राज्याभिषेकाच्या निमित्ताने गागाभट्ट आणि टोळीने छ शिवाजी महाराजाना लुटले - डॉ अशोक राणा |
HTML-код
- Опубликовано: 1 июн 2023
- #chatrapatishivajimaharaj #gagabhatt #maxmaharashtra
राज्याभिषेकाच्या निमित्ताने गागाभट्ट आणि त्यांच्या सहकारी ब्राह्मणानी वेगवेगळे विधी छत्रपतीशिवाजी महाराजांना करायला लावून, शिवराज्यातला खजिना लुटला, त्यामुळे महाराजाना राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय करावा लागला, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ अशोक राणा यांची मुलाखत. राज्याभिषेक 6 जून ला असताना 1 जूनला करण्याचे कारण काय असाही सवाल त्यांनी केला आहे. हीं अत्यंत स्फ़ोटक आणि डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत नक्की पहा...
Join this channel to get access to the perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max Maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising-related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/
तरी आम्ही ब्राह्मणाना आजही माणतो. याचं दुःख वाटते. कधी आम्ही सुधारणार
'Bramhananchya' virodhat aapli eki nahi, hach aapla saglyat motha dosh aahe.
अभ्यास कर रे सोट्या.. उगाच ह्यांच्या नादी लागू नको. नोकरी/धंदा साठी ही लोक येणार आहेत का कामाला😊
@@swapnilpatil8441 patalichj usatli paidas distoy
@@amarshinde6064 Ka? Tuzya wadilani tyanchya lagnachyaweli te lagna lawnarya 'Bramhanala' 'Mam Bharya Samarpayami' ase mhatle hote ka? Tuch shodh ghe ki tu jungle zadichi kiwa itar kunachi paidaish aahes te.
@@anilm2395 का खर टोचल व्हाट इंडो-इरानियण आर्य ब्राह्मण ला
स्पष्ट, निर्भीड आणि चिंतनशील भूमिका मुलखतीतून मांडलीत सर ! तेवढेच महत्त्वपूर्ण प्रश्न मुलाखतकर्त्यानी विचारले. मनापासून अभिनंदन!!🌹🍁
अनमोल माहिती डाॅ राणांमुळे समाजाला कळली.
धन्यवाद.
खुप सुंदर उच्च कोटींची माहिती दिली आहे, सर , आमच्या ज्ञानात कणा कणानं वाढ होते, जय जिजाऊ जय शिवराय🚩
अतिशय महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. 👌👍 धन्यवाद साहेब 🙏
अतिशय सुंदर माहिती आहे सर्व भारतीयांनी विचार केला पाहिजे
राणा सर, आपण अत्यन्त वास्तव वादी अशी माहिती दिली आहे, धन्यवाद!
माझा राजा जन्मापासूनच राजा आहे त्याच्या राज्याभिषेकाची कथा मात्र खुप दुःखद आहे
खुपचं वेगळी व महत्वपूर्ण माहिती व त्याची आजच्या काळातील प्रस्तुतता सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
97% बहुजन पैकी बौद्ध सोडल्यास बाकी समाज झोपला आहे.
तुम्ही दिवसा उसात पैदा झाले म्हणून जागे आहेत बाकी झोपेत आहेत
राणाजी, तुम्ही ही माहिती देत आहात याचा संदर्भ द्यावा।
आज पर्यंत माहित नसलेली माहिती महाराष्ट्राला मिळाली सर. धन्यवाद.
कुठे महा पराक्रमी शिवाजी महाराज आणि कुठे ही महा विषरी झाहरीली मनुवादी गिधाड समाज प्राणी लोकांना अज्ञानी, पशू तुल्य बनवून जातीयवाद विषमतावादी चे विष कालवून जाती भेद भाव विषमता द्वेष वर्ण उच्च निचत आ मत्सर तिरस्कार पस रावणाचे आणि शिवाजी चे स्वराज्य रयतेचे राज्य आणि महा विषरी झाजरिली गिधाड च पाप शोषण विकृति च राज
अपरिचित ईतिहास मांडला. धन्यवाद...
अतिशय सुरेख माहिती साहेब❤❤
डाॅक्टर अशोक राणा आणि मॅक्स महाराष्ट्र चे आभार. खरं काय याचा अंदाज आला. इतिहासकार म्हणवणारे पुरावे नष्ट करू शकतात यावरून या जमातीची मानसिकता उघडी झालीय
6 जून 1674 हेच विश्रवमानयता आहे पुनः पेशवेकालीन मजबूरीने चालविण्याचा शासनाचा निच प्रयत्न सुरू आहे
बहुजनांनी ब्राम्हणांची गुलामी सोडून दिली तरच त्यांची प्रगती होऊ शकेल.
Dr Ashok Rana, thanks for your valuable information to us. You have tried to explain each and every information about Shiwaji Maharaj, our great king, in a short time. Thanks sir 🌹🌹🌹
Khup chhan sir thank you sir
अतिशय सुरेख माहिती धन्यवाद साहेब
Now a days new information about historical events come. There are more writers than readers.
अगदी योग्य माहिती दिली आपण
राणासाहेब खुप छान माहिती आहे.
अतिशय छान माहिती
खूपच छान माहिती दिली
सर खूप छान
परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली ही बाब शंकास्पद आहे. कारण एकदा पृथ्वी निक्षत्रिय केली तर दुसऱ्यांदा क्षत्रिय कसे निर्माण झाले. एकविस वेळा ही गोष्ट खुप लांब आहे
तुला इतिहास वाचायची गरज आहे भीमट्या
परशुराम ची आई वेशया होती तीन क्षेत्रीय गमन केलया मुले परशाने क्षेत्रीय हत्याकांड केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्यभिषेक हा बौद्ध पद्धतीने झाला होता.. 🙏 हे आणखीन लोकांना माहिती नाही.. हेच दुर्दैव..
जैन पद्धतीने झाला होता, असे कोठेतरी लिहिले असेल तर जरा शोध घ्या. बौद्ध पद्धतीने झाला असे सिद्ध झाल्यावर परत वाद नको व्हायला.
😁😁😁😁😁
😁😁😁😁😁😁
Khup chan Sir👍
फार कळकळीनेे व तळमळीने केलेले राजकीय विश्लेषण
साहेब हिंदू हा अरबी शब्द आहे असे ऐकले आहे मुगल भारतीय समाजाला हिंदू म्हणतं होते
Babasaheb Ambedkar swatla hindu mhanvun ghet hote. Mi hindu mhanun jqnmala alo tari hindu mhanun marnar nahi he tech bolale hote.
👌✔️
गागाभट्ट याने पायाच्या अंगठ्याने महाराजांचा राज्याभिषेक केलं होतं असं जे ऐकले आहे ते खरे आहे काय हा माझा प्रश्न राणाजिंना आहे . हे कितपत खर आहे .
ना हिन्दू चा ना सनातनी धर्माचा एकही पुरावा उपलब्द नाही.
अधर्मी 22 फतवे वाल्या नकली बुधु चा
मात्र पुरावा आहे 1956
I've genuine question, if this 'Rajyabhishek sohala' was so humiliating and expensive , Brahmins looting Ch. Shivaji Maharaj, then why to do it? Why did Maharaj do it?? He was already ruling king, then why not just declare so? Why was Brahmin ceremony needed? It was Mughal rule anyway? He could have done it the mughal or islamic way?? Surely he might have considered it?
Let me know if you can shed light on it.
Amit Paropkari I totally agree with you. I don't think Chatrapati Shivaji Maharaj was so weak to take this insult. I have noticed that when the above guest raises questions about present political situation and try to defame present dispensation .I am sure they have Hindu hate.
सदर व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभे सर्व...... नी पहावा
खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ब्राह्मणांना शिक्षा द्यायला हवी होती
मला अशे सांगायचे आहे
की भारत देशाचे पंतप्रधान मोठे की
भारतीय देशाचे संविधन मोठे आहे का 🔐🔐
Jar dusara abhishek bauddhane kela mhtle, tar to nichhalpurine kela hota, jo bramhan hota. Ani tyani abhishek ashakrta kela hota, ki philya abhishekat kahi truti rahilya hotya.
लोकहो जागे व्हा. कधी जागे होणार. सणवार, पूजा विधी या निमित्ताने ब्राह्मण जनतेकडून कशाप्रकारे लुबाडणूक करतात. शिवाजी महाराजां ना सोडले नाही. तर सामान्य जनतेचे काय? हे सामान्य जनतेने च विचार करावा.
जय शिवराय, जय भवानी 🙏
We are because he has
Rana sir hya vishayavar sadetod bhashya kelya baddal abhinandan asech bolat rahave janatechya nakki lakshat alya shivay rahanar nahi
छत्रपति शिवाजी महाराजांनी त्या ब्राह्मणांना शिक्षा का दिली
छत्रपतीनी राज्यभिषक करवुन घेतला म्हणजे ब्राम्हण धर्माच्या विरोधात जाऊन राज्यभिषक केला
पुतळे आणि सोहळे यावर खर्च केल्यापेक्षा तोच पैसा शिक्षण रोजगार यावर लावावेत. कुणी अपूर्ण मंदिरात प्राण प्रतिष्ठा आणि कुणी नको त्या दिवशी राज्याभिषेक. राज्यकर्ते बेशरम झाले आहेत. जनतेच्या पैशात फुकट जल्लोष आणि लूट.
तुम्हाला माहिती आहॆ का काँग्रेसच्या काळात, राजकारण्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था काढल्या आणी सरकारी शाळाकडे दुर्लक्ष करून त्या आपोआप भाषा बंद पडतील यावर भर दिला आणी सरकारी शाळा बंद पडल्या
@@sudhirdhumal1416 कबूल आहें. कॉंग्रेसी आणि गैरकांग्रेसी राजकरणी लोकांनी शिक्षणाची वाट लावली. डॉ. पंजाबराव देशमुख सारखे लोक अपवाद आहेत.
सनातन बुद्ध धंम्मा चा आहे एसधंम्मोसनातन हे बुद्ध धम्म पदा मधे आहे सनातन हि ब्राह्मणा चा नाहि
ब्राम्हण धर्म कोणी व कधी स्थापन केला?
Chan mahiti dili nahitar khare tar veglech pustake vachun mothi hotat
आपण सत्य चिकित्सा केली, त्यामुळे मनूवाद्यांनचे पोट दुखू लागले.
यडपट लोकं यांना ईतिहासाचा ई सुद्धा माहिती नाही 😁😁😁😁😁😁
हा संपूर्ण व्हिडिओ हा छत्रपतींची बदनामी करण्यासाठी बनवला गेला आहे
Marathyana kalayla hav na he , hindu hindu mhnun shivaji maharajana fkt hindu purt mryadit thevl jaty.
Dr. राणे साहेब अफजल खान वध होता
लुटले?? म्हणजे शिवाजी महाराज पण धर्म सत्ते पुढे हरले...
शिवाजी महाराज यांच जातीव्यवस्थे विषयी काय मत होत?
Yache saglyat mothe karan mhanje tatkalin 'Maharashtra' bhubhagatil ashikshit, adani, dharmandh, Bramhanwadi - Manuwadi samanya janta.
Chatrapati shivaji maharaj vait jati parampara chya virodhatach hote he tyanchya gunavate var adharit rajya vyavasthetil prashasakiya manase sarv samaveshak sainya varun disate
शिवाजी महाराज ब्राह्मणवादी, वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणार होते हे 100 सत्य आहे, आपण त्यांना पुरोगामी ठरवून चूक करतो आहोत... त्यांनी ब्राह्मणांवर इतका खर्च केला यावरूनच हे सिद्ध होते, आपण त्यांच्यातले चांगले दुसरे गुण पाहिले पाहिजेत जस की त्यांचं शौर्य, स्त्रियांविषयीचा आदरभाव, पण त्यांना पुरोगामी सर्वधर्मसमभावी ठरवण्यात काही अर्थ नाही कारण तो काळच तसा होता
@@carname7391 Mag 'Swarajya Sansthapak Chhatrapati Shivaji Maharajani' 'Aadilshahila' madat karnara 'Bramhan' 'Krishna Bhaskar Kulkarni' ka todla? 'Swarajyarakshak Chhatrapati Sambhaji Maharajani' tyanchyashi gaddari karnarya 9 'Bramhanana' hattichya pai deun ka chiradale?
राणा सर आपण फक्त ब्राह्मण द्धैषाने पिडीत आहे दरवर्षी शिवजयंती आली की आपल्या सारखे पुरोगामी ओरडत असतात महाराजांच्या राज्य कारभारात ब्राह्मण चे योगदान आहे हे विसरून चालणार नाही
कोण आहेत हे नव- इतिहासकार😅. इतके दिवस फारसे कधी नाव पण ऐकले नाही ह्यांचे. असो.
व्हिडिओ बघून अस वाटल की Dr राणा हे शिवराज्याभिषेक वेळी तिथे होते. गागा भट/मोरोपंत पिंगळे नी ह्यांच्या कानात सर्व गोष्टी सांगितल्या असाव्यात.
Pn je purave aahet tyanusar tumche bramhani jatiwadich hote Ani tyacha pelava honarch
@@vaibhavniranjane4573 तुम्ही लोकांनी अभ्यास का नाही केला मग? फुले नी तर केव्हा पासून शाळा काढल्या होत्या ना..
आजकाल आपण भलेही देशासाठी/धर्मासाठी काहीही केले नसेल तरी आधी होऊन गेलेल्या लोकांना शिव्या देऊन लाईक्स मिळवायची स्पर्धा लागली आहे. हे मान्यवर त्यातीलच आहेत. हजारो/लाखो मूळ कागदपत्र ही फारसी, मोडी भाषेत आहेत. ह्यांनी किती वाचली असतील अस वाटत आहे तुम्हाला? एकही मूळ कागदपत्र न दाखवता मी/तुम्ही पण व्हिडीओ बनवू शकतो की :)
एक इंग्रज अधिकारी त्यावेळी हजर होता आणि त्याने त्याच्या डायरीत लिहून ठेवले आहे असं श्री अशोक राणा सर म्हणतात .
@@KiranRaut12373 विचारून बघा राणा सरांना :). काही नसणार त्यांच्याकडे
Brigade Che ase anek itihaskar ahet kokate sarkhe
डॉक्टर राणा एकसारखे दोन्ही हात खाली हलवून नक्की काय करता आहेत..? म्हणजे काय हलवता आहेत? सहज म्हणून विचारल ? 😆
Nashib tuji chaddi nahi kadun ghetli
He channal khotarde ahe
भट ब्राम्हण खरा आहे का?
@@anandgaikwad9524 aare tu yanche sarav videos bg mg mala sang "bramhan ro sirf bahana hai asli nishana hindu hai" as chally yanch
@@amarshinde6064 'Hinduna' kashala madhe aanto? 'Bramhananche' manusbal wadhawayla. 'Swarajya Sansthapak Chhatrapati Shivaji Maharaj' 'Bramhanankadun' lutle gele te tatkalin 'Maharashtra' bhubhagatil bahusankhyank ashikshit, adani, dharmandh, Bramhanwadi, Manuwadi samanya jantemule, jya janteche sanskritik samarthan 'Bramhanana' hote tyamule tatkalin 'janta' 'Bramhananchya' Ghoshneshiway 'Swarajya Sansthapak Chhatrapati Shivaji Maharajana' aapla Raja manayla tayarach navhati.
@@swapnilpatil8441😂😂😂 Kay re spammer aahes ka pratyek comment madhe aahech tuza reply
@@yashpatil6861 Ka? Manus 2 prakare karma karto 1. Aawdine aani 2. Majburine.
भईया छत्रपति शिवाजी महाराज ने प्रसन्न हो कर गगभट्ट से अपना राज्यअभिषेक कराया था, आपका पेट क्यों दुख रहा है?