या वेळी तरी मतदान करा मनसेला निवडणुकीत निवडून दया विधानसभेला नाहितर मराठी माणूस औषधाला ठाणाच नाही तर मुंबई महाराष्ट्र परप्रांतीय आलेत चाळीस ते पन्नास टक्के आलेत उर्वरीत ये जा चालू असते विचार करा सर्व जनतेने विकून घेऊ नका दोनशे पाचशे रुपयाला हाजी हाजी करू नका,, लाॅकडाऊन नत्तर भरपूर यु पी, बिहारी भैय्या, बंगाली,ओडिशा, नेपाळी घुसलेत लोकल ट्रेन मधून प्रवास करताना तेच जास्त दिसतात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे मधील भुमि पुत्र तिस टक्के च दिसतात तो फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच एका लोकल मध्ये
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
लोकसंख्या ज्या गतीने वाढत चालली आहे.पहिल तर ही लोकसंख्या वाढ थांबवण किंवा कमी करण गरजेच आहे. लोकसंख्या वाढी मुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत.जंगल कमी होत चालली आहेत.शहर वाढत चालले आहेत.
राज साहेब नेहमी योग्य व चांगली भूमिका माडतात त्यांना एक संधी दिली पाहिजे त्याच्यावर टिक्का करणारे हे मूर्खपणाचे लक्षण आहे पर्यावरणाचा विचार झालाच पाहिजे 🙏
Electric अंत्यविधी पेक्षा होळी गावात एक किंवा दोन ठेवल्या पाहीजेत आणि महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकं कमी केली पाहिजेत आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा देशात लागू केला पाहिजे सगळं ठिक होईल. तसेच लहान मुलाना शाळेतच मोठ्या प्रमाणात जागरूक केलं पाहिजे. तसेच वनविभाग ने वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे.
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
@@abhiyou0tube त्यांनीही आपल्यासारखी चर्चा करुन बदल घडवून आणला पाहिजे. फक्त हिंदु मुस्लीम एकदुसर्यावर blame करण्यापेक्षा आपापल्या तरिने निसर्गसाठी आणि पृथ्वीसाठी योगदान द्यावे.
पहिलं तुझा मेंदू check केला पाहिजे. Lavdya कसल्या भूमिका बदलतात. आणि तूझ्या नेत्याची आजची भूमिका काय आहे . ज्यांना तू मतदान करतो. तोंड दिलीय देवाने म्हणून उचलायचे
Sahi hai ye jankar jakarasobatch asatat ani Sayajisir tar kharokharach great ani pramanik vicharanche ashi sarasar vichar karanyachi buddhhi sarvana milo ani aapala Maharastra ani Bharat sagunacha zenda rowo sir Syaji Shindeji ani Rajji Thakaresaaheb yana aamacha namaskar god bless you sir jay Maharastra
प्रचंड दूरदृष्टी,व्यापक विचार आणि प्रगाढ बुद्धिमत्तेचा ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारा एकमेव राजनेता म्हणजे मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे होय.
राज ठाकरे यांनी वृक्ष तोडी बद्दल बोलले त्याचे प्रथम स्वागतच पण ते याविषयावर किती दिवस ठाम राहतील हा संशोधनाचा विषय आहे . शिवाय झाड तोड करून वापरलेले अंतविधीसाठी लाकुड तोड हि थांबून सरकारने विद्युत वाहानिचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी कठोरात कठोर कायदा केला पाहिजे हे महत्वाचेच आहे.
Barobar aahe raaj sahebanch..... Ata pratek yuvakane tharavl pahije konala nivadun dil pahije ... Netyach vision baghayla pahije Maharashtrat ase donach nete ahet, raaj saheb ani nitin gadkari saheb
जंगल वाचवली पाहिजे, निसर्ग वाचवला पाहिजे, तर मानव वाचेल, नाही तर अवतार फिल्म सारखं निसर्ग सर्वांना आवडतो पण सर्वांनी निसर्ग वाचवला पाहिजे, सर्वात जास्त जबाबदारी ही जगातील सर्व सरकारांची आहे, त्यासाठी त्यांनी कायदे निर्माण केले पाहिजे, इथं उलटं आहे सरकारच जंगल तोडणाऱ्यांना पाठिंबा देतयं हसदेव जंगल वाचवा
साहेबानी पहीले लिहुन द्यावे कि मला व माझ्या परीवाराला मेल्यावर बुदुत वाहीनीत जाला म्हनुन असे ज्या ज्या राजकारन्याना किवा नेत्याना असे वाटते त्यानी पहीले लिहुन द्यावे मग लोक पन तयार होतील
Tuza nigetive thought ahe. Udya tech honar ahe. Aj lakada apan vikat ghevu shakto itki mahag nahi pan jangal thodi mule Kami honar na. Jychya kade paise te lakadavar. Shreemant loka tar chandan. Koni yogya sangitla na tar swgat karaycha. Bakichr tr eknmekna shivya det ahe.
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
ओ ताई थोड नीट बोला काय तुमचे बोलणे आहे हे. ह्यात काय चुकीचं बोलले आहेत. उगाच विरोधाला विरोध करायचा अक्कल शून्य माणसं. तुमच्यामुळे महाराष्ट्र पाठी आहे हे बेक्कल कुठले
परदेशात कॉफिन लकड़ापासून बनवली जाते फक्त तिथे लोकसंख्या कमी आहें. हिंदू धर्मात प्रेत जालनारी लाकडे वाचवीन्यापेक्षा मेट्रो आणि इतर प्रकल्पासाठी आरे जंगल तोड़ सारखी प्रकरण थांबवींने जास्त महत्वाचा आहें.
अगदी बरोबर बोलले राजसाहेब ठाकरे!💯💯
आरे कारशेड जंगलतोड राज साहेब लंडनला फिरायला गेले होते.
राज साहेब बोलतात तेव्हा सगळे नेते बोलतात
Raj Thackeray leader aahet ani baaki che followers.
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
राज ठाकरे🚩
आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच□
आपण राज ठाकरे ना कधी सीरियस घेतल नाही
ही आपली चुकी आहे आपण नीच राजकारनी आवडून घेतो
रोख ठोक खुले आम भूमिका मांडणारा वाईट ठरवतो
@@Viral_Zones हेच तर लोकांना समजत नाही आहे
राज ठाकरे साहेब यांचा मुद्दा बरोबर आहे राज्य चालविण्याची एक संधी दिली पाहिजेच
राज हा चांगलाच नेता आहे. Fake narrative चालू आहे त्यांच्या बद्दल. Blueprint नक्की बघा.
फेक नरेटिव्ह ला बळी पडून राजसाहेबां सारखा नेता गमावु नका....🙏🏻
Correct
Barobar bhau😊👍
Right.. Fkt vidhansabha ladhva nkki
राजसाहेब योग्यच बोलतात 🚩🔥
अरे कार शेडचा टायमाला तोंडाला कुलूप लावलं होतं. हसदेव जंगलच्या टायमाला सुपारी यांचा जोर जास्त असल्यामुळे लक्ष नव्हतं
कलाकार मनसे ल साथ दिली तर मराठी कलाकारांचे चांगले दिवस मनसे नक्की घेऊन येईल❤❤
Raj Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
अरे कार शेड जंगलतोड ला बिनशर्त पाठिंबा दिला होता
मुंबई, ठाणे येथे झालेली परप्रांतीयांची गर्दी कमी केली पाहिजे शहराच्या मर्यादेच्या बाहेर गर्दी झाली आहे
या वेळी तरी मतदान करा मनसेला निवडणुकीत निवडून दया विधानसभेला नाहितर मराठी माणूस औषधाला ठाणाच नाही तर मुंबई महाराष्ट्र परप्रांतीय आलेत चाळीस ते पन्नास टक्के आलेत उर्वरीत ये जा चालू असते विचार करा सर्व जनतेने विकून घेऊ नका दोनशे पाचशे रुपयाला हाजी हाजी करू नका,, लाॅकडाऊन नत्तर भरपूर यु पी, बिहारी भैय्या, बंगाली,ओडिशा, नेपाळी घुसलेत लोकल ट्रेन मधून प्रवास करताना तेच जास्त दिसतात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे मधील भुमि पुत्र तिस टक्के च दिसतात तो फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच एका लोकल मध्ये
यासाठी राज ठाकरे पाहिजे
Parprantiy hakla ha Maharashtra Marathi lokancha ahe
बरोबर आहे पर्यवरन वाचलं पाहिजे😢
पूर्वजांनी त्यांच्या काळा प्रमाणे व्यवस्था केली होती.
एक नंबर शहाजी सर
आज प्रबोधनकार ठाकरे यांची आठवण झाली... 🙌_
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
@@abhiyou0tube त्याविषयी माहिती घेऊन बोललेलं बरं दादा _ आता इथेच थांबतो धन्यवाद !🌈
Khup changla mudda ahe we support
सगळ्यांना दिली ना संधी आता राज साहेब ठाकरे यांना संधी देऊन बघायला काय हरकत आहे ❤
आपल्या वया इतकी निदान आपण झाडे लावणे गरजेचे आहे - खूप सुंदर वाक्य. मा. सयाजी शिंदे सर
राज ठाकरे नेहमी सत्य बोलतात,,पन लोकांन सत्य पटत नाही,,,,,,🙏
दूरदृष्टी असणारा एकमेव नेता.. माननीय श्री.राजसाहेब ठाकरे🚩🚩
बरोबर आहे राज साहेबाचे
राज ठाकरे आपल्याच भूमिकासारख्य बदल तात त्यामुळेच लोक ऐकून सोडून देतात
यावेळी राज साहेबांना साथ द्या तरच महाराष्ट्र आणि मराठी टिकेल... फक्त मनसे
सगळ्यात उत्तम आदिमकाळा प्रमाणे मातीतच पुरले पाहिजे एका झाडाला मोठे व्हायला त10 वर्ष लागतात आणी तोडायला तास . - - राज साहेबांच बरोबर आहे🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Only One Raj Saheb Thackeray 🚩💪❤️🚩
चला कोणीतरी आहे, जो खर बोलतो....
Raj saheb sarkh नेतृत्व maharshtrat काय आख्या देशात नाही...मराठी माणसाचं दुर्दैव ह्या माणसाला सत्तेपासून लांब ठेवलंय...एक संधी rajsahebana दिली पाहिजे
योग्य
एक नंबर सयाजी शिंदे सर
लोकसंख्या ज्या गतीने वाढत चालली आहे.पहिल तर ही लोकसंख्या वाढ थांबवण किंवा कमी करण गरजेच आहे. लोकसंख्या वाढी मुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत.जंगल कमी होत चालली आहेत.शहर वाढत चालले आहेत.
राज साहेब नेहमी योग्य व चांगली भूमिका माडतात त्यांना एक संधी दिली पाहिजे
त्याच्यावर टिक्का करणारे हे मूर्खपणाचे लक्षण आहे पर्यावरणाचा विचार झालाच पाहिजे 🙏
Only MNS ❤
राज ठाकरे साहेब ❤
❤❤
Agree with Sayaji Shinde ji that Raj Thackeray ji his thought process is very practical and strategic!!! We need leaders like both of them 🙏
Electric अंत्यविधी पेक्षा होळी गावात एक किंवा दोन ठेवल्या पाहीजेत आणि महाराष्ट्रातील परप्रांतीय लोकं कमी केली पाहिजेत आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा देशात लागू केला पाहिजे सगळं ठिक होईल. तसेच लहान मुलाना शाळेतच मोठ्या प्रमाणात जागरूक केलं पाहिजे. तसेच वनविभाग ने वृक्षलागवड मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे.
हे केलंच पाहिजे नाहीतर दिवसेंदिवस उष्णता वाढत जाणार
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
@@abhiyou0tube त्यांनीही आपल्यासारखी चर्चा करुन बदल घडवून आणला पाहिजे. फक्त हिंदु मुस्लीम एकदुसर्यावर blame करण्यापेक्षा आपापल्या तरिने निसर्गसाठी आणि पृथ्वीसाठी योगदान द्यावे.
@@abhiyou0tube आणि मी अंत्यविधी आहे तशीच करुन होळी जशी आधी गावाची मिळुन एक किंवा दोन होत्या तश्या करण्यावर भर दिला आहे.
Jai shivrai Jai mns
👌👌👌👌
दूरदृष्टी असलेला एकमेव नेता... ⛳️🙏
Ek sandhi dili pahije Raj la
Khup chan sanklpana...vruksh valli amhama soyre vanchare...
राज साहेब ठाकरे खूप अभ्यासू नेते आहे नाही तर काही नेते काय बोलतोय ते कळत नाही
grate analisis sir verry good save nature
राज ठाकरे बरोबर ज सांगते जनते च्ये मुद्दे उचलते आणि निकाल लावते
सत्ता च्ये भागीदार झाले पाहिजेत न गभरणार सरल बोलणार रोकठोक नेता आहेत
राज साहेब ही गोष्ट काही दिवसांनी बोलणार 😮
राज ठाकरे योग्य बोलतात पण योग्य वेळेला भूमिका बदलतात
पहिलं तुझा मेंदू check केला पाहिजे.
Lavdya कसल्या भूमिका बदलतात.
आणि तूझ्या नेत्याची आजची भूमिका काय आहे . ज्यांना तू मतदान करतो. तोंड दिलीय देवाने म्हणून उचलायचे
🎉
सयाजी शिंदे यांच्या सर्व राजकीय लोकांनी पाठीशी राहीले पाहिजे 🙏
पण निंच राजकीय लोकं तसं करणार नाहीत कारण यांची घरं भरणं ऐवढेच यांचं काम आहे
5:37 dadagiri sathi nete jababdar aahet
❤❤❤❤
जाळण्यासाठी लाकडी लागतात पण बाकीच्या फर्निचरसाठी खूप झाडांची कत्तल केली जाते हे सुद्धा बंद केलं पाहिजे
माफ करा पण खूप झाडे विकासाने खाल्ली अनेक भागात डोंगरावरती बंगले फार्म हाऊस होतात ते थांबवा पहिली डोंगरावर झाडे असायचे आता दिसेनाशी होत चाललेत
राज ठाकरे यांनी ही परंपरा आपल्या घरातून चालू केली पाहिजे
खरंच सांगायचे म्हटल तर पाट्य पुस्तकातून जे वाचत आलो आहे तेच राज साहेब सांगतात असतात पण काही मूर्ख लोक त्या शब्धाच चुकीचं अर्थ करत आहेत
हेच उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधीं नी बोलला असतं तर ?
Ekectricity sathi kolsa lagato
राज ठाकरे ❤❤❤❤
Sundar wichar aahet sir n che
Raj saheb only
Sahi hai ye jankar jakarasobatch asatat ani Sayajisir tar kharokharach great ani pramanik vicharanche ashi sarasar vichar karanyachi buddhhi sarvana milo ani aapala Maharastra ani Bharat sagunacha zenda rowo sir Syaji Shindeji ani Rajji Thakaresaaheb yana aamacha namaskar god bless you sir jay Maharastra
Infrastructure chya navakhali jangaltod hote tevha kay zoplte asta ka
आता विधानसभेत फक्त राज साहेब ❤❤ ब्ल्यू प्रिंट पाहा साहेबांची विचार करतील
हसदेव जंगलतोड वर कोणी एक शब्द पण काढला नाही.....एका पण news channel ला बातमी दाखवली गेली नाही....😢
आता ITC share cha Kay honar
❤RAJSAHEB ❤
मुस्लीम जमीनीच काय
स्टीम बॉयलर लाकूड जास्त वापरले जातात.
हे करण्यापेक्षा झाडे लावा ना
अधिकारी सगले सामिल असतात
ते विक्री करतात
7:11 सयाजी शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे पडीक जागेवर झाडे लावण्याबरोबरच अनधिकृत बांधकामे पाडून त्या ठिकाणी देखील झाडे लावता येतील
,👍
पुरलेलं चांगल.
हा देव मासुम आह्
प्रचंड दूरदृष्टी,व्यापक विचार आणि प्रगाढ बुद्धिमत्तेचा ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारा एकमेव राजनेता म्हणजे मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे होय.
राज ठाकरे यांनी वृक्ष तोडी बद्दल बोलले त्याचे प्रथम स्वागतच पण ते याविषयावर किती दिवस ठाम राहतील हा संशोधनाचा विषय आहे .
शिवाय झाड तोड करून वापरलेले अंतविधीसाठी लाकुड तोड हि थांबून सरकारने विद्युत वाहानिचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी कठोरात कठोर कायदा केला पाहिजे हे महत्वाचेच आहे.
आरे कॉलनीत 1500 झाडं एका रात्रीत ज्यांनी तोडली त्यांनी एकदा ऐकवा.
घरात बनवलेलं फर्निचर सगळ्यांच्या घरात असतं तर त्यासाठी किती झाड तोडली जातात
Barobar aahe raaj sahebanch.....
Ata pratek yuvakane tharavl pahije konala nivadun dil pahije ...
Netyach vision baghayla pahije
Maharashtrat ase donach nete ahet, raaj saheb ani nitin gadkari saheb
niyam kadk kra
नदीमधे काय टाकतात याकडे लक्ष द्याल.
जंगल वाचवली पाहिजे, निसर्ग वाचवला पाहिजे, तर मानव वाचेल, नाही तर अवतार फिल्म सारखं निसर्ग सर्वांना आवडतो पण सर्वांनी निसर्ग वाचवला पाहिजे, सर्वात जास्त जबाबदारी ही जगातील सर्व सरकारांची आहे, त्यासाठी त्यांनी कायदे निर्माण केले पाहिजे, इथं उलटं आहे सरकारच जंगल तोडणाऱ्यांना पाठिंबा देतयं
हसदेव जंगल वाचवा
बिल्डिंग साठी झाडे तोडतात त्याचे काय
Metro sathi arey colony jungle kaple teva tumhi kuthe gele hote
यात काय नवीन...
याला काय शिवाजी पार्क स्म्शान मधून वास येत असेल 😂
साहेबानी पहीले लिहुन द्यावे कि मला व माझ्या परीवाराला मेल्यावर बुदुत वाहीनीत जाला म्हनुन असे ज्या ज्या राजकारन्याना किवा नेत्याना असे वाटते त्यानी पहीले लिहुन द्यावे मग लोक पन तयार होतील
उद्धव साहेब तयार झाले आहेत...
Tuza nigetive thought ahe. Udya tech honar ahe. Aj lakada apan vikat ghevu shakto itki mahag nahi pan jangal thodi mule Kami honar na. Jychya kade paise te lakadavar. Shreemant loka tar chandan. Koni yogya sangitla na tar swgat karaycha. Bakichr tr eknmekna shivya det ahe.
Uddhav ne pn lihun dyach hot mi cm sathi yuti thodli ani congress sobt gelo
Hindu Smashanat lakda vachtil te theek aahe, pan jagaat jameen kami hota aahe, tar Muslim, Christian smashanacha kaay karnaar? Jaaga kami jhaali tar ajun jungle kaapun tithe jhaad kaapun ajun Muslim, Christian smashaan hotil. Ha mahatvacha vishay aahe.
ओ ताई थोड नीट बोला काय तुमचे बोलणे आहे हे. ह्यात काय चुकीचं बोलले आहेत. उगाच विरोधाला विरोध करायचा अक्कल शून्य माणसं. तुमच्यामुळे महाराष्ट्र पाठी आहे हे बेक्कल कुठले
mza maheri 40 aekar padun ti gha pacholit aahe.🌳
सग्या गोष्टी माण्य आहेत एकूण एक गोष्ट सांगा हिंदू सण तुम्हाला बंदच पाडायच आहे तेवढे सांगा
सर्व होटल मध्य लाकुड बंद कर । हया करनियाची गरज नाही पढ़नार
Raj thakre yancha ghari je farnichar banaval ahe te pan झाडापासून केलं गेलं आहे tyacha पण विचार kara
कटर मशीन वर बंदी आना
Raaj tumhi Thakale
. रोकठोक माणूस, votebank च विचार न करता मुद्दे मांडणारे नेते मा. राज ठाकरे.
तस जर नाही होत असेल काही वेळ लागत असेल किंवा त्याचा काही तोडगा नाही निघाला तर मग लाकडं आयात करु शकतो का आपण
5:39 beed chya saw mill chi chaukashi lava, kon rajkiya neta aahe ka hey pan bagha, anyatha aajparyant itakya binbobhat pane tya chalu nasatya.
राज ठाकरे साहेब तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला मोदी सरकारला, त्यांनी हसदेव जंगल ची वाट लावली, हसदेव जंगल वाचविण्यासाठी तुम्ही बोलला असता तर बर झालं असतं
BUDDHA DHARMA CONVERT HOVA
😂
I heat dhrm, jat, jmat, 😊 i am humanist
Aare tumhi aadhi laakda varche boilers बंध करा.... Aahe ka himmat
विद्युत वाहिन्यांचा वापर सर्व धर्मीयांसाठी compulsory होणार असेल तर स्वागत आहे. नाहीतर उगाच आपली अक्कल पाजळू नका....
लाकडे तोड दिसते... आणी जमिनी बलकावल्या जातात ते दिसत नाही का.... भोंगे खरंच बंद झालेत का
परदेशात कॉफिन लकड़ापासून बनवली जाते फक्त तिथे लोकसंख्या कमी आहें. हिंदू धर्मात प्रेत जालनारी लाकडे वाचवीन्यापेक्षा मेट्रो आणि इतर प्रकल्पासाठी आरे जंगल तोड़ सारखी प्रकरण थांबवींने जास्त महत्वाचा आहें.
राज साहेब यांच्या बोलण्या नुसार मुस्लिम समजा सारखे गडण्यांची परंपरा पाहिजे 😂
Logical boltat pan baryach lokana nautanki pahije tech faltu, existing MLA, MP