dr गधा पंडित हसतो आहे
B J P Wale Labad. Murkh ahet.
RSS चे देशबांधणी साठी खूप मोठे योगदान आहे!
He RSS wale sudharnar nahit hyana fakt jati jati madhe tedh nirman karachay
चौधरी सर बरोबर बोलत आहे.
Aik SHAHENSHAH ne benwa k Hansi TAJ Mahal
Sari duniya ko Mohabbat ki Nishani Dee hai.
Pyaar battey chalow, kiya Hindu kiya Musalmaa Hum sab hain bhai bhai.
Sare jahaan se achcha Hindostan hamara
Ham bulbulen hain ooski ye gulistaan hamara
कसला बोडक्याचा इतिहास संशोधक आणून बसवलाय ..
KhothardheRssWale
नाशिक च्या चांभार लेण्या ला पण बळकावले आहे
हेमंत जांभेकर...विश्वम्भर चौधरी बद्दल जे बोलले ते बरोबर...
BJP ani RSS wale ganjya gheta ka... ithe sherkari ani sainik marat ahe...yach kahi bhaltach..yanchya .... madhe tari dam ahe ka taj Mahal sarkhi wastu badhanyachi
जोशी का थापा मारतोस रे
शेबंडी ब्राम्हण काय बोबंलताय? 2 BHK घ्यायची औकात आहे का?
चौधरी धडधाकट आरोप करतात उजवे विचारवंत असतील याचा अर्थ काय
नाही आहेत का उजवे विचारवंत
भाजपला ,नोकरया , शेती मालाचे भाव, व्यापाराची स्थिती, व देशाची आर्थिक स्थिती ह्या सर्व आघाड्यांवर अपयश आल्याने, लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी ही व्यक्तवे करता आहेत.
ह्या वर चर्चा सूद्धा करणे मूर्ख पणाचे आहे.
.Grt bhava.... where r u?... get a plane immediately, go to the Oxford and have a Phd.... r u in nursery? or in old age home?
कितीही नोकर्या वाढविल्या तरी कमीच पडतील....१३०कोटी लोकसंख्या.....प्रत्येक जोडप्याला दोन मुले हेही जास्त होतील...हम दो हमारै दो च्या ऐवजी हम दौ हमारा एकही लाल या एकही रानीबेटी असे व्हायला पाहीजे....ज्या गटात साक्षरता कमी आहे तेथे सक्तीच करावी लागेल...मूळ प्रश्न लोकसंख्येचा आहे....कोणतेही सरकार ईतक्या नोकर्या देऊ शकणार नाही
नोंदी ठेवल्यामुळे यांची पोट भरत आहेत
ताजमहाल हे प्रेमींचे प्रतीक असू शकत नाहीकारण
१ मुमताज ही १३वी का १४ व पत्नी होती
२मुमताज ही १४व्या बाळंतपणात मरण पावली
अशा बाईच्या प्रेमाचे प्रतीक शहाजहान बांधेल ही शक्यता कमी वाटते
३पु ना ओक या इतिहास संशोधकाने ही इमारत ताजमहाल नसून तेजोमहाल असल्याचे सिद्ध करणारे अनेक पुराने सादर केले पण नेहरूंनी ते मानले नाहीत
उलट त्यांना भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नोकरीवरून काढून टाकले.
सर्व संदर्भ स्थानांचा विध्वंस करणारे मुस्लिम ताजमहाल सारखे स्मारक बांधणे- अवघड वाटते.