शिवाजी महाराजांचे शब्द आठवले महाराज बोलत होते की इतिहास हा वेड्या लोकांनी घडवला आणि शाहण्या लोकांनी वाचला सरपंच साहेब तुमच्या सारख्या लोकांची खरी गरज आहे आज समाजाला खुप खुप अभिमान वाटतो तुमचा साहेब तुमचा
शब्दच नाही साहेब! काय बोलणार ? निशब्द.... ग्रेट ..आपल्या सारखे सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात झाले पाहिजे....पुढारी लोकांनो शिका रे काही तरी ........
।।सर्व प्रथम दादांना सलाम खरोखर दादांना भारतरत्न दिला पाहिजे अप्रतिम योजनांतर्गत सुधारना झाली आहे सर्व योजना आपण राबवल्या पाहिजे आपलि ग्रामपंचायत सुधारेल आपन सुरवात करूया।।।
शिक्षणाचे 17 वर्ष झाले माझे, पण खेड्यात जगायचं कस आणि कशासाठी हे तुमच्या भाषणातून शिकलो... खरंच खूप मोलाचे बोल ऐकलं.. धन्य आहे ती भूमी जिथे तुमचा जन्म झाला.
पेरे साहेब तुम्ही खरच खूप ग्रेट आहे तुम्हचे विचार जर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांनी जर नाही 100 टक्के पण 50 टक्के जर घेतले तर आपला महाराष्ट्र कित्ती सुधरल पेरे साहेब तुम्हाला व तुमच्या विचारला सलाम
तुमचं भाषण ऐकताना शिवरायांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, असेच अमुचे नेते असते, सुंदर विचार आणि कृतीचे, देश सुंदर झाला असता सुख समृद्धी आली असती, पुन्हा एकदा वदले असते छत्रपती !
जय गुरु दादा मा संत तुकडोजी महाराज विचार कनाकनात आहे आमचे गावी आपन आले होते व मारगदरशन केले होते . खुप महान काम आहे आपले तुमि जे बोलत आहे तेच तुकडोजी महाराज यांनी अनेक वर्षा अगोदर सांगीतले
तुमच्यासारखा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका,आणि शासनाच्या प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे..प्रत्येक नागरिकाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे..👌👌🙏🙏🙏
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ह्या व्यक्ती च्या अंतर्गत द्या.म्हणजे सर्व सरपंचान कडून काम हे करवून घेतील.नविन मंत्री सरपंच कामगाज देखरेख मंत्री. गरज आहे अशा पद्धतीने कामाची.
३०% शिक्षण आणि ७०% कृती हे सुत्र सर्वत्र वापरण्यात आले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने चांगला बदल घडवून आणण्यासाठी मदत होईल. तुम्हाला आणि तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!🙏
पेरे साहेब तुम्ही फारच महत्वाकांक्षी योजना चा माहिती देऊन खूप हसत खेळत मार्मिक भाष्य करताना पाणी सुधा पित नाही खरच तुम्ही देव रुपी भास्कर आहात खूप अभिनंदन भावी आयुष्य सुखी आनंदी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना साळवे भाऊ साहेब मेहकर
खरच असा कारभार करणारा माणूस प्रत्येक तालुक्यात जरी असला ना तरी महाराष्ट्र जगात नंबर एक होयील, सलाम सरपंच तुमच्या कार्याला..... असा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभो...🙏
आदरणीय पेरे साहेब , आपल्या कार्याला सलाम , जे उच्च सुशिक्षित व अनुभवी नेते करू शकत नाही ते आपण त्या गावाला करून दिले आहे , आपल्या भाषणातून च आपली निरागस मनाचे बोल सर्वाना भावणारे आहेत आणि एक स्वतः निर्माण केलेले विद्यपीठ आहे , आपण एक गाव एका धाग्यात गुंफून त्या गावाचा नेत्रदीपक यश व बदल केला आहे , त्या गावकऱ्यांना पण मानाचा सलाम ।। आपल्या भाषणातून आपणास सगळ्या राजकीय व शासकीय समस्या चे व बांधनाचे अचूक जाण आहे व तरी त्या वर मात हि केली आहे हे वाखण्याजोगी आहे , आपल्या ह्या दीर्घ अनुभवाचे शासकीय स्तरावर दखल घेऊन , एक आदर्श ग्रामपंचायत आचारसंहिता बनवली पाहिजे ।। आपल्या प्रेरणेने गावागावात आपल्या मार्गदर्शन खाली आदर्श ग्रामपंचायती निर्माण होतील , आणि आपल्या सारखे इतर हि गावात , काही सरपंच नी त्यांच्या गावात बदल केला आहे , त्यांची हि आदर्श दखल घेऊन , त्यांना सामील केल्यास महाराष्ट्र त एक नवीन क्रांती येईल , तरी आपल्या कार्याला शुभेच्छा ।
पेरे सर तुम्ही २-३ वोळेस भेटलात पण खरच सांगतो सर पण तुमच मार्गदर्शन मिळव ते काही तपचर्या पेक्षा कमी नाही खुपच विचार चांगल काम आहे सलाम तुमच्या कामाला सलाम तुमच्या कर्तुवाला
श्री गुरुदेव सरपंच साहेब आपल्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आपण खरंच खूप छान कार्य करत आहेत खूप खूप अभिनंदन साहेब अशीच समाजसेवा आपल्याकडून अखंड घडत राहो हीच श्री गुरु चरणी प्रार्थना🙏🙏👌👌
आमच्या कोल्हेर गावचे, गेवराई भाग्य आहेत की दादा आमच्या गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, दादांचा आम्हाला शब्द आहे की गाव शंभर टक्के हगानदारीमुक्त झाले तर मी पुन्हा गावाला भेट देईल म्हणून, आणि आज आमचेही गाव हगानदारीमुक्त झाले आहे. धन्यवाद दादा आम्ही कोल्हेरकर
दादा आपणास मनपुर्वक नमण करतो, आपले कार्य खुप महान आहे.आपले गावासाठी, महाराष्ट्र,व देशासाठी असनारे योगदान पाहुन मन भरून आले.आपना सारखी ध्येयवेडी माणसे देशाला हवित.आपनास नमस्कार धन्यवाद.जय हिन्द.
एकच नंबर दादा अभिनंदन आपलं मी माझ्या कुटुंबातील सर्वाच्या वतीने आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना गोमातेच्या चरणी करतो मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
भास्करराव,वाटत नाही की तुम्ही सातवी पास आहात.तुम्ही जे सांगता त्यातला एक एक शब्द सत्य व फक्त सत्य आहे.एखादा पदवीधरही हे सांगु शकणार नाही.खुप खुप शुभेच्छा.
ज्या गावाचे आपण संरपच आहात साहेब ते गाव फारच भाग्यशाली आहेस पाटोदा गावाला देव रूपात आपले महान कार्य करीत आहात आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 🌹🌼🌻
पाटील साहेब तुमचा मनापासुन खूप खूप आभारी आहे की चालु पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्द्ल खरं तर तुम्हाला भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे की एवढया सुविधा उपलब्ध करून ग्रामपंचायत च्या मद्यमातून केल्या आहेत तुमचा आदर्श सर्व सरपंच व जनतेनं घेतला तर देश नक्कीच महासत्ता बनु शकेल मी तर जरूर तुमचा संदेश मनापासून आमलात आणण्याचा प्रयत्न करीन साहेब तुम्हांला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
आपल्या सारखे सरपंच सर्व गावात असतील तरच गावाचा विकास शक्य आहे आपल्या गावाचे लोक भाग्यशाली आहेत कि त्यांची समश्याची काळजी करणारे सरपंच मिळाले मा सरपंच साहेबांना लाख लाख प्रणाम
सॅल्युट सर तुमच्या सारख्या खंबीर सरपंचा ची आज आपल्या समाजाला गरज आहे. तुम्ही आमच्या युवा पिढीचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहात. जय हिंद.जय शिवराय जय शंभु राजे
शब्द कमी पडताहेत, खूप नियोजन बद्ध, अभ्यासू व्यक्तीमत्व. राष्ट्रसंताचे खरे भक्त. त्रिवार वंदन आपल्या कार्याला. सच काम किया जिसने। ऊसने प्रभुनाम लिया न लिया।
अप्रतिम......साहेब ... आपल्या कार्याला सलाम आहे.....बदल हा स्वतः पासूनच होतो हे आपण दाखवून दिलं.... आपण आपल्या अस्सल भाषेत आम्हास मोलाचे मार्गदर्शन दिलं त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार... बदल हा निश्चित होणार अन् सुरुवात झाली आहे.....
खरच दादा आपल्या सारखा दुरदर्शी सरपंच देशाच्या प्रत्येक गावाला मीळावा आपले आभिनंदन करावे तेवढेच कमी आहे . आपण वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता हा ग्रंथा प्रमाने काम करत आहे आपणास जय गुरू
Pere patil namskar mi tumhala roj aikto tumchya gavcha vikas khupch changla aahe tumchya gavat ghan ha vishay nahi koni baher sandasla konich basat nahi pn tumchi sandas pani takun vaya naka ghalau ti etar maharashtratil tamam aaji maji sarpanchyanna khau ghalnyasathi theva ti khaun tumchya vicharachi barobri jari karta nahi aali tari tumchya sandaschi barobri keli tari aamcha vikas hoil ek gramst vishnu jadhav tq - lonar namskar.
मी सरांच्या गावाला भेट दिलेली आहे...खरच संपूर्ण महाराष्ट्रात ईतक नियोजन बद्द आनि सुंदर गाव शोधून सापडनार नाही...पेरे साहेबांनच्या कामाला सलाम 🙏🌹🌹🚩
शिवाजी महाराजांचे शब्द आठवले महाराज बोलत होते की
इतिहास हा वेड्या लोकांनी घडवला आणि शाहण्या लोकांनी वाचला
सरपंच साहेब तुमच्या सारख्या लोकांची खरी गरज आहे आज समाजाला
खुप खुप अभिमान वाटतो तुमचा साहेब तुमचा
क्या बात है 👌
Right sirji
Very rightly said...
Right
ण
साहेब तुमचं भाषण ऐकण्यास मी खूप उशीर केला, आपणास उदंड आयुष्य प्रदान हो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Bharat
एवढा वेळ बोलून सुद्धा साहेबानी एकदासुद्धा पाणी पीले नाही. आपले नेते दहा मिनिटात चार वेळा पाणी पितात
nice
Brad तो ब्रॅड👌👌👌👌👌
आपल्या माणसासाठी असणारी आतापासून असणारी तळमळ आहे ती भुरट्या नेत्यांचा दिखाऊपणा नाही
Barobar
साहेब एकदम ग्रेट स्पीच
या विचाराचा जि प सदस्य,अध्यक्ष,आमदार,खासदार झाला तर परिवर्तन 100%
पण 30% शिक्षण आणि 70% कृती हे पटलं मनापासून धन्यवाद
bhau sarapanch roj yoga kara, thanks, roj urja yak sarakhi tikun rahil jai ho baba
Kharach prernadayi Manus.
खरंचय लाय छान दा दा
SAINATH CHAWALIररथददझ
सर तुम्ही फक्त माणूस नाही तर देवमाणूस आहात तुमचे विचार विचार करायला लावनारे आहेत
सलाम तुमच्या कार्याला
भारतरत्न पुरस्काराचे खरे मानकरी हे भास्करराव पेरे साहेबांसारखे लोक आहेत.... सलाम तुमच्या कार्याला..👍👍👍
Kutla gav village
Khoop chan
खरोखर प्रशंसंनिय
Salam tumacya karyala
Shrikant Adhao Patil nakki dada
शब्दच नाही साहेब! काय बोलणार ? निशब्द.... ग्रेट ..आपल्या सारखे सरपंच महाराष्ट्रातील प्रत्येक गावात झाले पाहिजे....पुढारी लोकांनो शिका रे काही तरी ........
।।सर्व प्रथम दादांना सलाम खरोखर दादांना भारतरत्न दिला पाहिजे अप्रतिम योजनांतर्गत सुधारना झाली आहे सर्व योजना आपण राबवल्या पाहिजे आपलि ग्रामपंचायत सुधारेल आपन सुरवात करूया।।।
शिक्षणाचे 17 वर्ष झाले माझे, पण खेड्यात जगायचं कस आणि कशासाठी हे तुमच्या भाषणातून शिकलो...
खरंच खूप मोलाचे बोल ऐकलं..
धन्य आहे ती भूमी जिथे तुमचा जन्म झाला.
पेरे साहेब तुम्ही खरच खूप ग्रेट आहे
तुम्हचे विचार जर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांनी जर नाही 100 टक्के
पण 50 टक्के जर घेतले तर आपला
महाराष्ट्र कित्ती सुधरल
पेरे साहेब तुम्हाला व तुमच्या विचारला सलाम
😊😊😊😊
आपण ज्या गावाला सरपंच म्हणून लाभलात. ..ते गाव नक्कीच भाग्यशाली आहे...👌👌🙏🙏आपणास मानाचा मुजरा...
मानाचा मूजरा तुमच्या कयाॅ ला
पाटोदा ता. गंगापूर जि. औरंगाबाद
तुमचं भाषण ऐकताना शिवरायांच्या भाषेत सांगायचे झाल्यास,
असेच अमुचे नेते असते,
सुंदर विचार आणि कृतीचे,
देश सुंदर झाला असता
सुख समृद्धी आली असती,
पुन्हा एकदा वदले असते छत्रपती !
Nice
Suresh Chande chan
आधी केले मग सांगितले ,प्रेरणादायी कार्य ,अभ्यासपूर्ण भाषण ,भास्करराव यांना सलाम !💐
Yp0ppn.0
Oz
Last spoke g
भास्करराव पेरे तुमचा आदर्श महाराष्ट्रातील सरपंजांनी घ्यावा
SALAAM TUMCHYA KARYALA
जय गुरु दादा मा संत तुकडोजी महाराज विचार कनाकनात आहे आमचे गावी आपन आले होते व मारगदरशन केले होते . खुप महान काम आहे आपले तुमि जे बोलत आहे तेच तुकडोजी महाराज यांनी अनेक वर्षा अगोदर सांगीतले
खुपच छान .जगद्गुरु चे नाव घेउनच आपल्या भाषनाची सुरवात.आपल्या कार्याबद्दल सलाम.
Balaji Pande m
तुमच्यासारखा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायत,नगरपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका,आणि शासनाच्या प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे..प्रत्येक नागरिकाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे..👌👌🙏🙏🙏
पाटील साहेब मला शंका आहे की तुम्ही सांगता मी सातवी शिकलो आहे . तुम्ही खुप अभ्यास केला आहे. तुम्हाला व तुमच्या कार्याला आमच्या खुप खुप शुभेच्छा.
पेरे पाटील तुम्ही जे प्रभोधन देत आहात ते प्रत्येक नागरिकांनी अनुकरण जर केल तर आम्हाला वाटेल की तुम्हीच सरपंच आमचे नजरे समोर आहात
भारतरत्न द्या सरपंच साहेबांना असा आदर्शवंत सरपंच मिळाला भाग्य लागतं . मस्त 👌
खूप सुंदर. गाव बदलण्यासाठी अशी दृष्टी हवी आणि त्या साठी अशा लोकानां सर्वानी सहकार्य करायला हवे
ashwini morskar hi
Hi
अगदी बरोबर
सहमत आहो तुमच्या विचारांशी
अशा लोकांना साथ सर्वांनी दिली पाहिजे. पण काय आता सर्व परंपरा चालू झाली आहे ना ती परंपरा तोडली पाहिजे
सरपंच या पदांचा खरा अर्थ आपल्या कार्यातून आपण या महाराष्ट्राला दाखवून दिला ....खरंच सांगतो सरपंच साहेब आपल्या विचारांची गरज आहे या देशाला
हे विचार ऐकून प्रेत सुद्धा उठून कामाला लागेल. 🙌🏼❤️
सलाम 🙏🏼
महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ह्या व्यक्ती च्या अंतर्गत द्या.म्हणजे सर्व सरपंचान कडून काम हे करवून घेतील.नविन मंत्री सरपंच कामगाज देखरेख मंत्री.
गरज आहे अशा पद्धतीने कामाची.
Eakdamm बरोबर
सरपंच साहब को गांव का नाम रोशन करने के लिए धन्यवाद ऐसा ही खानदेश को एक सरपंच मिलना चाहिए
Jay khandesh
खूपच मस्त आहेत साहेब तुम्ही
Kaka.tumhala.manacha.mujra
Jai hind sir
Khara she dada😊🇮🇳
माणसाला शिक्षणाबरोबर शिकवण पण महत्वाची असते हे आपण आपल्या भाषणांमधून स्पष्ट दाखवून दिले धन्यवाद साहेब खुप छान विचार आहेत आपले
पेरे पाटिल सर तुम्ही एकदा pm व्हायला पाहिजे.
एेखांद्या मंत्र्याला ही लाजवेल आशी कामगिरी केली सर तुम्ही तुमची लायकी ही खुप मोठी आहे सर द ग्रेट आभिमान आहे तुमचा आम्हाला
Simply Great
Nice sir
खूप छान प्रबोधन करत आहात सरपंच साहेब. सगळीकडे जर तुमच्या सारखे नेते असतील तर आपला देश महासत्ता 100% होणारच..
३०% शिक्षण आणि ७०% कृती हे सुत्र सर्वत्र वापरण्यात आले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने चांगला बदल घडवून आणण्यासाठी मदत होईल.
तुम्हाला आणि तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम!🙏
चलती बोलती प्रयोगशाळा
धन्यवाद गावाचा विकास नक्की कोण करणार तर सरपंच आणि अनुमोदन अनुकरन सहयोगशिल गावकर्यांचे मदत करून घेणारी ग्रामपंचायत संस्था हे उत्तर राहील
संगमेश्वर महादेव लाेखंडे/ बँक/अाँफ/महाराष्त्/BanK /Of/Maharashtra/AGort/Of/lndia/Enterprise/ONE /FAMlLY/ONE/BANK/M./M/M/सुदेय/लाेकमइगल"/६०३४०६२३८८४९/Easy/Cash/Easy /payment/Easy /Shop/भारत,/सरकार//एक,/पारिवार,/एक,/बैक,/६५२१./५५००/५४०९/४७१०/VALlD/UPTO/04/26/@Gmall./Com./8830132060/90963166/1800/1977/890/VlD/9122/3386/7073/2957/560/001./1800/300/1947/560/001/6521/VALlD/FROM/lntemational/Debit/Card/lntenational/Card /Rupay/DEBlT//MTlN/MH/AZLPL/1470H/0710/000265/0419/597/ELEOTRONlC/USE/ONLY./Diners/Cub/lNTERNTONAE/DlSC/VER/Rupay/jpd/Card/Call/020-24504101/Pulse /Customer/SaviCe/Toll/Number/NO/1800/233/4526/1800/1021/636/102/8927/1234
पेरे साहेब तुम्ही फारच महत्वाकांक्षी योजना चा माहिती देऊन खूप हसत खेळत मार्मिक भाष्य करताना पाणी सुधा पित नाही खरच तुम्ही देव रुपी भास्कर आहात खूप अभिनंदन भावी आयुष्य सुखी आनंदी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना साळवे भाऊ साहेब मेहकर
आपला विचार गावा गावात गेला पाहिजे . "अभिनंदन.". सरपंच साहेब. !!!!
खरच असा कारभार करणारा माणूस प्रत्येक तालुक्यात जरी असला ना तरी महाराष्ट्र जगात नंबर एक होयील, सलाम सरपंच तुमच्या कार्याला..... असा सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीला लाभो...🙏
खुप सुंदर विचार.. great आहात तुम्ही सर.. तुमच्या गावातील लोक खरच भाग्यवान आहेत.. हिरा आहत तुम्ही..
कड़क भाषण आहे सरपंच तुमचं असा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक सरपंचाने घेतला पाहीजे
देव मुर्ती मध्ये नाही देव मानसात आहे हे जिवंत ऊदाहरण आहे
ग्रामिन भाषेत आभ्यासु विचार
खुपच छान
Sarpanch saheb tumi gramvikas mantri pahije hote te gav nasibvan ki tumacha sarka manus gavala milala
आदरणीय पेरे साहेब , आपल्या कार्याला सलाम , जे उच्च सुशिक्षित व अनुभवी नेते करू शकत नाही ते आपण त्या गावाला करून दिले आहे , आपल्या भाषणातून च आपली निरागस मनाचे बोल सर्वाना भावणारे आहेत आणि एक स्वतः निर्माण केलेले विद्यपीठ आहे , आपण एक गाव एका धाग्यात गुंफून त्या गावाचा नेत्रदीपक यश व बदल केला आहे , त्या गावकऱ्यांना पण मानाचा सलाम ।।
आपल्या भाषणातून आपणास सगळ्या राजकीय व शासकीय समस्या चे व बांधनाचे अचूक जाण आहे व तरी त्या वर मात हि केली आहे हे वाखण्याजोगी आहे ,
आपल्या ह्या दीर्घ अनुभवाचे शासकीय स्तरावर दखल घेऊन , एक आदर्श ग्रामपंचायत आचारसंहिता बनवली पाहिजे ।।
आपल्या प्रेरणेने गावागावात आपल्या मार्गदर्शन खाली आदर्श ग्रामपंचायती निर्माण होतील , आणि आपल्या सारखे इतर हि गावात , काही सरपंच नी त्यांच्या गावात बदल केला आहे , त्यांची हि आदर्श दखल घेऊन , त्यांना सामील केल्यास महाराष्ट्र त एक नवीन क्रांती येईल , तरी आपल्या कार्याला शुभेच्छा ।
साहेब तुम्हाला देशाच्या पंतप्रधान केले पाहिजे, 100% प्रगती होनार.....
प्रतेक गावाला जर आसा सरपंच लाभला तर महाराष्ट आमेरिकेला माघे टाकेल👏👏
1000000%%%👍
I need you for development my village 😊😊
100%
Rtyuei the best regards John sent
Rfehdgfdiwgdw gh kwczay ispat Samoan j
पेरे सर तुम्ही २-३ वोळेस भेटलात
पण खरच सांगतो सर पण तुमच
मार्गदर्शन मिळव ते काही तपचर्या पेक्षा कमी नाही
खुपच विचार चांगल काम आहे
सलाम तुमच्या कामाला
सलाम तुमच्या कर्तुवाला
पेरे साहेब आपल्या कार्याला सलाम.प्रत्येकाने आदर्श घ्यावा असे विचार आणि कृतीही ....
दादा अप्रतिम ,सुंदर , आमच्या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री तुम्ही पाहिजे👌👌👌👌👌👍👍
श्री गुरुदेव सरपंच साहेब आपल्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आपण खरंच खूप छान कार्य करत आहेत खूप खूप अभिनंदन साहेब अशीच समाजसेवा आपल्याकडून अखंड घडत राहो हीच श्री गुरु चरणी प्रार्थना🙏🙏👌👌
श्री गुरुदेव
Nivedan khupach chan aahe. Sir, awesome greatest compliment to you patil saheb.
साहेब तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे.समजाबद्दल असणारी तुमची तळमळ जबरदस्त आहे.तुम्हाला सलाम.
आमच्या कोल्हेर गावचे, गेवराई भाग्य आहेत की दादा आमच्या गावात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, दादांचा आम्हाला शब्द आहे की गाव शंभर टक्के हगानदारीमुक्त झाले तर मी पुन्हा गावाला भेट देईल म्हणून,
आणि आज आमचेही गाव हगानदारीमुक्त झाले आहे.
धन्यवाद दादा
आम्ही कोल्हेरकर
दादा राम राम
खरा उगवता सूर्य आहात तुम्ही.. 🌋👍👍
EVEREADY SOLAR..
Shripad patil panvel shivkar
👍👍👍👍👌👌👌
d y b uiy hiii j899lkk
@@prasadpatil8373 i
अति सुंदर साहेब, सकारात्मक विचार... जास्त आवडलेले विचार.. येथे थुंका.. 😂 😂 😂 😂 😂
खूप छान वाटले ऐकून... आपल्याला खुप खुप शुभेच्छा 💐
दादा आपणास मनपुर्वक नमण करतो, आपले कार्य खुप महान आहे.आपले गावासाठी, महाराष्ट्र,व देशासाठी असनारे योगदान पाहुन मन भरून आले.आपना सारखी ध्येयवेडी माणसे देशाला हवित.आपनास नमस्कार धन्यवाद.जय हिन्द.
सलाम तुमच्या कार्याला
सहजच बोलून लोकांना विचार करण्यास भाग पाडले,
एकच नंबर दादा अभिनंदन आपलं मी माझ्या कुटुंबातील सर्वाच्या वतीने आपणास व आपल्या कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे ही प्रार्थना गोमातेच्या चरणी करतो मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
Great man
ग्रामविकास मंत्री कराय पाहिजे ......👍👍👍👍
👌 👌 खुपच छान सर तुमच्या सरक्या सरपंचाची आजच्या काळात गरज आहे.
भास्करराव,वाटत नाही की तुम्ही सातवी पास आहात.तुम्ही जे सांगता त्यातला एक एक शब्द सत्य व फक्त सत्य आहे.एखादा पदवीधरही हे सांगु शकणार नाही.खुप खुप शुभेच्छा.
साहेब तुमची जागा ग्रामपंचायत मध्ये नाही तुम्ही तर पंतप्रधान पदावर पाहिजे जय महाराष्ट्र
1no na bhau
तुमचे भाषणे एकुण अनंद वाटला सर धन्यवाद
Its It's right, sir yours place isn't in grampanchyat.
You want to be on place of prime minister...
R8
@@hitanshupatel5305 b
सरपंच साहेब तुम्ही सर्व गावच्या सरपंच लोकांसाठी एक प्रशिक्षण शाळा सुरु करा! आपणास मानाचा मुजरा 🙏
तुम्ही केलेले हे भाषण नाही तर अनुभव आहे ,
कारण भाषणामध्ये आश्वासने जास्त देतात नेते,
खूप छान
Nakkich
प्रेरणादायी विचार सरपंच साहेबांचे.खर्या अर्थाने साहेब...नमन तुमच्या उक्ती आणि कृतीला.
भाऊ संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मध्ये जे लिहिले ते तुम्ही प्रत्यक्षात ऊतरले. सरकारी कर्मचारी बदल तुमच्या मनात आदर आहे. धन्यवाद भाऊ
ज्या गावाचे आपण संरपच आहात साहेब ते गाव फारच भाग्यशाली आहेस पाटोदा गावाला देव रूपात आपले महान कार्य करीत आहात आपले खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 🌹🌼🌻
Great speech and you are all-rounder man...👍👍👍👍
आम्हीही तुमच्या गावाला भेट दिली होती साहेब , खूप छान वाटल.
सर तुमच्या सारख्या सरपंचाची गरज भारतातल्या सर्व ग्रामपंचायतींना आहे.
सर, अभिनंदन
आपल्या सारखा सरपंच प्रत्येक जिल्यात कमीत कमी एक पाहिजे.
माझे गाव - pachangri, ता. पाटोदा
जि. बीड.
एकदा तरी अवश्य भेट द्या.
पेरे साहेब तुम्हाला भारत रत्न पुरस्कार मिळाला च पाहिजे तुमचे खूप खूप अभिनंदन व हादीँक शुभेच्छा
Great माणूस..
उत्कृष्ट गाव..
एकदा जाऊन गाव पहाच..
पाटील साहेब तुमचा मनापासुन खूप खूप आभारी आहे की चालु पिढीला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्द्ल खरं तर तुम्हाला भारत रत्न पुरस्कार मिळाला पाहिजे की एवढया सुविधा उपलब्ध करून ग्रामपंचायत च्या मद्यमातून केल्या आहेत तुमचा आदर्श सर्व सरपंच व जनतेनं घेतला तर देश नक्कीच महासत्ता बनु शकेल मी तर जरूर तुमचा संदेश मनापासून आमलात आणण्याचा प्रयत्न करीन साहेब तुम्हांला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
आमच्या गावाला पण गरज आहे .तुमच्या सारख्या माणसाची सलाम सरपंच साहेब तुमच्या कार्याला
Shat shat naman and grand salute
कोणतीही गोष्ट सकारात्मक घ्यावी लागते तेव्हा बदल नक्की होतो. सरपंच साहेब आपल्या महान कार्यास विनम्र अभिवादन पुढील कार्यास शुभेच्छा
खुप छान, असा सरपंच प्रत्येक गावाला लाभला तर मला नाहीं वाटत की या महाराष्ट्राला कुण्या आमदार किंवा खासधाराची गरज लागेल
ग्रेट सरपंच तुम्ही गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले पाहिजे i salute sir
असला सरपंच गावाला मिळायला, गावातील लोकांचे भाग्यच .....👍👍👍👍👍 मंत्र्यांना लाजवेल असा सरपंच आहे....🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या बद्दल तुमच्या कामांबद्द्ल बोलाव तेवढ थोडच खरच खूपच कौतुकास्पद आहात तुम्ही....सलाम सरपंच साहेब तुम्हाला
आपल्या सारखे सरपंच सर्व गावात असतील तरच गावाचा विकास शक्य आहे आपल्या गावाचे लोक भाग्यशाली आहेत कि त्यांची समश्याची काळजी करणारे सरपंच मिळाले मा सरपंच साहेबांना लाख लाख प्रणाम
लाख लाख सलाम पेरे साहेब तुमच्या महान अश्या कार्याला , महान विचाराला ....
सरपंच साहेब खरोखर तुम्ही देव माणूस आहे .साध्या शब्दातून लोकांना मोठे विचार पटवून देणारे शब्दप्रभू आहेत. सलाम तुमच्या कार्याला अगदी मनापासून..
ज्या गावात तुम्ही सरपंच आहात ते गाव खरच भाग्यवान आहे
Khup chhan ....manacha mujara aplya karyala.....Kuth he bhrsht nich pudhari an kuthe aaplyasarkhe emandar lokprtinidhi
सॅल्युट सर तुमच्या सारख्या खंबीर सरपंचा ची आज आपल्या समाजाला गरज आहे. तुम्ही आमच्या युवा पिढीचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहात. जय हिंद.जय शिवराय जय शंभु राजे
Sundr sr
anjani raymane मला सर बोलला का मला सर बोला असेल तर सर नका बोलु
शब्द कमी पडताहेत, खूप नियोजन बद्ध, अभ्यासू व्यक्तीमत्व. राष्ट्रसंताचे खरे भक्त. त्रिवार वंदन आपल्या कार्याला. सच काम किया जिसने। ऊसने प्रभुनाम लिया न लिया।
असाच आमदार पाहिजेत,असाच खासदार पाहिजेत,असाच मंत्री पाहिजेत आणि असाच देशाचा PM पाहिजेत तरच देशाचा विकास होईल......
सरपंच साहेब तुम्ही ग्रामविकास मंत्री पाहीजेत
Kharac
हे मात्र नक्कीच झाले पाहिजे
Khar ahe
जेवडं..बगुन पंकजाला नाही जमतं नाही तेव्हड..हा मानुस न बगता भाषन केल जोरात...आणी विचार श्रेनी कशी आहे...
मस्त...👌
1 no sarpanch saheb
जगतगुरू तुकाराम महाराजांचे विचार तुम्ही आमलात आणले.. ( वृक्षवली आम्हा सोयरे)
छान सरपंच साहेब अप्रतिम माहीती देवुन तुमि जनजाग्रूती करताय
भास्करराव पेरे साहेब तुम्ही खासदार की चा फार्म भरा तुंम्ही तुमचा संपूर्ण जिल्हा सुधारून टाकणार तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे ह्या देशाला
अप्रतिम......साहेब ...
आपल्या कार्याला सलाम आहे.....बदल हा स्वतः पासूनच होतो हे आपण दाखवून दिलं....
आपण आपल्या अस्सल भाषेत आम्हास मोलाचे मार्गदर्शन दिलं त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार...
बदल हा निश्चित होणार अन् सुरुवात झाली आहे.....
सर तुम्ही ग्रेट आहोत तुमचा सारखा मानूस प्रतेक गावात पाहिजे सर्व धर्मसमभाव
असा सरपंच प्रत्येक गावात पाहिजे तरच गावाचा विकास होईल great leader
सरपंच कसा असावा तर असा असावा ़ खरच तुमच भाषण ऐकण्याचा योग आला कारण तुमच्यासारखे माणसं मिळु शकत नाही. धन्यवाद पेरे साहेब. (मी माळेगांवचा रहिवासी आहे)
तुमचं भाषण ऐकून ग्राम पंचायत मधील कारभारताबद्दल खूप काही योजनानची माहिती मिळाली तुमचे मनापासून अभिनंदन..........!
हे महापुरुष आमदार व्हायला पाहीजे
किती लोकांना वाटते
सर खुप छान आपली गरज आहे सर्वाना.
खरच दादा आपल्या सारखा दुरदर्शी सरपंच देशाच्या प्रत्येक गावाला मीळावा आपले आभिनंदन करावे तेवढेच कमी आहे . आपण वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीता हा ग्रंथा प्रमाने काम करत आहे आपणास जय गुरू
अप्रतीम कार्य पेरे पाटील साहेबांचे मानाचा मुजरा
गुरुदेव , प्रत्येक वाक्याला शहारे येतात अंगावर
कोरोना संपला की आधी तुमची भेट घेऊन माझ्या गावसाठी मार्गदर्शन घेणार
अगदी पोटातील शब्द ओठातून बोललात सरपंच साहेब
तुमच्या कामाला नमन करतो पेरे साहेब☝🙏🏻🌹🌷🙏🏻👍
सरपंच साहेब आपले विचार दुरदुरूष्टी जनसामान्यांच्या विचारने शक्य झाले
खरं तर या देशाचा..पतंप्रधान भास्कर..साहेबा सारखा पाहिजे.. लय भारी..
दादा नमस्कार
तुमचे विचार ऐकून समाधानी झालो.
माझे एक वयक्तीक मत असे.की यातले
२५%विचार आमदार खासदार सरकारी
कर्मचार्यणा सांगीतले तर बरं होईल.
Pere patil namskar mi tumhala roj aikto tumchya gavcha vikas khupch changla aahe tumchya gavat ghan ha vishay nahi koni baher sandasla konich basat nahi pn tumchi sandas pani takun vaya naka ghalau ti etar maharashtratil tamam aaji maji sarpanchyanna khau ghalnyasathi theva ti khaun tumchya vicharachi barobri jari karta nahi aali tari tumchya sandaschi barobri keli tari aamcha vikas hoil ek gramst vishnu jadhav tq - lonar namskar.
सर आपला आदर्श इतर सरपंचानी घाव्या. आणि जनतेने.सुध्दा साथ दिली पाहिजे
वह गाव भाग्यशाली हैं जहाँ आप जैसे सरपंच हो मेलघाट ता,धारणी कि स्थती बहुत ज्यादा खराब है
आदर्श गावचे शिल्पकार....🙏🏻🙏🏻
Nice
Sarpanch saheb tumche khup khup dhanywad Tumchyasarkhi manse aaplya deshyala labhavit hich mauuli charni prarthana