@@mukunddakhane8355 नाही राम काल्पनिक पात्र नाही...कंबोडीया पासून ते पारस पर्यंत त्याच्या पाऊलखुणा मिळतात...पण जे सोईच नाही म्हणून ते नाकारायच हे चूक ठरेल...
महाराजांनी स्वतः बरोबर आपल्या १५०० लोकांची देखील सुटका केली.आणि महाराज निसटले ही खबर औरंगजेबला तब्बल १८ तासांनी समजली.आग्रा ते राजगड महाराज कोणत्या मार्गाने आले हे आजून जागतिक स्तरावरील इतिहासकार आजही शोधत आहेत.मानाचा मुजरा महाराज
छत्रपती शिवाजी महाराज हे एक दिव्य पुरुष होते.धैर्य, प्रसंगावधान,चातूर्य,दुरदृष्टी,प्रज्ञाहितदक्ष,सहिष्णू असे हरहुन्नरी राजे होते. अशी महान माणसं भुतलावर क्वचितच जन्माला येतात. जय शिवराय.
मी भाग्यवान आहे.या महाराष्ट्र पून्यभूमि मध्ये जन्मलो. राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जीजाऊ , आणि हिंदवी स्वराज्य या मुळेच आपण आज इथे छाती फूगवून ताठ मानेने जगत आहोत.
बहुत नशिबी आम्ही , लागिले पाव देवाचे अमुच्या भूमी...शिवछत्रपती हे एक उर्जा आणी देवी शक्ती...लाभले छत्र आम्हा आमच्या जणी ....जय जय जय शिवाजी...साष्टांग नमस्कार आणी माणाचा मुजरा...
छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धी, युक्ती, शक्ती, कुटनिती,कल्पक योजना ,ज्याला शह द्यायचा त्याची मानसिकता या गोष्टींचा मेळ घालून योजना आखणारे आणि साकार करणारे ऐकमेवाद्वितीय आहेत. अतुलनीय जय शिवराय।
The War Cry of Maratha Soldiers was " हर हर महादेव " and in ll nd World War in Maratha Regiment it was given as Shiwaji Maharaj ki Jai to fight with their's Level Best to win .
शिवाजी महाराज भारताचा कोहीनूर हिरा होते. त्यांचे तेज त्रिखाड पसरले आहे. असा राजा परत हजार वर्षात होणे नाही.ही तर श्रींची ईच्छा होती माहाराष्टाला पु:र्न जन्म देण्याची .जय अलौकीक राजा. विजर दीक्षित
A B P माझा न या वेळी हे कुठेच नाही सांगितले , दाखवली कि छ. शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या वेळेस १४० वर गोर बंजारा समाज्याच्या वीर योध्यानी प्राणांची आहुती दिली . *जय सेवालाल*
शिवाजी महाराजांच धोरणांचा अभ्यास करून त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे गरजेचे आहे. जसे की taxation, merchantise, battalion movements, social management policy etc..
अशक्यप्रायः ते शक्य फक्त या देशात, प्राचीन नागवंशिय महारच करू शकते. हे शिवाजी महाराज प्रमाणित प्रमाण आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली राज्य घटना, भारतीय संविधान हे दुसरे प्रमाणित प्रमाण आहे.
बापरे बाप आपल्याला जेवढे माहिती आहे त्यापेक्षा जास्त आहे छत्रपती आपले. म्हणुनच आजचा काळात प्रेरणा घेऊन आपण मेहनत घेतली पाहिजे. UPSC सारखे परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवले पाहिजे, business करून दाखवले पाहिजे.
मी सेक्युलर नाही कारण माझे राजे सेक्युलर नव्हते त्यांनी धर्मांतरण रोकले मुसलमान झालेल्या लोकांना परत हिंदू बनवले मसिदी बंद केल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही धर्मप्रेमी होते धर्मरक्षक होते
Arguably one of the greatest escape adventure ever in the history of India n even the world!To travel more than 1000 miles in those days of 17 th century was great milestone n achievement too.Travelled on horseback n reach the destination within a month is unbelievable.Hats off to this great king for his courage,guts n self-confidence.History will always remember for the greatest escape operation.💐💐💐💐👌
गायकवाड साहेब, तुम्ही इतिहासाचा सखोल अभ्यास केला असेल, त्याबद्दल कौतुक आहे तुमचे. पण इतिहास तुमच्या कल्पनाशक्तीवर नाही मान्य केल्या जाणार. शिवाजीराजे आग्र्याच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेठाऱ्यातूनच सुटून आले आहेत, हे लक्ष्यात घ्या. याच कारणासाठी महाराजांनी सर्व प्रथम सोबत असलेल्या २००-२५० मावळ्यांना महाराष्ट्रात परत पाठवून दिले. नंतर आजारी पडायचे नाटक केले. मग महाराजांना दवा- औषधी सुरु करण्यात आले. पण राजांना "दवाची नाही तर दूवाची गरज आहे" असे भाकीत पसरविण्यात आले. मग महाराजांनी संपूर्ण आग्र्याला मिठाई वाटायचे औरंग्याला सांगितले. हे सगळे होत असताना अजून एक गोष्ट लक्ष्यात घ्या, शंभूराजे औरंग्याच्या दरबारात मनसबदार म्हणून दररोज जात असे, शंभूराजांनी आग्र्याच्या एका कुंभाराला भेटून पलायन करण्याचा सुरक्षित मार्ग शोधून काढला. ज्यावेळेस महाराजांना खात्री पाटली कि,मिठाईचे पेठारे आता न तपासता महालातून बाहेर सोडताय, त्या वेळेस महाराजांनी पेठाऱ्यातून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता, हे लक्ष्यात घ्या. गायकवाड साहेब छत्रपती तुमच्या आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचे आहेत, त्यामुळे तुमच्या कल्पना शक्तीने सामान्य जनतेस चुकीचा इतिहास सांगू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे..!
SORRY BY MISTAKE MY MESSAGE GOT LOST. NOT ONE TO BOW DOWN TO ANY ONE AT ANY COST, MAHARAJ YOUR GREAT LIFE IS A INSPIRATION TO ALL THE OPPERESSED PEOPLE TO FIGHT IT OUT. THANK YOU FOR THE GREAT VIDEO.
ड़ा. गायकवाड़ ने आगरा नहीँ देखा है. महाराज को आगरा किले में नहीँ रखा गया था, उन्हें रामसिंह कि कोठी में रखा गया था, जय सिँह के वचन के कारण महाराज जयसिंह कि सहायता से आगरा से निकलकर पहले मथुरा गए थे, क्योंकि जयसिंह के पुरोहित वहाँ रहते थे.
छ.शिवाजी महाराज व कुशाग्र बुध्दीमता यांचे उदाहरण म्हणजे " आग्र्याहुन सुटका".
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे देवरूप होते.
मी हा विडिओ न पाहता सांगू शकतो की तुम्ही बेमालूमपणे काही तरी मिसळणार .तुमचा जन्मच बहुतेक माहीत नसलेला इतिहास लिहायला झाला आहे...
प्रभु श्रीरामचंद्रजी नंतर जनतेला मिळालेल्या
रयतेचा राजा शिवछत्रपती राजा
राम काल्पनिक पात्र आहे तर शिवाजी महाराज
साक्षात सत्य आहे. काल्पनिक great आणि सत्य great यामध्ये तफावत आहे.
The Shivaji Maharaja no doubt, The Great .
@@mukunddakhane8355 नाही राम काल्पनिक पात्र नाही...कंबोडीया पासून ते पारस पर्यंत त्याच्या पाऊलखुणा मिळतात...पण जे सोईच नाही म्हणून ते नाकारायच हे चूक ठरेल...
आग्र्याहून सुटका अशक्य प्राय गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्य करून दाखवली द ग्रेट छत्रपती
🙏🙏👍👍
अगदी खरे आहे, खरोखरच अतिशय भाग्यवान आहोत, की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, हिंदुस्तानात जन्मलो !! .
महाराजांनी स्वतः बरोबर आपल्या १५०० लोकांची देखील सुटका केली.आणि महाराज निसटले ही खबर औरंगजेबला तब्बल १८ तासांनी समजली.आग्रा ते राजगड महाराज कोणत्या मार्गाने आले हे आजून जागतिक स्तरावरील इतिहासकार आजही शोधत आहेत.मानाचा मुजरा महाराज
जागतिक स्तरा वर कोणी ही शोधत नाही !!
बिन कामाचा ईतिहास
उकरणे ही मराठी माणसाचीच खोड आहे !
छत्रपती शिवाजी महाराज हे एक दिव्य पुरुष होते.धैर्य, प्रसंगावधान,चातूर्य,दुरदृष्टी,प्रज्ञाहितदक्ष,सहिष्णू असे हरहुन्नरी राजे होते.
अशी महान माणसं भुतलावर क्वचितच जन्माला येतात.
जय शिवराय.
छत्रपति शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या सारखे नीतिवंत राजे दुसरे कोई नाही
Noce
100℅
Khar aa
गोदावरी ची हकीकत काय आहे ?
सविस्तर सांगा
shivajiraje ki jai !!!❤️🧡💙🤎🤍💜💚💛🖤
मी भाग्यवान आहे.या महाराष्ट्र पून्यभूमि मध्ये जन्मलो.
राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता जीजाऊ , आणि हिंदवी स्वराज्य या मुळेच आपण आज इथे छाती फूगवून ताठ मानेने जगत आहोत.
शिवशुंभु म्हणजे एका नाण्यांची दोन बाजू प्रभू शिवाजीराजा
शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज यांच्या सारखा वीर महाराष्ट्रात जन्माला येणं हे फार अभिमान वाटतो
महाराजांना मिळालेले शिक्षण हे अतिशय उच्च आणि असामान्य असावे
दादोजी कोंडदेव !!
बहुत नशिबी आम्ही , लागिले पाव देवाचे अमुच्या भूमी...शिवछत्रपती हे एक उर्जा आणी देवी शक्ती...लाभले छत्र आम्हा आमच्या जणी ....जय जय जय शिवाजी...साष्टांग नमस्कार आणी माणाचा मुजरा...
चार लक्ष सैन्याच्या वेढ्यातून सुटका जगातील सर्वात कठीण सुटका
मला आशा आहे की शिवाजी महाराज यांच्यावर रितेश खूप छान सिनेमा बनवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धी, युक्ती, शक्ती, कुटनिती,कल्पक योजना ,ज्याला शह द्यायचा त्याची मानसिकता या गोष्टींचा मेळ घालून योजना आखणारे आणि साकार करणारे ऐकमेवाद्वितीय आहेत.
अतुलनीय जय शिवराय।
mazaya Raja re ,
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
आमच नशीब आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो.. आमचा राजा आमचा वाघ आहे.. जय शिवराय.जय जिजाऊ
Kharach jai shivrai 🙏🙏🙏🙏🙏🙏
Abhijit Chavan तस वागलो तर काही अर्थ आहे...
Jai Balwan Bhim.
The War Cry of Maratha Soldiers was " हर हर महादेव " and in ll nd World War in Maratha Regiment it was given as Shiwaji Maharaj ki Jai to fight with their's Level Best to win .
हा भावा
डोंगर का चूहा औरंगजेबाला भारी पडला यातच आम्हाला गर्व आहे , शिवाजीमहाराज की जय.
शिवाजी महाराज भारताचा कोहीनूर हिरा होते. त्यांचे तेज त्रिखाड पसरले आहे. असा राजा परत हजार वर्षात होणे नाही.ही तर श्रींची ईच्छा होती माहाराष्टाला पु:र्न जन्म देण्याची .जय अलौकीक राजा. विजर दीक्षित
A B P माझा न या वेळी हे कुठेच नाही सांगितले , दाखवली कि छ. शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या वेळेस १४० वर गोर बंजारा समाज्याच्या वीर योध्यानी प्राणांची आहुती दिली .
*जय सेवालाल*
शेर शिवराज है😍 जय शिवराय
शिवाजी महाराज हे भारतातले शेवटचे *राजऋषी* होते.
Sivjiraja
Shivaji Maharaj secular King
@@sks1464 lion king....
Secularism ki ma ki ..
@@sks1464 Shivray is Only Sanatani Hindu King.
@@devidaskotwal2085 छ शिवाजी महाराज जर हिंदू होते तर राज्यभिषेक करायला का विरोध झाला?
महाराजांची आग्र्याहुन सुटका हा एक पृथ्वीवरील चमत्कारच म्हणावा लागेल
भारतातली एक हकीकत !
जग कितीतरी मोठे आहे !!
शिवाजी महाराजांच धोरणांचा अभ्यास करून त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक्रमात त्याचा समावेश करणे गरजेचे आहे. जसे की taxation, merchantise, battalion movements, social management policy etc..
Swabhimani Raje Jay shivaji Mahrajki🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शिवाजी महाराजाच्या आग्रा सुटकेवरच एक रोमांचकारी फिल्म बनेल
Take care
अशक्यप्रायः ते शक्य फक्त या देशात, प्राचीन नागवंशिय महारच करू शकते. हे शिवाजी महाराज प्रमाणित प्रमाण आहे. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली राज्य घटना, भारतीय संविधान हे दुसरे प्रमाणित प्रमाण आहे.
Abp maza thanks , धन्य ते शिवराय आपुले साऱ्यांचे,महाराष्ट्राचे, दैवत इथल्या प्रत्येक जाती-जमातींचे
छत्रपति शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा
Shivaji Maharaj koti koti vanden ! He was a great warrior and very very clever ! Pranam to great Mother jijabai and his Guru Dadoji konddav !🙏🏽🙏🏽🙏🏽
Maharaja na manacha mujara 🙏
महाराज.. फक्त तुम्हीच..!! जय शिवराय..!!
जगदंब.बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चंद्रपुरात आलते⛳⛳⛳
बापरे बाप आपल्याला जेवढे माहिती आहे त्यापेक्षा जास्त आहे छत्रपती आपले. म्हणुनच आजचा काळात प्रेरणा घेऊन आपण मेहनत घेतली पाहिजे. UPSC सारखे परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवले पाहिजे, business करून दाखवले पाहिजे.
फक्त पैसे,सत्ता साठी नको..हिंदवी स्वराज्य करता
कडेकोट बंदोबस्तात असलेले शिवाजी महाराज पेटारातून पळाले नाहीत असे तुमचे मत आहेत तर ते कसे पळाले/गुप्तझालेत का?? उत्तर नाही???
मी सेक्युलर नाही कारण माझे राजे सेक्युलर नव्हते त्यांनी धर्मांतरण रोकले मुसलमान झालेल्या लोकांना परत हिंदू बनवले मसिदी बंद केल्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे दोघेही धर्मप्रेमी होते धर्मरक्षक होते
खूपच सुंदर विश्लेषण , tnx सर .....
सर आभार महाराजां बद्ल
Bolo chatrapati shivaji maharaj ki........jai
छान माहिती दीली आपण सर 🙏🏻
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
जय जिजाऊ जय शिवराय शिवराय जगाचे बाप आहे त शिवराय
धन्य ते आमचे राजे अन धन्य ते शूरवीर मावळे 🙏🚩🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे राजधानी सातारा
Chatrapati sambhaji maharaj tyaveli chalat raygad la pohochle hote... Lahan aslya pasun tyana tyag sahan karava lagla.... Ek mahan rajanche bhumit janm zalyacha abhiman ahe..
आमचे दैवत जय शिवराय जय माँसाहेब
Amache Daiwat chatrapati Shivaji Maharaj 🙏🙏🙏
जय शिवराय जय संभाजी महाराज जय ताराबाई
निनाद बेडेकर यांचे भाषण जरूर ऐका
खुपच छान महारांजांचा खरा इतिहास दाखविला
बोला " छत्रपती शिवाजी महा२ाज की जय "⛳🚩
जय हो
jay
जय शिवराय
Jay shivaray 🚩🚩🚩
Jay
Arguably one of the greatest escape adventure ever in the history of India n even the world!To travel more than 1000 miles in those days of 17 th century was great milestone n achievement too.Travelled on horseback n reach the destination within a month is unbelievable.Hats off to this great king for his courage,guts n self-confidence.History will always remember for the greatest escape operation.💐💐💐💐👌
छत्रपती शिवाजी महाराज कि जय !
@@gamingsenpai1455 jai bhavani jai shivaji
Mathura aagra alahabad kashi gaya chandrapur raypur hubali mangalvedha Ani rajgadh...... 🙏
ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज, राजे परत या
जगदंब,जगदंब
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
ज्य shivray
Shri chhatrapati Shivaji Maharaj majra
BOLO CHATRAPATHI SHRI SHIVAJI MAHARAJA KI JAI.
BRILLIANT MARSHAL OF THE FIELD FORCES, UPHOLDER OF DIGNITY AND DHARMA.
NOT ONE TO BOW DOWN TO
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
Sarv jagacha.. rashtrapati..dev maza shiv chhatrapati..
आजच्या जगाच सोडा ABP majha तुम्ही फक्त पैशांसाठी परकियांचे तळवे चाटणे सोडा
गायकवाड साहेब, तुम्ही इतिहासाचा सखोल अभ्यास केला असेल, त्याबद्दल कौतुक आहे तुमचे. पण इतिहास तुमच्या कल्पनाशक्तीवर नाही मान्य केल्या जाणार. शिवाजीराजे आग्र्याच्या नजरकैदेतून मिठाईच्या पेठाऱ्यातूनच सुटून आले आहेत, हे लक्ष्यात घ्या. याच कारणासाठी महाराजांनी सर्व प्रथम सोबत असलेल्या २००-२५० मावळ्यांना महाराष्ट्रात परत पाठवून दिले. नंतर आजारी पडायचे नाटक केले. मग महाराजांना दवा- औषधी सुरु करण्यात आले. पण राजांना "दवाची नाही तर दूवाची गरज आहे" असे भाकीत पसरविण्यात आले. मग महाराजांनी संपूर्ण आग्र्याला मिठाई वाटायचे औरंग्याला सांगितले. हे सगळे होत असताना अजून एक गोष्ट लक्ष्यात घ्या, शंभूराजे औरंग्याच्या दरबारात मनसबदार म्हणून दररोज जात असे, शंभूराजांनी आग्र्याच्या एका कुंभाराला भेटून पलायन करण्याचा सुरक्षित मार्ग शोधून काढला. ज्यावेळेस महाराजांना खात्री पाटली कि,मिठाईचे पेठारे आता न तपासता महालातून बाहेर सोडताय, त्या वेळेस महाराजांनी पेठाऱ्यातून सुटका करण्याचा निर्णय घेतला होता, हे लक्ष्यात घ्या. गायकवाड साहेब छत्रपती तुमच्या आमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडचे आहेत, त्यामुळे तुमच्या कल्पना शक्तीने सामान्य जनतेस चुकीचा इतिहास सांगू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू राजे..!
बर्याच इतिहासकारांना मिठाईच्या पेटार्यांची गोष्ट मान्य नाही, वेष बदलून निसटून गेल्याची मान्य आहे.
Jay shivray 🧡🚩🚩
Thank you for information
छत्रपति शिवाजी महाराज की जय
Asa RAJA hone nahi ! Maharajsaheb ⛳⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शभुराजे मराठा
SORRY BY MISTAKE MY MESSAGE GOT LOST.
NOT ONE TO BOW DOWN TO ANY ONE AT ANY COST, MAHARAJ YOUR GREAT LIFE IS A INSPIRATION TO ALL THE OPPERESSED PEOPLE TO FIGHT IT OUT.
THANK YOU FOR THE GREAT VIDEO.
Great
Jay shivray
Nice
जय भवानी जय शिवाजी ⛳⛳
जय शिवाजी महाराज💐🙏💐
न होते शिवाजी राजे, तो सुन्नत होती सबकी। जय शिवाजी! जय भवानी!!
Jay shivray Jay jijavuma sahebha Jay shambhuraje Jay mrata mavla
hindhvi savraj ki Jay
समर्थ रामदासांनी शिवरायांना ऐकच सांगितले होते मि-ठाई मि-ठाई
अंधश्रध्दा
chatrapati shivaji maharaj ki jay
शिवाजी महाराज हे शिव शंकरचे अंश अवतार होते
शिव ही कल्पना आहे, महाराज वास्तव आहे.
Shivaji Maharaj secular King
@@vijayjosh5895 तू महार आहेस vatat हर हर महादेव चा अर्थ तुला kalat नाही का
@@ganeshsawant1076 तू भ्रमिष्ट झालायस का?
@@vijayjosh5895 तू मात्र नक्की बाटगा झाला आहेस
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩
🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩
🙏🏻
Good information
He mahit aahe tech tech sangnyapeksha tumhi jast mahiti exact Kiva andaje tarikh pramane sangayla havi hoti js namdev saheb sangtat
जय शिवाजी जय शंभुराजे
Jay swarajya🚩🚩🚩
THE KING OF INDIA
CHATRAPTI SHREE SHIWAJI MAHARAJ KI JIA
Thank you sir for nice information
⛳️जय शिवराय⛳️जय शंभूराजे⛳️जय श्रीकृष्ण⛳️ जयतू हिंदुराष्ट्रम⛳️
आशिष इंगळे पाटील चैतनय मराठी
Nice...jay bhavani Jay shivray
somnath kharade जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे🚩⚔️
जय शिवाजि मारज जगाचा पोसिदा
श्री हरी..
खूप सुंदर
Jay shivaji Jay bhavani🌹🌹🌹
I love shivaji
jay shivray
छत्रपती 👑👑💪
narsinh chatrapati shri shivaji maharaj urr bharun ala raje tumche prasang aiktana
JAY SHIVAJI JAY भवानी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम जय
koti koti ,pranam raje
दै वत् जय शिवराय
ड़ा. गायकवाड़ ने आगरा नहीँ देखा है. महाराज को आगरा किले में नहीँ रखा गया था, उन्हें रामसिंह कि कोठी में रखा गया था, जय सिँह के वचन के कारण महाराज जयसिंह कि सहायता से आगरा से निकलकर पहले मथुरा गए थे, क्योंकि जयसिंह के पुरोहित वहाँ रहते थे.