Namibia Food Crisis : लोकांची भुक भागवण्यासाठी ८३ हत्तींना जीवाला मुकावं लागणार ? नक्की काय घडतयं ?
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- #BolBhidu #Namibia #NamibiaFoodCrisis
समृद्ध वन्यजीव आणि पर्यटनासाठी ओळखला जाणारा आफ्रिकन देश नामिबियाला सध्या भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जी माहिती समोर येत आहे त्यानुसार या दुष्काळामुळे नामिबियातील सुमारे 84 टक्के अन्नसाठा संपलेला असून, नामिबियातील जवळपास निम्मे लोक गंभीर अन्न संकटात सापडले आहेत. या अभूतपूर्व अन्न संकटाचा सामना करण्यासाठी, नामिबिया सरकारने आपल्या नैसर्गिक संसाधनांकडे, विशेषतः वन्यजीवांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे.
तेथील सरकार आपल्या लोकांची भूक भागवण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह 700 हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यन्त १५० हुन अधिक प्राणी मारले गेलेले आहेत. आज सविस्तर माहिती घेऊ, नामिबिया मध्ये दुष्काळ पडण्याची, त्यामागच्या कारणांची, आणि मांस मिळवण्यासाठी हत्ती मारण्याचा निर्णय घ्यावा लागला या निर्णयाची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आपण त्यांना धान्य देऊन त्यांचे प्राणी भारतात आणायला पाहिजे
Hoy nice idea
लोकांना पण आणायला पाहिजे,
Right
@@sharaddeshmukh5447 sorry to say, pan आपलेच काही कमी लोक नाही ,८०% लोकांना रेशन वरील धान्य घ्यावे लागते पाहिले ते बघावे लागेल, हा आपण त्यांचे प्राणी वगैरे आणून त्याबदल्यात त्यांना अन्न देऊ शकतो
Good thought 🎉🎉🎉
जगाची पैदास कमी करण्यावर भर द्या सगळे प्रश्न सुटतील 😡😡
लग्न करू नका 😂😂
आपण तुझ्या पासून सुरूवात करू पहिली तुझी नसबंदी करून
अरे ते प्राणी आपल्या देशात आना आणि आपण त्यांना राशनचे धान्य देऊ कारण ते बिचारे प्राणी तरी वाचतील आपल्या भल्यासाठी एका निष्पाप मुक्या जिवांचा जीव जात आहे किती दयनीय गोष्ट आहे या पृथ्वीवर प्राणी हे खूप कमी आहेत यावर चूक त्यांची नाही यावर चूक ही आपल्या माणसाची आहे😢😢🚫😭
कर तू
भिकर्ड्या..तुझ्या किडन्या विकायच्या रे..
Bhava hunger index madhe bhartacha kitvya number var yetiy??!
त्यांना रेशन चे धान्य दिले तर आपल्या इथे जे फुकट वाटत आहेत ते कसे वाटायचे ?
@@PARIKSHITJAMADAGNI Aipat asalele hi fukatche ration Bhaartaat ghet aahet!
अनंत अंबानी यांना कळवा ही गोष्ट,
ते वनतारा प्रकल्पात घेऊन येऊ शकतात सर्व प्राणी, आणि अन्नसाठा पण पुरऊ शकतात नामिबिया सरकार ला..🙏
Ho
काही वऱषांनी माणूसच माणसाला खाईल हे दिवस दुर नाहीत
Aale te divas GOOGLE Var jaun search kara Human cannibalism....
बरोबर
जर आज हे होतंय, तर उद्या माणसंच माणूस खाणार
Tyanna adhi condoms wata re, kiwa Nasbandi kara tithalya lokanchi
इतिहासातील मंगोल साम्राज्यचा राजा चंगेज खानचे सैनिक माणसाचे मास खात होते हा इतिहास आहे, भविष्यात काहीही होऊ शकते तेंव्हा आजच जगाने लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत....🤗
धन्य देवा! मी भारतात जन्मलो 🙏❤️
To divs dur nahi jevha hi paristhiti aaplyavr yeil
@@pritighuge6930 भारतातल्या लोकांवर ही परिस्थीत कधी च येणार नाही 💯✅
हारामखोर नेहरू मुळे आपल्या देशात लोकशाहीची मुळे घट्ट रोवली.
लई बाराचा होता नेहरू 😂😂
पाच ते दाहा वर्षानंतर भारतात देखील हेच हाल होणार आहेत कारण देशात शेती कोणीही करू इच्छीत नाही !
आपल्या भारता तुन धान्य पाठवुन ते सर्व प्राणी भारतात आणावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺
एक शेळी साधारणता सहा महीण्यात 900किलो गहु मका ओला चारा खाते ..... त्याची किंमत साधारण 25000 होते.....व त्या शेळीचे मांसाचे साधारणतः 13000 रुपये होताता... हा झाला आर्थिक तोटा मांसा मुळे.....
आता उपासमारला.. मांसाहार कसा पुरक आहे ते पाहुया....सहा महिण्यात 900 किलो गहु मका हिरवाचारा मध्ये साधारणता 3000 लोक पोटभर जेवण करु शकतात... व शेळीच्या सहा महिण्यात तयार 15 ते 20किलो मांसा पासुन 150 ते 200 लोक पोटभर जेवन करतील....याचा सरळ सरळ अर्थ आहे
मांसाहार बंद करा ..उपासमार टाळ
भाऊ पण लोकांना नाही समजणार हे. ते शाकाहाराचा संबंध जातीशी जोडतात. शाकाहाराचा प्रसार करणाऱ्यांना पूरेगामी लोकं धर्मांध, समजतात. तर लोकांचे गळे कपणाऱ्याना शांतीदूत
हे गणित कुठून घेऊन येतोस रद्द 😂😂
जर हे खरे असेल तर ....
वसुधैव कुटुंब कम् याला काय अर्थ?
भारतात आणि जगात इतरत्र लाखो टन धान्य आणि जीवनावश्यक गरजा भागवणा-या वस्तूंची नासाडी होत आहे.
युद्धामुळे जीवनच नष्ट. होण्याची वेळ आली आहे. तेव्हामानवता म्हणून सर्व जगाने मदत करावी.
राईट
Barobar dushkalat tari sarvya deshani tyana madat keli pahije.
Daglya deshyaní madat karaví
प्राणी मरण्यापेक्षा माणसं मारा की अशी पण माणसं जास्ती झलियेत. अस पण पृथ्वीवर माणसांची गरज नाहीये 😢
प्राणी संपल्यावर माणसांचाच नंबर आहे
Barobar ahe
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏@@Harish-yp3iz
तुमचा पत्ता त्यांना पाठवा ते नक्कीच ऐकतील.
सुरुवात तुझा पासून करू 😂😂😂
झाडे भारतीय पद्धतीची म्हणजेच वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब,औदुंबर इत्यादी झाडे लावा....
गुलमोहोर, सुबाभूळ, ग्लिरिसीडीया, काशीद, रेन ट्री , काढून टाका
Ka ?
आपल. देशा नी .. मदत केलं तर बरं हईल..पण आपले देश. झाडे लाण्यासाठी आपले.... जाणते काम कारा... नहीं आपण या मार्ग वर जाऊ
आपल्या लग्न समारंभामध्ये वाया जाणारे अन्नधान्य दिले तरी १४ लक्ष लोकांची भूक भागवू शकते
आपण प्रत्येक वेळेला खूप अभ्यासपूर्ण आणि ज्या महत्वाच्या बाबी कडे लक्ष नाही अशी माहिती आणता. आपल्या मेहनतीबद्दल मी आपले कौतुक करतो🎉
आपल्या भारतामध्ये सुद्धा शेतकऱ्याला असंच ठरवलं जात आहेआज त्याच्या पिकवलेल्या मालाची किंमत कोणी करत नाहीज्यादिवशी शेतकरी शेतीला कंटाळा येईल त्या दिवशी अशीच वेळ यायला काही उशीर नाही
Right
आपल्या देशातील आमदार आणि खासदार यांना पहिले पाठवावे तिथे 😂😂😂
हे तिथे जाऊन, दोन हत्ती मारले तर सरकारला एकच सांगतील व दुसऱ्या हत्तीमध्ये भ्रष्टाचार करतील.
@@kailashkaranjkar9983😂😂
@@kailashkaranjkar9983😂😂😂 अजित पवार
@@ninjamrtal6510 सगळे सारखेच,कोणीच शुद्ध नाही.
माणूस सगळ्यात रानटी प्राणी आहे.. लोकसंख्या आवरा.. धरुन मारुन नसबंदी करा ..
😤😤😤
म्हणजे माणसं मारा..अरे मग जनावर मरू देत की
आधी तूही नसबंदी करायला पहिजे नंतर आम्ही पाहू
नामिबिया भारतासारखाच लोकसंख्या नियंत्रण खु॔टीवर टांगणारा देशआहे .हत्ती,पाणघोडे , असे शाकाहारी प्राणी मारुन किती वर्ष पोट भरणार? लोकसंख्यावाढ रोखणे आणि त्यासाठी सक्तीची पुरुष नसबंदी अंमलात आणली पाहिजे
पुरुष नसबंदी करावी, महिलानच काय??
तुमच्या किडन्या विकून त्यांना थोडे पैसे देऊया का .. आपण
@@rahulwaghmare6752 प्रजोत्पादक भिकाऱ्यांना माझ्या किडन्या विकुन मिळालेला पैसा पुरणार नाही.
व्यसनी आणि प्रजोत्पादन करण्यात कर्तबगारी समजणाऱ्या पुरुषांवर किडनी विकायची वेळ येते.
पुरुष नसबंदी 😂 बिनडोक बाई
तुम्हाला धंद्यावर बसवून पैसे देऊ त्यांना
गीतेत लिहीले आहे माणूस माणसाला खाणार.
सुरवात झाली आहे. प्राण्यां पासुन.
So sad 😞
त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.
त्याची उदा.महाभारतात सुद्धा आहे भिमाने दुशासनची छाती फाडुन रक्त पिले होते.
माणूस खाणारच एकमेकांना त्यात काय विषय नाही पण त्याला लइ वेळ आहे 😂 एखादा खात असेल कोणी.... पण जेव्हा भूतलावरून सगळे देव माघारी जाणार तेव्हा सुरवात होणार आहे 🔥
कुठेही असे लीहले नाही..तुम्ही भ्रमिष्ट लोक कधी डोकं चालवणार आहात.😢
प्राणी संपल्यावर माणसे खायला सुरुवात होईल 😔.
👍👍👍👍
बरोबर
सर भारतीय लोकांना चरबी आली माझ्या कडे गाडी घोडे बंगले आहेत देव न करो अशी परिस्थिती आपल्या कडे येवो कोरना मधुन आपण काही शिकलो नाही
बहूतेक मुस्लिम देश असावा. तसेतर आफ्रिकन मुले प्रत्येकि आठ दहा असतात.
🤦
मुस्लिम देश नाही तो. आफ्रिकन देश आहे
@@indian62353मुस्लिमच आहेत ते ..कडू ऑलादी
Muslim Ch naav ghetlya shivay tula Sandaas pan hot nasel 😂😂
भारतातील डुक्करे तिकडे निर्यात करा
आपण त्यांना मदत केली पाहिजे
कर तू
थोडे दिवस थांबा भारतावर पण अशीच वेळ येणार आहे कारण इथला शेतकरी ही राजकारणाला कंटाळून त्याला नेहमी टार्गेट केले जाते आयात करून.
भविष्यात भारतात शेतकरी स्वतः साठी पिकवणार🌾🌿🙏🇮🇳
अमेरिका काय करते.फक्त अनेक देशाचे रक्त पिते.
🙏🙏🙏🙏🙏🙏
आपण यांच्यापेक्षा किती सुखी आहोत ते पहा,अमेरीकेत डूकरांना खायला घालतात तो लाल मिलो आम्ही 1972 साली दुष्काळ पडला होता तेंव्हा खाल्लेला आहे,सध्याची पीढी त्यामानाने सुखी आहे.
😢 पण काही लोक म्हणतात भारत सेफ नाही राहण्यासाठी
Ho aapan khup khup sukhi aahot bhartat tari lok jagat evdhi bhishan mahagai hot astana fakt modivar tika karnyat vyast aahet
वेगळी पण अतिशय महत्वाची बातमी
माणूस स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे याच उदाहरण
भारतात दररोज जेवढे अन्न उष्टावळ सोडले जाते तेवढ्यात त्या पूर्ण देशाची गरज भागू शकते. म्हणून आपण अन्नाची बचत करून यांना कशी मदत करता येईल हे शासनाने पाहिला पाहिजे.
निसर्ग आणि समृद्ध वन्यजीवन ही जोडगोळी संपूर्ण विश्वासाठी उपयुक्त आहे. आपला श्वास आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संपन्न देशांनी अशा देशांना मदत करुन हा ठेवा वाचवायला हवा. ब्राझिल व इतर दक्षिण अमेरिकेतील समृद्ध वनसंपदा सुध्दा जपण्यात आली पाहिजे तरच आपली वसुंधरा हसतीखेळती राहील. ते देश जात्यात आहेत तर आपण सुपात आहोत याचे भान राखले पाहिजे.
निसर्गालां जर आव्हाहन करत असाल तर असेच होणार.आपण पण त्यामागे सुपात आहे.ते आत्ता जात्यात आहे
आता ही लोक नको नको ते प्राणी खाऊन नवीन रोग माणसांमध्ये आणतील
आता कुठे आहे peta वाले
या सर्वाला मनुष्य च कारणीभूत आहे मग प्राण्यांना त्रास का त्यांनी बीचाऱ्यानी काय केलं माणूस हा खरंच खूपच स्वार्थी आहे आता तरी बाकी जगाने शिकायला पाहिजे
अशी unique माहिती देण्यासाठी धन्यवाद . तुमचा कन्टेन्ट मला नेहमीच आवडतो . तुमचे विषय करंट असतात , नवे असतात आणि रंजक असतात . सर्वात महत्त्वाचे ते वास्तववादी असतात .❤❤❤
जागतिक घडामोडींचा परिणामकारक अभ्यास व ज्ञान आपल्या चॅनल च्या माध्यमातून होतो .
धन्यवाद👍👏👏👏
धन्यवाद
किती छान youtuber आहे हा छान पैकी आणि व्यवस्थित माहिती देतो हा माणूस खूप छान दादा
भारताने धान्य देवून त्यातील काही प्राणी भारतात आणावे....
सुप्रिया सुळे :- वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
😂😂😂
😂😂
😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
भविष्यात पुढच्या पिढीला सांगावे लागेल की असे प्राणी पृथ्वीवर होते. भारताने त्यांना अन्नधान्य पुरवठा करावा व त्या बदल्यात तिकडचे प्राणी भारताला द्यावेत. त्यामुळे भारतातील वन्य प्राण्यांची कमी झालेली संख्येत वाढ होईल. कृपा करून भारत सरकारने या वन्य प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
भारत सरकार ने नामेबिया देशातील लोकांपर्यंत पोहोचेल असे अन्न धान्य पुरविण्यात यावे 🙏🙏
व्हिडिओ खूप छान आहे. भारताने अशा देशांना मदत केली पाहिजे
भारताने लवकरात लवकर मदत करायला हवी.
बाकीच्या देशांनी यांना मदत करायला हवी .
किती भयाण वास्तव आहे ..😢😢
भविष्यात तर काय होईल????
हा एक जगासाठी खूप मोठा संदेश आहे लोकसंख्या नियोजन केले नाही आणि वृक्ष तोडणार नाही थांबवली तर नामिबियाया सारखे जगभर हळूहळू सगळीकडे हिच परिस्थिती उद्भवू शकते
भारत सरकारने नामिबिया ची मदत करायला पाहजे
1500 aale na 😂😂
कर तू
@@rushimandave3858 bhau १ लाखाच वीज बिल माफ झालं अजून काय घेतो
आमच्या भागातून रोही, हरणं, रानडुक्करं घेऊन जा, शेतकऱ्यांचा आशीर्वाद लाभेल 🙏
आपल्या सरकारने पण यावर विचार केला पाहिजे, वन्यजीवांचे संख्या नियंत्रित करण्यासाठी, जुन्नर तालुका महाराष्ट्रात जवळपास ७०० बिबटे आहेत
देशातील मीठ साखरेत मायक्रोपाल्सटिक आढळुन आले आहे या विषयी एक माहीतीचा वीडियो बनवा🙏
भारतात बिबट्यांचा वाढता धुमाकुळ बघता त्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी असा निर्णय घेण्याची गरज आहे 🙏
खुपच वाईट परिस्थिती आहे , जगातल्या सर्व देशांनी मिळून ह्यांना मदत करायला पाहिजे.
विकास ही विनाश है. ☝️
त्या मुक्या जिवाची काय चूक आहे
नामिबीया सरकारला एक विनंती आहे मोदीच नेतृत्व मान्य करूनआम्हच्या भारत देशात विलीन व्हा आम्ही तुम्हच्या देशाला विशेषराज्य घोषीत करू
धन्य आहे माझी भारत माता जिने कधी मला उपाशी नाही ठेवल ❤❤❤❤😊
दुष्काळ आहे...प्राणी जीवंत आहेत...
आणि ...माणूस भुकेने तडफडत
आहे..कमाल आहे...ठिक आहे, प्रत्येकाला जीवन जगू द्या.कोणालाही मारू नका.
मोदींना सांगा त्या प्राण्यांना विकत घ्यायला, नाहीतर अन्नाच्या बदल्यात घ्या.
चित्ते आणण्यापेक्षा है बरे.
इकड रिपोर्टर खूप झालेत ....😂😂😂...पाठवा Namibia la
चूक माणसाने केली आणि भोगावं प्राण्यांना लागतंय .
इथल्या संत्या मंत्र्यांना पाठवा तिकडं...... तसा पण काय उपयोग नाही..... सर्वात आधी शेठ पासून सुरू करा
कोणताही आमदार, खासदार ७०_८० कीलोपेक्षा कमी नाही.
आप्पा ला पाठवू
अखंड आफ्रिका खंड आईतखाऊ आहे ह्यांना शेती करायला नको आणि खायला 4 वेळेला पाहिजे
आपल्या देशात मधुन अन्न पाठवुन ते प्राणी विकत घेतले पाहिजे
देवा तिकडे पाऊस पाणी पदुदे रे देवा.....श्री स्वामी समर्थ...
मी माळकरी माणूस आहे 🙏
हे देवा तु माणसांचा विनाश कर ✅💯
माणूस राक्षस झाला आहे 👎
भारतात आणा त्या प्राण्यांना कारण झेब्रा इत्यादी प्राणी भारतात नाहीत.
अशि परिस्थीती पुण्यात मुंबईत 11:58 झाली पाहिजे. पाणी पाणी केलं पाहिज. सगळ्या हरित पट्ट्याची काँक्रिट पट्टा केला आहे. पुणेकर अन् नेते मंडळी ह्यांना ह्याचा खुप मोठा धोखा एकदिवस निसर्ग देणार आहे. अख्खा पुणे एक दिवस पाण्यात बुडून मरणार आणि नंतर तेच पुण पाणी पाणी करणार. किती निसर्गाचा नुकसान केलं आहे पुणे मध्ये. लवासा अंबे व्हॅली, मगर पट्टा, अमोनेरा, लोढा, एक्स्प्रेस higway, ह्या माय भुमीच लखतरे ओढली आहेत, ह्या प्रोजेक्ट करणाऱ्यांनी. सगळं फेडणार हे लोक, अफिरके पेक्षा भीषण परिस्थिती बघणार हे लोक.😡😡😡😡
फक्त पुणे नाही मुंबई व जवळपास ची शहरे. कर्जत,खोपोली तर आता बोर घाटाच्या वर पर्यंत आली आहे.लोणावळा,खंडाळा मधील रिसॉर्ट फॉर्म हाऊस मुळे सह्याद्री ची वाट लागली आहे
अशा परिस्थितीत संपूर्ण जगाने नामिबीयाला मदत करणे आवश्यक आहे, जेणेकरून तेथिल जनजीवन आणि वन्यप्राण्यांच्या जीवनाचे रक्षण होऊ शकेल...🤗
भारताने धान्य मदत करून प्राणी इकड घेऊन यावे
Ajunahi vel geleli nahi.
Loksankhya jast vadhvu naka.
Hum do humara ek as theva
खुप सुंदर माहिती. धन्यवाद साहेब
भारताने या देशाला मदत केली पाहिजे
भारत सरकारने त्यांना अन्न धान्य देवून मदत करावी तसेच वेळ पडल्यास मोठमोठे उद्योगपतींनी त्यांना मदत करून त्यांचा जीव वाचवावा.अनंत अंबानी पासून मदतीची सुरुवात करावी तर इतर धनाढ्य देखील मदत करायला पुढे येतील
शाकाहारी प्राणी च का?
मांसाहारी प्राणी खाण्यास फाटते का?
Namaskar dosto,Global Hunger Index ranking of Namibia 🇳🇦 78th & India🇮🇳 128th. World Happiness Index of Namibia 🇳🇦 106 & India🇮🇳 126th. To dosto ye modiji ki galati nhi hai 🤡
मी स्वतः मांसाहार करतो पण त्याचा अतिरेक वाईट आहे. शरिरावर तर चुकीचा परिणाम होतोच पण पर्यावरनावर पण दबाव येतो. कारण एक किलो मांस उत्पादनासाठी भरपूर चारा, पाणी खर्च. होतो. त्यामुळे पाकिस्तान, आफ्रिकी देशात अन्नधान्याची टंचाई सुरू झाली आहे. अति मांसाहार युरोप अमेरिका ऑसट्रेलिया la परवडू शकतो कारण तिथे पाणी जमीन जास्त आहे तर लोकसंख्या कमी.
सर २ पोते तांदूळ देऊ तर ते एक हरण देतील का सर मला हरण खुप आवडते..
2 पोती तांदळात तर नाही येणार पण जास्त पैसे खर्च करायची तयारी असेल तर नामिबिया सरकार सोबत बोलून बगा😅
Sadychya paristitit tyanoa 2 poti tandul pan khup zale
Harin khayla palayala avadta ja khayla😂
शेतात मोटर स्टार्टर मधून 1 बारीक तार शेता भोवती गुंडाळा हरीण, रानडुक्कर मिळेलच
@@amitbhau ye khada manus tapakla mhanje,😂
तिकडच्या बाया जर चांगल्या कामाच्या असतील तर या ईकडे शेती कामाला घेऊन.निदांयला खुरपयला सोगंणी करायला.
बायाच का?
कारण स्त्री मजुराची मजुरी पुरुष मजुराच्या अर्धी असते म्हणून. आणी 2 पायावर बसून निंदन करने हे स्त्री मजुराला सोप्प असतं कारण त्यांचे पेलव्हिक हड्ड्या ची रचना. पुरुष तितक्या वेळ 2 पाया वर बसून पाठ वाकवून काम करू शकत नाही
@@रोशनब्राह्मणसमजून जा 😜
निष्पाप जिवाना मारुन कधिही कोणाचे भले होणार नाही
प्राण्यांचा बदल्यात इथला शेतकरी त्यांना धान्य पुरवू शकतो त्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत...आणि शेतकऱ्याला मागणी ओळखून उत्तम भाव मिळून दिला पाहिजे. पण शेतकऱ्याचा हितासाठी झटणार कोण..यांना तर व्यापारी तत्त्वावर आपला फायदा दिसतो...
आपली प्रतिक्रिया देण्या अगोदर रिल व्यवस्थाीत ऐकून घ्या म्हणजे तितले सरकार योग्य आहे हे लक्षात येईल
तिथले सरकार योग्य आहे ज्यामुळे तेथील परस्थिती अशी आहे.
विनशाची सुरुवात झाली म्हणायची, झाडं तोडायची, झाडं लावायची नाहीत.. पाणी वाचवायचं नाही.. असच होणार
नशीब आम्ही वारकरी संप्रदायात जन्मलो,.. सगळे जिव वाचले पाहिजेत
पुढे ही परिस्थिती भारतात पण येऊ शकते..
सरकार
धान्य फुकट
हे फुकट
ते फुकट..
आपल्या कडे सुकाळ व नासाडी
अमरावती जिल्ह्यात रोही डुक्कर हरीण यांना शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सगळीकडे तीच परिस्थिती आहे, मूग उडीद पेरणी बंद झाली आहे वन्यप्राण्यामुळे
काही पशु रस्त्यावर तर काही शेती उध्वस्त करतायेत ।
खरं म्हणजे पृथ्वी आता माणसाची भूक भागवू शकणार नाही..आपण मंगळ ग्रहावर लक्ष दिले पाहिजे..😢
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर येतो जो की मानवनिर्मित आहे.! इकडचे पाणी तिकडे पाठवा नामी बियाला...
पण योग्य पद्धतीचे भारतीय झाडे लावा.
पहिले मराठवाडा विधर्भ ला पोहोचवायला पाहिजे
@@someshmirage4394 खरं आहे,
तेवढी अक्कल राजकीय नेत्यांना व सर्वच महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना लवकर येऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र सुफलाम सुफलाम होऊ दे.
#नदीजोड प्रकल्प
# नद्यांचे खोलीकरण रुंदीकरण
# भारतीय पद्धतीचे झाडे वृक्षारोपण
# वातावरणात अवेळी बदल करणारे झाडे( कॅशवा, गुलमोहर, सप्तपर्णी इ नामक विदेशी झाडे) तोडून टाकले पाहिजे...
भारत देशाची जैव विविधता आणि उत्पादक क्षमता आहे त्यामुळे भारताने अश्या देश्याना अन्न धान्य पुरवून त्याबदल्यात इतर त्यांच्याकडे उपलब्ध गोष्टी घेतल्या पाहिजेत.
पुढील 15, 20 वर्ष जर कोन्ग्रेस सरकार आलं तर ,भारतावर अशिच परिस्थिती येणार.
भारतातून मदत पाठवा
डयनोसोर पाहिजे होते अत्ता म्हनजे भरपुर सोय झालीअसती 😄
असा भारतात दुष्काळ पडेल तेव्हा खऱ्या शेतकऱयांची किंमत भारत सरकारला कळेल.
भारतातील शेतकऱ्याने 2वर्ष फक्त स्वतःच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पुरते पिकवावे म्हणजे इथल्या सरकारला शेतकऱ्याची गंभीर परि्थिती कळेल मगच शेतकरी सुखी होईल आणि शेतकऱ्यांची किंमत आणि कळेल 😢😢😢 इथे शेतकरी व पिकवतो पण इथल्या नेते मंडळी यांना त्याची किंमत नाही 😢😢😢😢
प्राण्याला मारणे हे त्यावरील उपाय नाही 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
पर्यावरण संतुलनासाठी प्राण्याची गरज असते 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संयुक्त राष्ट्र संघ कशासाठी स्थापन केलेला आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रत्येक देशाने मदत करायला पाहिजे ❤❤❤❤❤❤❤
🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌
दुष्काळ असेल तर मारू नका दुसऱ्या देशात त्यांना दत्तक द्या🙏🙏..
तिकडचे बिबटे हत्ती हरीण भारतात आणा व भारतातील जास्ती असलेले अन्नधान्य नामीबियाला पोहोचवा....
In Mumbai onion is Rs 50 per kg and potatoes Rs 40 per kg….The fake United Nations and Vatican is there to take care of the converted Namibian people.
आपल्या देशातील व बांगलादेश मधील शांती प्रिय दिमक समाज पाठवा
Government aakda evdha aahe actually kiti asel kai mahiti??
World Bank kuthe geli ?
Ekikade kahi desh mahasatta banat aahe ,aani ikde he as.
kahi tari karayla aahe....he summit madhe kaay discuss kartat mag !!