५ वेळा आमदार. २ वेळा खासदार. पुण्यात वकिली पूर्ण केली. बेळगाव चळवळीचे अध्यक्ष होते. २ मुलं आणि २ मुली.त्यांची पत्नी आणि दि.बा.पाटील साहेब.असं कर्तुत्वमान त्यांचं कुटुंब. ५ वेळा,२ वेळा खासदार.जर ह्यांची इस्टेट चेक केलीत तर ती जवळ २ कोटींना असेल;अजूनही त्यांचं राहत घर बघा.कौलारूच उरण च्या जासई गावात आहे.हे त्यांचं मुळं गाव आहे.स्वतःसाठी नाही तर लोक कल्याणासाठीच झटले आणि जगले.कामोठे गावातील लोकांनी त्यांना बंगला बांधून देऊन सुद्धा ते त्यात राहायला गेले नाहीत.का ते समजून जा. दि.बा.पाटील साहेबांचे जितके सांगीन तिथके कमी. विमानतळाला त्यांचं नाव देण्यासाठी सर्व्-पक्शिय मोर्चा होता.शिवसेना सोडून.मी कुठल्याही पक्षाचा नाही.परंतु.... विमानतळाचा नाव फक्त दि.बा.पाटीलच पाहिजे. History & Culture 🔥🔥🔥🔥🔥
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना देखील आवडेल असे महान काम लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनी केले आहे म्हणुन निस्वार्थी नेते दि.बा.पाटील यांच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे ✈️✈️✈️✈️
मी मुळची सांगलीची आहे. पन इथला आगरी कोळी कराडी समाज मी जवळुन पाहिला आहे. खुप प्रेम समाज आहे हा आणि आज ह्या समाजाची मागणी चुकीची नाही .हा समाज तांदूळ पिकववने मासेमारी करणे हे काम करायचा भरल्या संसारातून उठवल मोबदला मिळाला पन पैशांनी भावनिक जखम भरत नाही .दि.बा. पाटील यांनी जे काम ह्या समाजा साठी केल ते लाख मोलाच आहे. स्वतः चा हक्क मिळवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी हक्क साठी लढाई करा हे शिकवल आहे. जर तांत्रिक दृष्ट्या विमानतळाला छ.शिवाय महाराज यांच नाव लागत असे तर याला कोणी विरोध करतच नाही.. पन बाळासाहेब म्हणाले तस मुंबई आपली आहे तर आवाज आपला हवा. तस च जमिन आगरी कोळी कराडी समाजाची आहे तर नाव लोकनेते दि.बा.पाटलांच असाव. आणि या विमानतळा मध्ये नोकरीची संधी हि भुमी पुत्र आणि फक्त मराठी मानसाला मिळावी..नंतर उरल तर इतर लोकांना संधी द्यावी. ताई तु बोलीस ते सर्व बरोबर मुद्देसूद आहे.. पन ह्या समाजा सोबत अनेक वर्षे राहातेय म्हणून त्याच्या भावना जवळून समजतात..
@@santoshchormale956 chatukar kon komach nst😂 ata ya madam ne analysis krtana shivsena ani uddhav sarkar vr ek shabd tika keli nhi... Ki janmansach mat janun ghen, response den kahi sangitl nahi... Fkt kendrala dosh dyyala visrlya nahit😂 ani BJP vr tika kelich indirectly....
“आमची अस्मिता, आमचा अभिमान.. ज्यांनी सांडले रक्त टिकवण्या आमचा स्वाभिमान.. भुमिपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील साहेब..!! आणि म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचच लागणार हा आमचा एकच निर्धार..!!”🔥🔥🚩🚩 जय आगरी, जय भूमिपुत्र..🚩🚩
@Mahesh Mule Purandar chya airport la nakki dya atach magani kara nahi tar balasaheban sarkha Sharad pawar sahebancha nav ubha Rahil pan amachya Ithe dibanchach nav rahu dya...amchya pidhya ithe ghadavalyat bhava .... cidco cha plan hota amhala solapur la visthapit karanyacha pan Diba baba mulech amhi lok mumbait rahilo..Tar tyanchya kartutva sathi he Airport cha nav khup choti athavan japatoy amhi
आदरनीय दि बा पाटील च्या समर्थकांनी काही गोष्टी नीट समजून घेणं गरजेचे आहे.. दि बा पाटील स्थानिक नेते होते त्यांनी स्थानिक पातळीवर काम केल त्यांची ओळख ही पण स्थानिक आहे बाहेर महाराष्ट्रात यांना कोणी ओळखत पण नाही तर मग आंतराष्ट्रीय विमानतळाला यांचे नाव का द्यायचे.. स्थानिक आगरी लोकांची जमीन गेली आणि हे त्यांच्या समाजाचे स्थानिक नेते होते म्हणून त्यांच नाव आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यायचे किती योग्य आहे.. मला तर वाटते दि बा पाटील जर आज जिवंत असते तर त्यांनीच अशा नावाला विरोध केला असता आणि अशा आंतराष्ट्रीय ठिकाणाला महाराष्ट्राच्या दैवताचे म्हणजे छत्रपतींचे च नाव निर्विवादपणे सुचवले असतें..
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे" "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डेपर आपका स्वागत है" "Welcome to Hindurudaysamrat Shivsenapramukh Mananiy Balasaheb Thackeray International Airport Navi Mumbai" 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझा एकच म्हणणं आहे महाराष्ट्राचा एकच दैवत श्री राजा शिवछत्रपती आहे तरी महाराष्ट्रातील प्रत्येक एअरपोर्ट असो किंवा रेल्वे स्टेशन असो किंवा बस स्टेशन असो प्रत्येक ठिकाणी श्री राजा शिवछत्रपती यांचं नाव असावं हे माझ्या सारख्या शिवभक्ताची मनपूर्वक मागणी आहे
छ. शिवाजी महाराज हे महान आहेत. म्हणुन त्यांचं नाव सगळीकडे द्यायचं. आपल्या महाराष्ट्रात खुप अशी लोक आहेत त्यांनी केलेलं कार्य आहेच ना. सर्व महापुरुष त्या त्या काळात खुप मोठं कार्य करून गेलेत. कोणाची तुलना एक दुसऱ्या सोबत होऊ शकत नाही. सर्व महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे. एकच नाव देऊन कस चालेल. मग बाकीचे महापुरुष त्यांनी केलेलं कार्य काहीच नाही का.हा महाराष्ट्र आहे इथे सर्व महापुरुषांचा सन्मान होणार.
हर्षदा मॅम तुम्ही पण लाईक केलंय. म्हणजे पुर्ण महाराष्ट्रात एकच नाव असुदे असं वाटतंय का तुम्हाला. छ. शिवाजी महाराज यांचं नाव असुदे पण त्यांचं नाव अधीच दिलेलं आहे. म्हणुन बाकीचे महापुरुष यांचं नाव द्यायचं नाही असं वाटतंय का तुम्हाला.
@@dikshankpatil1660 आरे हा सरकार म्हणजे उध्दव ठाकरे बापाचं नाव देण्यात bussy आहे. या रोड ला बाळासाहेबांचं नाव त्या चौकाला त्या एअरपोर्ट ला या शहरात बाळासाहेबांचं स्मारक तेव्हा नाय यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज दिसले. तुम्ही बोला की आम्ही भूमिपुत्रांच्या विरोधी हाव छत्रपती वी कुठल्या गड किल्लाव त्यांचे नाव नाय दिल, आणि जो नेता छत्रपतींचे नाव देयाला सांगतो त्याला विचारा कधी गडावरती कधी गडसवर्धन केले का? खोटे शिवप्रेमी, फक्त छत्रपतींचे नावाचे राजकारण पाहिजे यांना त्यांचे विचार नको. 🙏
@@dikshankpatil1660 हा सरकार हिंदूविरोधी सरकार आहे सोनिया आणि शरद पवार चा जो पर्यंत हा सरकार आहे तो पर्यंत Aurangabad च छत्रपति संभाजी महाराज नगर नाय होणार. 🔥🔥
हर्षदा जी, सर्वप्रथम आपले आणि आपल्या योग्य शब्दांकित विचार मांडणीसाठी मनःपूर्वक धन्यवाद !! आदरणीय लोकनेते, समस्त समाज दैवत, भूमिपुत्र, ज्यांनी निस्वार्थपणे फक्त जनहितासाठी आंदोलने केली, घाम गाळला, रक्त सांडले, ठराव केले, कायदे पास करून घेतले. जे राज्य-देशाच्या जनहितार्थच आहेत.... त्यांचेच आणि फक्त त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागलेच पाहीजे. ही सर्व समस्त समाजाची- हक्काची, रास्त आणि न्यायी मागणी आहे. फक्त- "दि.बा.पाटील साहेब." कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. (जासई-रायगड.)
भूमिपुत्राचा सन्मान झालाच पाहिजे अन्यथा भविष्यात जमीन मिळणे दुरापस्त होईल. कोणताही प्रकल्प होणार नाही. म्हणूनच दी बा पाटील साहेबांचे नाव देणे उचीत होईल.
Mala ek nahi samajle. Jar di ba patil yanni bhumiputranna knyay dila. Tar bhumi-putranni tyanna ka nivdun dile nahit. Ka di.ba patil shevatchi nivadnuk harlet. Mi swata bumi-putra.
खुप सुंदर. हर्षदा मॅम एक महत्त्वाचा मुद्दा कौशल्याने हाताळून वास्तव पुढे आणलेत. धन्यवाद. कधी तरी महाराष्ट्रातील गडकिल्ले, त्यांची दुरावस्था/राजकीय/शासकीय अनास्था, याविषयी आपल्याकडून विश्लेषणात्मक व्लाॅगची अपेक्षा बाळगतो.
'लोकनेते दिबा' पाटील साहेबांनी आपले आयुष्य इथल्या भूमिपुत्रांनच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी घालवला, त्या भूमीमध्ये होत असलेल्या नवी मुंबई अंतरराष्टीय विमानतळाला नाव फक्त दि. बा. साहेबांचेच
@@sundarpatil1446 वेगवेगळे पक्ष जरी एकत्र आले तरी तुम्ही भुमिपुत्रांनी ठाम राहून दि बा नाच निवडणू आणायचे ना.वास्तविक भुमिपुत्रांनी सर्व राजकीय पक्षांनवर दबाव आणून त्यांना बिनविरोध निवडुन आणायला हवे होते.खरे तर जे जिवंत पणी करायला हवे होते. त्यांच्या पाठी उभे राहायला हवे होते. ते नाही केले आणि आता फुकणी आपटून काय फायदा.
मी मराठवाड्यातला आहे... दि.बा.पाटलांच नाव (पाहिजेच ) गुंतवणूक दार महाराष्ट्र मधील अस्मिता धूसर करतआहेत...... आम्हाला मराठावाड्यातून मुंबई पुण्यात याव लागतं उद्या असं असू नये की कोकणातील स्थानिकाला अति विकासामुळे देशोधडीला लागवं लागेल....
ताई, आपण इतक्या सुरेख व सुंदरतेने हा विषय जनतेसमोर मांडला आहे.तुम्ही केलेले विश्लेषण आम्हाला भावते,आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता केवळ एक वस्तुस्थितीचे कोडे जनतेसमोर उलगडुन दाखविले आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. धन्यवाद!
सिडकोचे अधिकारी जेव्हा बाळ ठाकरेंचे नाव ठरवत होते तेव्हाच तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता ... आता उशीर झाला आहे; सिडको च्या त्याच अधिकाऱ्यांना पकडून बळजबरीने दिबांच्या नावाचा ठराव आणावा.. तर काम होईल.
मुंबई आमची आहे आमची आणि इकडे आवाज ही आमचाच असेल.लावा ताकद💪🏻💯 #आगरी #कोळी #कराडी #कुनबी #आदिवासी #दलित #बहुजन #मराठा #धंगर #मुस्लिम #एकजुट महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध..🚫🚨🏹⏰🤚🏻🚜🤬 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते #दि.बा.पाटील साहेबांचेच #भूमिपुत्र #स्मार्ट_भूमिपुत्र #आगरीकोळीसमाज #आगरी_कोळी_संस्कृती 🤴🏻आगरी🔥कोळी🛶 #ʀᴇᴀʟ ᴏᴡɴᴇʀ ᴏғ ᴍᴜᴍʙᴀɪ🌇 🔸ʙᴇɪɴɢ ᴀᴀɢʀɪ🐯ᴋɪɴɢ ᴀᴀɢʀɪ👑 #aagrikoli #royal #king #mumbai #raigad #thane #palghar #maharashtra ⚔️🚩 जय आई एकविरा जय शिवराय जय भिम #जयमहाराष्ट्र❤️🙏🏻🌍
मॅडम खूप सोप्या पद्धतीने आपण आम्हाला माहिती दिली.परंतु ३५०० नाहीत तर १८ गावांची लोकसंख्या कमीत कमी १ लाखांच्या वर आहे त्या लोकांना आपली घर,गाव सोडावी लागली. ४६ वर्षांची कारकीर्द असूनही एकही डाग नसलेला स्वच्छ प्रतिमेचा एकमेव नेता स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब...जर खरोखरच असा दुसरा नेता आपल्या देशात असेल तर सरकारने बिंदास्त पणे विमानतळाला नाव द्यावे.
New Mumbai Airport ला कोणत्याही महान व्यक्तिंच नाव द्या काहीही हरकत नाही पण नाव देण्याबरोबरच भलेही New Mumbai आज विकसित होत असली तरीसुद्धा जिथे हे Airport construct केल जाणार आहे त्या भागाचा विकाससुध्दा करा तसेच तिकडच्या स्थानिक लोकांना New Mumbai Airport मध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगारसुध्दा मिळवून द्या तसेच बाहेरच्या राज्यातील लोकांना अजिबातच रोजगार देऊ नये कारण यांच्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी भाषिक मुला - मुलींना किंवा तरूणांना रोजगार खूप कमी मिळत आहे.
५ वेळा आमदार.
२ वेळा खासदार.
पुण्यात वकिली पूर्ण केली.
बेळगाव चळवळीचे अध्यक्ष होते.
२ मुलं आणि २ मुली.त्यांची पत्नी आणि दि.बा.पाटील साहेब.असं कर्तुत्वमान त्यांचं कुटुंब.
५ वेळा,२ वेळा खासदार.जर ह्यांची इस्टेट चेक केलीत तर ती जवळ २ कोटींना असेल;अजूनही त्यांचं राहत घर बघा.कौलारूच उरण च्या जासई गावात आहे.हे त्यांचं मुळं गाव आहे.स्वतःसाठी नाही तर लोक कल्याणासाठीच झटले आणि जगले.कामोठे गावातील लोकांनी त्यांना बंगला बांधून देऊन सुद्धा ते त्यात राहायला गेले नाहीत.का ते समजून जा.
दि.बा.पाटील साहेबांचे जितके सांगीन तिथके कमी.
विमानतळाला त्यांचं नाव देण्यासाठी सर्व्-पक्शिय मोर्चा होता.शिवसेना सोडून.मी कुठल्याही पक्षाचा नाही.परंतु....
विमानतळाचा नाव फक्त दि.बा.पाटीलच पाहिजे.
History & Culture 🔥🔥🔥🔥🔥
👑
Local mansana nokarichi hamighya sarkarkadhun upre nahi
*नवी मुंबई विमानतळाला नाव फक्त आणि फक्त स्वर्गीय दि.बा.पाटिल साहेबांचेच✌️💪✌️* 👑👑👑👑👑
🙏 दि.बा.पाटील साहेबांचंच नाव फक्त 🙏
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना देखील आवडेल असे महान काम लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनी केले आहे
म्हणुन निस्वार्थी नेते दि.बा.पाटील यांच नाव आंतरराष्ट्रीय विमानतळास द्यावे ✈️✈️✈️✈️
अगदी बरोबर
जय जिजाऊ🙏🚩
जय शिवराय🙏🚩
जय शंभूराजे🙏🚩
जय दि बा 🙏🙏✌️✌️
जय भूमिपुत्र✌️✌️✌️✌️
sahi he
दि.बा पाटील च नाव द्यावे .पण शिवाजी महाराज च नाव कोणी द्या अस बोलच नाही
चिवसेनेने बाळासाहेब ठाकरे नावाचा प्रसत्ताव दिला आहे
Aamcha sati only aamche d.b patil
@@swapnilpatil543 म्हणजे राजेंपेक्षा दि बा मोठे झाले का??
D.B.patil यांचे नाव द्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सर्व पक्षांची मानसिकता आहे.
लोकनेते दी. बा. पाटिल साहेब अंतरराष्ट्रीय विमानतळ 🔥✈️🔥 नाव देणे योग्य ठरेल आणि दिलच पाहिजे... 🔥
मी मुळची सांगलीची आहे. पन इथला आगरी कोळी कराडी समाज मी जवळुन पाहिला आहे. खुप प्रेम समाज आहे हा आणि आज ह्या समाजाची मागणी चुकीची नाही .हा समाज तांदूळ पिकववने मासेमारी करणे हे काम करायचा भरल्या संसारातून उठवल मोबदला मिळाला पन पैशांनी भावनिक जखम भरत नाही .दि.बा. पाटील यांनी जे काम ह्या समाजा साठी केल ते लाख मोलाच आहे. स्वतः चा हक्क मिळवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी हक्क साठी लढाई करा हे शिकवल आहे. जर तांत्रिक दृष्ट्या विमानतळाला छ.शिवाय महाराज यांच नाव लागत असे तर याला कोणी विरोध करतच नाही.. पन बाळासाहेब म्हणाले तस मुंबई आपली आहे तर आवाज आपला हवा. तस च जमिन आगरी कोळी कराडी समाजाची आहे तर नाव लोकनेते दि.बा.पाटलांच असाव. आणि या विमानतळा मध्ये नोकरीची संधी हि भुमी पुत्र आणि फक्त मराठी मानसाला मिळावी..नंतर उरल तर इतर लोकांना संधी द्यावी. ताई तु बोलीस ते सर्व बरोबर मुद्देसूद आहे.. पन ह्या समाजा सोबत अनेक वर्षे राहातेय म्हणून त्याच्या भावना जवळून समजतात..
ताई तुम्ही छान विश्लेषण करता अशी अक्कल राजकारण्यांमध्ये केव्हा येणार
आयना कि बायना आनि घेतल्या शिवाय जायना जय आगरी .फक्त दि बा पाटील साहेब ✈️✈️✈️
Comments पाहून तर हेच कळतय की कोणालाच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देयला पाहिजे असं वाटत नाही.
हे सगळे बीजेपी,शेकपाचे चाटुकार आहेत. कसं वाटणार त्यांना
@@santoshchormale956 tu konacha chatas
@@santoshchormale956 ithe bjp skp kay nay ithe jaga aamchya naav aamchya D B PATIL SAHEBANCH 👑
@@santoshchormale956 tu lachar sene cha chata ahes ka
@@santoshchormale956 chatukar kon komach nst😂 ata ya madam ne analysis krtana shivsena ani uddhav sarkar vr ek shabd tika keli nhi... Ki janmansach mat janun ghen, response den kahi sangitl nahi... Fkt kendrala dosh dyyala visrlya nahit😂 ani BJP vr tika kelich indirectly....
एक भूमिपुत्र म्हणून माझ्यासाठी सर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतल पाहिजे...
स्व.दि.बा.पाटील हे भुमीपुत्रांचे श्रद्धास्थान आहेत,त्यांचे कार्य आजही स्थानिकांच्या मनात कायम आहे.
सुंदर विश्लेषण हर्षदा आणि विमानतळाला नाव फक्त आणि फक्त दि.बा. पाटील यांचेच नाव द्यावं
“आमची अस्मिता, आमचा अभिमान..
ज्यांनी सांडले रक्त टिकवण्या आमचा स्वाभिमान..
भुमिपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील साहेब..!!
आणि म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचच लागणार हा आमचा एकच निर्धार..!!”🔥🔥🚩🚩
जय आगरी, जय भूमिपुत्र..🚩🚩
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ
जय हिंद, जय हिंदू राष्ट्र ,जय महाराष्ट्र
@@santoshchormale956 tuzhya ghari de ithe only D B PATIL SAHEB 👑
शिवाजी महाराजांच नाव राहणार नसेल तर दी बा पाटिल यांचे नाव देऊन विषय संपवयला हरकत नाही
Right
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीमुंबई 🚩🏹
@@patil512 समृद्धी महामार्गाला दिले आहे..
Only d b patil International Airport Navi Mumbai 👑
@@patil512 servikade tyachech naav de 😀😀 murk lokh
नाव फक्त दि.बा.पाटिल साहेबांचच..कारण जमिनी आमच्या भुमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत...जय आगरी-कोळी..🚩
Absolutely right
अणि वापरणार उपरे.....
जय आगरी-कोळी 🚩
@Mahesh Mule Purandar chya airport la nakki dya atach magani kara nahi tar balasaheban sarkha Sharad pawar sahebancha nav ubha Rahil pan amachya Ithe dibanchach nav rahu dya...amchya pidhya ithe ghadavalyat bhava .... cidco cha plan hota amhala solapur la visthapit karanyacha pan Diba baba mulech amhi lok mumbait rahilo..Tar tyanchya kartutva sathi he Airport cha nav khup choti athavan japatoy amhi
आदरनीय दि बा पाटील च्या समर्थकांनी काही गोष्टी नीट समजून घेणं गरजेचे आहे.. दि बा पाटील स्थानिक नेते होते त्यांनी स्थानिक पातळीवर काम केल त्यांची ओळख ही पण स्थानिक आहे बाहेर महाराष्ट्रात यांना कोणी ओळखत पण नाही तर मग आंतराष्ट्रीय विमानतळाला यांचे नाव का द्यायचे.. स्थानिक आगरी लोकांची जमीन गेली आणि हे त्यांच्या समाजाचे स्थानिक नेते होते म्हणून त्यांच नाव आंतराष्ट्रीय विमानतळाला द्यायचे किती योग्य आहे.. मला तर वाटते दि बा पाटील जर आज जिवंत असते तर त्यांनीच अशा नावाला विरोध केला असता आणि अशा आंतराष्ट्रीय ठिकाणाला महाराष्ट्राच्या दैवताचे म्हणजे छत्रपतींचे च नाव निर्विवादपणे सुचवले असतें..
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त आणि फक्त लोकनेता दि.बा.पाटील साहेबांचे च
आमचं श्रद्धास्थान लोकनेते दि.बा.पाटील.
हो नाव फक्त दि.बा.पाटिल साहेबांचच...
दि. बा. पाटील साहेब
हिंदु ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ नवी मुंबई
@@santoshchormale956 tuzhya jamini vr banav airport & de naav ithe only D B PATIL 👑
@@santoshchormale956bhaiya
rabdoleya thakre bikray
Tuze ya ghara la nav de
Navi Mumbai international airport la d ba yech nav aahe
दि.बा पाटील साहेब ❤️❤️
दिबांचे जीवनातील प्रत्येक पान संघर्षाने प्रेरित आहे, त्यांचे नाव विमानतळाला यावे ही समस्त भूमीपुत्रांची मागणी आहे
खर आहे...दि. बा. पाटील हेच नाव पाहिजे...आणि शेवट ऐकुन अंगावर काटा आला...वस्तुस्थिती मांडलीत...👍
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे"
"हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डेपर आपका स्वागत है"
"Welcome to Hindurudaysamrat Shivsenapramukh Mananiy Balasaheb Thackeray International Airport Navi Mumbai"
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई खरच खुप चांगली माहिती दिली दि: बा पाटील साहेबांच नाव दिल पाहिजे airport ला 🙏🙏🙏🙏🙏
दि. बा.पाटील साहेब..👑👑🔥🔥
आमच्या जागांवर आम्ही आमच्या बापाचंच नाव लावणार फक्त आणि फक्त दि.बा. पाटिल साहेब...💪🏻
मी विदर्भाचा आहे .. पण मला पण वाटतंय की विमानतळ दिबा पटलांच नाव हवं 🙏🙏
तुम्हाला काय हि वाटेल .तुम्हाला कोणी विचारलय
@@santoshchormale956 tuzi ka jaltay
@@jayeshmhatre3904 निवडणुकीत का हरवले त्यांना सांग सांग का हरवले राजकारण्यांच्या मागे गोंडा घोळत बसण्यात काय अर्थ आहे
निवडणूक जिंकून द्यायची ना मग का हरवले
@@santoshchormale956 फक्त दि . बा. पाटील साहेब
आमचा मनानं घेतलाय ठाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ला फक्त दि बा पाटील साहेबांचं नाव #भूमिपुत्र
शेवटच्या वाक्याने डायरेक्ट डोळ्यात पाणी आणलं..😪
OBC आरक्षण - राजकरण व जातीपलीकडे जाऊन विश्लेषण.. ruclips.net/video/BxQE4tkuyNU/видео.html
@@user-rl3zh9os8m true
@Truth Always Hurts tu gp lavdya
@Truth Always Hurts सॉरी भाई मैने आपको गळत समजा ओन्ली दि बा पाटील साहेब
@Truth Always Hurts आगरी कोळी जितना भोळा हे ना उतना खतरनाक भी हे भाई
दि बा पाटिल आंतरराष्ट्रीय विमानतळ वर आपला स्वागत आहे हेच ऐकाचा आहे ❤️❤️
भूमिपुत्रांच्या मागणीची योग्य प्रकारे विश्लेषण करून बातमी दिल्याबद्दल धन्यवाद हर्षदा🔥
फक्त लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रिय विमानतळ 🎉
खरच ताई दि:बा पाटील साहेबांच नाव पाहिजे airport la 👍👑👑👑👑
Absolutely ..Last sentence..💯💯
कोणतीही बातमी ..प्रत्येक मुद्दे व्यवस्थित मांडून ...एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून बोलता...madamतुम्ही.... ग्रेट पत्रकार 👌👌🙌🙌
सरकार ने स्थानिक लोकांना विचार विश्वासात घेवून नाव देण्यात यावे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळला नाव फक्त आणि फक्त लोकनेते दी बा पाटील साहेबांचेच
Br
D.B.patil international airport ase nav dyave
💯
फक्त दि. बा. पाटील साहेब चा नाव👍👍
दी बा पाटील आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबई👍💯
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव मा. लोकनेते दि.बा.पाटील साहेब झालेच पाहिजेत आणि ते आम्ही मीलवनारच........
🙏🙏 दि.बा. पाटील प्रथम प्राधान्य ,,( भूमिपुत्र)
माझा एकच म्हणणं आहे महाराष्ट्राचा एकच दैवत श्री राजा शिवछत्रपती आहे तरी महाराष्ट्रातील प्रत्येक एअरपोर्ट असो किंवा रेल्वे स्टेशन असो किंवा बस स्टेशन असो प्रत्येक ठिकाणी श्री राजा शिवछत्रपती यांचं नाव असावं हे माझ्या सारख्या शिवभक्ताची मनपूर्वक मागणी आहे
जय शिवराय
Already ek ahe na dada, maharajancha navache. Parat tyanche nav dilyas confusion hou shakte. Mala Sambhaji raje nav yogya watte
OBC आरक्षण - राजकरण व जातीपलीकडे जाऊन विश्लेषण.. ruclips.net/video/BxQE4tkuyNU/видео.html
छ. शिवाजी महाराज हे महान आहेत. म्हणुन त्यांचं नाव सगळीकडे द्यायचं. आपल्या महाराष्ट्रात खुप अशी लोक आहेत त्यांनी केलेलं कार्य आहेच ना. सर्व महापुरुष त्या त्या काळात खुप मोठं कार्य करून गेलेत. कोणाची तुलना एक दुसऱ्या सोबत होऊ शकत नाही. सर्व महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे. एकच नाव देऊन कस चालेल. मग बाकीचे महापुरुष त्यांनी केलेलं कार्य काहीच नाही का.हा महाराष्ट्र आहे इथे सर्व महापुरुषांचा सन्मान होणार.
हर्षदा मॅम तुम्ही पण लाईक केलंय. म्हणजे पुर्ण महाराष्ट्रात एकच नाव असुदे असं वाटतंय का तुम्हाला. छ. शिवाजी महाराज यांचं नाव असुदे पण त्यांचं नाव अधीच दिलेलं आहे. म्हणुन बाकीचे महापुरुष यांचं नाव द्यायचं नाही असं वाटतंय का तुम्हाला.
मी कोल्हापूरचा आहे...airport ला दि.बा.पाटील याचं नाव दिलं पाहिजे.
(इतर दोन व्यक्ती चाही मी खूप आदर करतो.)
छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नाव पण योग्य आहे.
Ho tar aurangabad cha sambhaji nagar ha jast yogya ahe te kara phele
@@dikshankpatil1660 आरे हा सरकार म्हणजे उध्दव ठाकरे बापाचं नाव देण्यात bussy आहे. या रोड ला बाळासाहेबांचं नाव त्या चौकाला त्या एअरपोर्ट ला या शहरात बाळासाहेबांचं स्मारक तेव्हा नाय यांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज दिसले.
तुम्ही बोला की आम्ही भूमिपुत्रांच्या विरोधी हाव छत्रपती वी कुठल्या गड किल्लाव त्यांचे नाव नाय दिल, आणि जो नेता छत्रपतींचे नाव देयाला सांगतो त्याला विचारा कधी गडावरती कधी गडसवर्धन केले का?
खोटे शिवप्रेमी, फक्त छत्रपतींचे नावाचे राजकारण पाहिजे यांना त्यांचे विचार नको. 🙏
@@dikshankpatil1660 हा सरकार हिंदूविरोधी सरकार आहे सोनिया आणि शरद पवार चा जो पर्यंत हा सरकार आहे तो पर्यंत Aurangabad च छत्रपति संभाजी महाराज नगर नाय होणार. 🔥🔥
हर्षदा जी, सर्वप्रथम आपले आणि आपल्या योग्य शब्दांकित विचार मांडणीसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
आदरणीय लोकनेते, समस्त समाज दैवत, भूमिपुत्र, ज्यांनी निस्वार्थपणे फक्त जनहितासाठी आंदोलने केली, घाम गाळला, रक्त सांडले, ठराव केले, कायदे पास करून घेतले. जे राज्य-देशाच्या जनहितार्थच आहेत.... त्यांचेच आणि फक्त त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागलेच पाहीजे.
ही सर्व समस्त समाजाची- हक्काची, रास्त आणि न्यायी मागणी आहे.
फक्त- "दि.बा.पाटील साहेब."
कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. (जासई-रायगड.)
याआधी एअरपोर्टला जे नाव होते तेच राहणार छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई जय शिवराय🚩
विमानतळाला दी. बा. पाटील यांचा नाव देणे ही सर्वात मोठी मानवंदना आसेल त्यांच्या कार्याची,
✈ दी. बा. पाटील इंटरनॅशनल एयरपोर्ट आपले स्वागत आहे ✈
जे विरोध करतात त्यांच्या साठी एवढंच की
तुमच्या घरात बाळ जन्माला आला तर नाव तुम्ही ठेवलं की तुमचे शेजारी
Kadak shet
Ek no😁
मग मुंबईत गांधी नेहरूंची नावे असलेली स्मारके कशी काय
@@Berar24365 mumbai मधे भूमिपुत्र राहिलेच कुठे
सर्व तर गुजराती आणि मारवाडी
आत्ता मुख्यमंत्री हा निर्णय लादतात तसेच आधी पण लादले गेले असतील
@@Berar24365 आणि आमच्या भूमिपुत्रांच्या मागण्या मधे तुम्ही उपरे येऊ नका
जबरदस्त विडिओ, सत्य परिस्थिती आणि निडर वास्तव पत्रकारिता, 👌 सर्वांनी आवर्जून पाहावा व समजून घ्यावा असा व्हिडीओ आहे
राज साहेब ठाकरे यांनी टेक्निकल जे नाव येईल याचा उल्लेख केला आहे.... राज साहेबांचे त्यासंदर्भात स्टेटमेंट ऐकावे
एअरपोर्टला फक्त दि बा पाटील साहेबांचा नाव पाहिजे कारण आमची जमीन आमच्या भूमिपुत्रांचा नाव पाहिजे
भूमिपुत्राचा सन्मान झालाच पाहिजे अन्यथा भविष्यात जमीन मिळणे दुरापस्त होईल. कोणताही प्रकल्प होणार नाही. म्हणूनच दी बा पाटील साहेबांचे नाव देणे उचीत होईल.
OBC आरक्षण - राजकरण व जातीपलीकडे जाऊन विश्लेषण... ruclips.net/video/BxQE4tkuyNU/видео.html
दि.बा.पाटील....नावाला आपला पाठिंबा 🙏
D.B.Patil international Airport hech nav yogy ahe👍🏻👌🏻✊🏻✊🏻✊🏻
फक्त आणि फक्त दि बा पाटील साहेब
This is one of the best video related to D B Patil.
खरचं ताई खुप छान समजवले तुम्ही. भुमिपुत्रंची सध्यपरीस्थीती. शेवटच्या वाक्याने तर डोळ्यात पाणी आणलं ताई . 🙏🏻 आम्ही भूमिपुत्र भुमिकन्या
नाव फक्त दि बा पाटील साहेबांचेच द्या हिच इच्छा
आमची भूमिपुत्रांची एकच मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव 🙏👍
दि. बा. पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ
Mala ek nahi samajle.
Jar di ba patil yanni bhumiputranna knyay dila.
Tar bhumi-putranni tyanna ka nivdun dile nahit. Ka di.ba patil shevatchi nivadnuk harlet.
Mi swata bumi-putra.
@@krishnathakur7278तुला समजत नाय तर तुझ्या बापाला विचार ना !
तु राहतोस कुठं सांग?
@@sammadhavi4877 तुला त्याला तुझ्यावर उडवून घ्यायचा आहे का.पत्ता त्यासाठी विचारात आहेस का?
@@santoshchormale956 ये चोर मळ्या तुझी तुघाल....तुझ्या तु पक्षाच्या चोरांचा मळत बस ना चोर मळ्या... आनाड्या
@@krishnathakur7278 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार तुमचे बापासणी निवडून दिले का
खुप सुंदर. हर्षदा मॅम एक महत्त्वाचा मुद्दा कौशल्याने हाताळून वास्तव पुढे आणलेत. धन्यवाद. कधी तरी महाराष्ट्रातील गडकिल्ले, त्यांची दुरावस्था/राजकीय/शासकीय अनास्था, याविषयी आपल्याकडून विश्लेषणात्मक व्लाॅगची अपेक्षा बाळगतो.
'लोकनेते दिबा' पाटील साहेबांनी आपले आयुष्य इथल्या भूमिपुत्रांनच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी घालवला, त्या भूमीमध्ये होत असलेल्या नवी मुंबई अंतरराष्टीय विमानतळाला नाव फक्त दि. बा. साहेबांचेच
OBC आरक्षण - राजकरण व जातीपलीकडे जाऊन विश्लेषण.. ruclips.net/video/BxQE4tkuyNU/видео.html
त्याच लोकनेत्याला भुमिपुत्रांनी इलेक्शन मधे का बरे पाडले असेल.
@@santoshchormale956 वेगवेगळ्या पक्षांनी एकी करून मतांची विभागणी करून त्यांना जाणूनबुजून पाडले.
@@sundarpatil1446 वेगवेगळे पक्ष जरी एकत्र आले तरी तुम्ही भुमिपुत्रांनी ठाम राहून दि बा नाच निवडणू आणायचे ना.वास्तविक भुमिपुत्रांनी सर्व राजकीय पक्षांनवर दबाव आणून त्यांना बिनविरोध निवडुन आणायला हवे होते.खरे तर जे जिवंत पणी करायला हवे होते. त्यांच्या पाठी उभे राहायला हवे होते. ते नाही केले आणि आता फुकणी आपटून काय फायदा.
@@santoshchormale956 काय र चोरमळ्या किती चोरांचे मळतोस?
किती पैसे भेटतात comment मागे
१० पैसे की २० पैसे?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दि.बा.पाटील साहेबांचं
Ho politics tr khup hot ahe... Pn bhumiputra mhnun amchi ekch iccha ahe ki nav fakt D.B. Patil sahebanch. Amhala politics nko fakt amchya mansach nav pahije.
ज्यांची त्यांना जमीन परत करून दियाला पाहिजे वेळेवर काम पूर्ण नाही झालीततर असा नियम आला पाहिजे लवकर आणि वेळेत काम होतील मग सगळी 😅
खूप छान विषय आणि विश्लेषण...संपूर्ण विषय आणि त्यापलीकडे चालेल राजकारण अचूक पणे मांडला.
khup bhari
एकदम बरोबर बोललात ताई तुम्ही ,अश्या बातम्या tv वर का नाही दाखवत,आणि राज साहेब फक्त अस होऊ शकतो.. अस बोलले हेही लक्षात असुदे
D B Patil. Jamin Amchi Nav pan Amchech Asle Pahije.
💯% sahi he bhai
मी मराठवाड्यातला आहे...
दि.बा.पाटलांच नाव (पाहिजेच )
गुंतवणूक
दार महाराष्ट्र मधील अस्मिता धूसर करतआहेत......
आम्हाला मराठावाड्यातून मुंबई पुण्यात याव लागतं
उद्या असं असू नये की कोकणातील स्थानिकाला अति विकासामुळे देशोधडीला लागवं लागेल....
जमीन तुमची तर मग विमाने हि जिल्ह्यात च चालवा.
@@santoshchormale956 तुझ्या लवड्यावर चालवू का? चोरमळ्या
किती चोरांची मळतोस?
🤣🤣🤣
@@santoshchormale956 tula ky problem ahi tujhi zameen geli asti tr samajla asta
लोकनेते #दि बां पाटील 👑
आंतराष्ट्रीय विमानतळ नवि मुबंई.💫
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
हि मागणि कोणत्या पक्षाचि नसुन
स्थानिक भुमिपुत्रांचि हक्काचि मागणि आहे.
छत्रपती शिवाजी महाराज न ची तुलना कशी काय होऊ शकेल, बाकीच्या लोकांबरोबर, नाही समजलो ?
खूपच सुंदर विश्लेषण ,,शेवटचे वाक्य डोळ्यात अंजन घातले ,,
फक्त दि.बा.पाटील साहेब 🙏
Your videos are so useful most important for being currently active that improvised the knowledge too thank you so much tai
आमची भूमिपुत्रांची एकच मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव
मी भूमिपुत्र नाव फ़क्त दि बा चं च करण प्रश्न अस्तित्वाचा आहे
Are murkhanno nokri tithe bhumiputrannach dya asa karar ghya pahile nntr dya db patil yanche nav.
@@koumei1709 are pagal serve aadhich tarle hote pan pagal Shinde madhe ala
@@koumei1709 lavdya nokri airport tayar zalyavr
@@koumei1709Mc Tu nko shikvu amala...
ताई, आपण इतक्या सुरेख व सुंदरतेने हा विषय जनतेसमोर मांडला आहे.तुम्ही केलेले विश्लेषण आम्हाला भावते,आपण कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता केवळ एक वस्तुस्थितीचे कोडे जनतेसमोर उलगडुन दाखविले आहे.
मी तुमच्या मताशी सहमत आहे.
धन्यवाद!
D. B Patil international airport Navi Mumbai ✈️
That's it...
दि. बा.पाटील विमानतळ फक्त 👑
इथे इतिहास दि बा चा आहे त्यामुळे नावं त्यांच योग्य आहे
अन्यथा शिवसेना आणि bjp ला मतदान नाही
छान विश्लेषण..
फक्त दी. बा. पाटील साहेब..
आत्ता training academy उघडाव्यात.. जेणे करून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती होईल...
लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ✈️
खूप खूप धन्यवाद ताई.....खूप छान मत मांडलं..... आम्ही भूमिपुत्र काय काय सहन करतोय हे ह्या विडिओ मधून नक्कीच समजेल.
Practical vichar kela trr..D.B.Patil yanch nav dyayla phije..
PRACTICALLY YOU SHOULD TYPE MARATHI THOUGHTS IN देवनागरी.
AND I WHOLE HEARTILY SUPPORT YOU.
A REQUEST.
@@sunildesai9527 practically you was supposed to type in Devanagari
खूप छान .शेवटच्या वाकयाने डोळ्यात पाणी आले.Airport .ला नाव फक्त दि .बा.पाटील.
फक्तच फक्त
दि बा पाटील साहेबांचच
नाव असणार
बाकि कोणी नाही.
जय उलवे.
👍
अस्मिता,इतिहास आणि आपली संस्कृती लोकांना समजलीच पाहिजे म्हणून विमानतळ ला दि. बा. पाटील यांचेच नाव पाहिजे.
नाव फक्त दि.बा.पाटील साहेबांच🔥🔥🔥🔥
शेवटला खुप मस्त बोल्ली ताई 👍👌
खूप छान आणि योग्य विश्लेषण केलंस ताई
भूमीपुत्राच्या भावना खूप छान मांडल्यास....
विमानतळाला नाव फक्त दि बा पाटील यांचेच..
Thanks
@Truth Always Hurts
मराठी मध्ये सांग रे येड्या
काय लिहलं आहेस कळत नाही
जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा नाव ठरवा, पण आधी ज्यांच्या जमिनी, रोजगार गेला आहे त्यांचं पुनर्वसन करा.
सिडकोचे अधिकारी जेव्हा बाळ ठाकरेंचे नाव ठरवत होते तेव्हाच तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता ... आता उशीर झाला आहे;
सिडको च्या त्याच अधिकाऱ्यांना पकडून बळजबरीने दिबांच्या नावाचा ठराव आणावा.. तर काम होईल.
D.B .Patil is most appropriate name for this Airport
काहि झाल तरी आता मागे नाहि हटणार नाव फक्त दि.बा.पाटिल
जय आगरी कोली जय भुमिपुञ
All clear in one speech only D. B. Patil 🙏🏻
मुंबई आमची आहे आमची आणि इकडे आवाज ही आमचाच असेल.लावा ताकद💪🏻💯 #आगरी #कोळी #कराडी #कुनबी #आदिवासी #दलित #बहुजन #मराठा #धंगर #मुस्लिम #एकजुट महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध..🚫🚨🏹⏰🤚🏻🚜🤬
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते #दि.बा.पाटील साहेबांचेच #भूमिपुत्र #स्मार्ट_भूमिपुत्र #आगरीकोळीसमाज #आगरी_कोळी_संस्कृती
🤴🏻आगरी🔥कोळी🛶
#ʀᴇᴀʟ ᴏᴡɴᴇʀ ᴏғ ᴍᴜᴍʙᴀɪ🌇
🔸ʙᴇɪɴɢ ᴀᴀɢʀɪ🐯ᴋɪɴɢ ᴀᴀɢʀɪ👑 #aagrikoli #royal #king #mumbai #raigad #thane #palghar #maharashtra ⚔️🚩
जय आई एकविरा जय शिवराय जय भिम #जयमहाराष्ट्र❤️🙏🏻🌍
नोकऱ्या ह्या सुशिक्षित भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजेत.
छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव असणार ❤️
विमानतळ होइल तर फक्त दी बा पाटलांच्या नावानेच .
मॅडम खूप सोप्या पद्धतीने आपण आम्हाला माहिती दिली.परंतु ३५०० नाहीत तर १८ गावांची लोकसंख्या कमीत कमी १ लाखांच्या वर आहे त्या लोकांना आपली घर,गाव सोडावी लागली.
४६ वर्षांची कारकीर्द असूनही एकही डाग नसलेला स्वच्छ प्रतिमेचा एकमेव नेता स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब...जर खरोखरच असा दुसरा नेता आपल्या देशात असेल तर सरकारने बिंदास्त पणे विमानतळाला नाव द्यावे.
फक्त दि बा पाटील साहेब यांचाच नाव दिला पाहिजे,
New Mumbai Airport ला कोणत्याही महान व्यक्तिंच नाव द्या काहीही हरकत नाही पण नाव देण्याबरोबरच भलेही New Mumbai आज विकसित होत असली तरीसुद्धा जिथे हे Airport construct केल जाणार आहे त्या भागाचा विकाससुध्दा करा तसेच तिकडच्या स्थानिक लोकांना New Mumbai Airport मध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगारसुध्दा मिळवून द्या तसेच बाहेरच्या राज्यातील लोकांना अजिबातच रोजगार देऊ नये कारण यांच्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी भाषिक मुला - मुलींना किंवा तरूणांना रोजगार खूप कमी मिळत आहे.
Naav Di.Ba.Patil sahebancha dila pahijel !!!
City cha naav dyaycha tar aadhi India madhe saglya airport cha naav badla.. mag hya airport var bolu..
दि बा पाटील यांच नाव देण्या पेक्षा तिथल्या भूमी पुत्रांना रोजगार द्या. त्यांच्या जमिनी गेल्या आहेत . त्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे.
ll छत्रपती शिवाजी महाराज ll
हेच नाव योग्य आहे.
👍👍
शेवटचे वाक्य एकदम बरोबर बोलली ताई 💯💯💯