सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. नगर नियोजनात आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहोत हे भारतातील बहुतांश शहरांकडे पाहिले की स्पष्ट दिसते. नेत्यांना सत्ता आणि टक्केवारीखेरीज बाकी कशाची पडलेली नसते. सर्वच शहरे बकाल आणि अस्ताव्यस्त वाढणारी...
काल एक वड़ापाव सैनिक mazyashi हुज्जत ghalat होता की ,, मुंबई तुंबली की छोटा पप्पू आनी उबाठा ला दोष देत होते,, पण आता पावुस जबाबदार आहे असे तो मला बोलत होता पण मुंबई पालिका ज्याच्या हlतात त्याला च प्रश्न विचारला पाहिजे ना??
अनयजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत ज्यांना आजकाल कोणी वाली नाही वर्षानुवर्षे हे जनता सहन करीत आहे माननीय श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या राजकारणातून आपल्या मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्हाला आमच्या मतांची गरज आहे हे विसरू नये अशी विनंती आहे
डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर ह्या सगळ्या शहरांना पुणेकर, लॉजिंग बोर्डिंग सिटीज म्हणतात म्हणजे रात्री मुक्कामाला घरी.... पण खरंच सुधारणा वेगाने व्हायला पाहिजेत कारण हळू हळू होत आहेत
समुद्रा तून पाणी शहरात येवू नये म्हणून 80 ते 90 च्या काळात खास झडपा बसवल्या आहेत. लाईक valve. त्यामुळे पाणी आत येत नाही पण शहरात तुंबलेले पाणी बाहेर काढणे किंवा पंपिंग करणे हे फार मोठे काम आहे
@@mh48 कबूल परंतु बरीच उत्तर मुंबई समुद्र सपाटी पासून उंच आहे. परंतु पाणी वाहून नेणारे नाले कचरा साचल्याने तुंबतात. शिवाय असे सुद्धा दिसते नाल्यातून काढलेला गाळ 15-20 दिवस ढिगाऱ्या च्या स्वरूपात जमा असतो. खूप वेळा तो ही परत नाल्यात जातो. थोडक्यात ही सर्व यंत्रणा एवढी ढिसाळ आहे की कामाची efficiency खालावत जाते
रोजच्या प्रवासतील व्यथा आपण मांडल्यात आंबरनाथ पासून पालघर, ते C M S T, चर्चगेट पर्यंत W rly, C rly करत जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल, व्यथा त्यांनाच माहित तरीही आनंदात दिवस घालवतात त्यांचा प्रवास सुसह्य करण्याची सरकार, इतर प्रशासने ह्यांना सुबुद्धी होवो 🙏🏻
A good job of bringing to light the commuters woes which the people of Thane and nearby areas face every monsoons. Also duty of citizens to not throw garbage on railway tracks ,stations and railway compartments. ❤
मला असं वाटतं कि सगळं MMRDA मुंबई मनपा सकट केंद्रशासित प्रदेश करावा... कारण इथल्या गरजा कामं समस्या वेगळ्याच आहेत त्यावर उपायही केंद्रीकरण करून केले पाहिजेत
जेमतेम दोन महीन्यांपूर्वी घोडबंदर ते फाऊंटन रोड दुरुस्त करण्यात आला होता. आता एक-दोन पावसात डांबर वाहून गेले आणि खडी/खड्डे परत आले. घोडबंदर रोडच्या बाबतीत दर पावसाळ्यात हा प्रकार घडतो
काल bmc ने रेल्वे फलाटावर चहा पाणी दिल्याची बातमी पाहिली. ठाणे कल्याण वगैरे ठिकाणी काय केले माहीत नाही. रेल्वे कशी चालू आहे याची बऱ्यापैकी योग्य माहिती ॲप वर मिळते. तिथे live chat सुरू असते. अनेक उत्साही कार्यकर्ते आपली गाडी कुठे पोचली वगैरे सतत update देत असतात.😊
Well said. Govt. also need to think over Development of cities other than Mumbai MMR, Pune, Nagpur, Sambhaji nagar and Nashik. If regional imbalances minimized, migration load on tire 1 & 2 cities can be reduced.
You are influential person , you should take up this matter with administration( local ) to improve , we totally agree but can not do anything, HMV channel were showing Zarznge"s rally instead mumbai rain
Sad to say but Anayji this is Aranyarudan. Nothing will change. The whole politics is revolving around Gaddar, Khoke and onemanupship. The voters are also to blame. Anyway thanks for the video giving vent to the hardships of Thanekars and beyond.
Paus padla nadta tar Mumbai khali Karavi lagli asti. Nashib samja paus padla te. After 5 years Water ani electricity milnar nahi. Sagle hata baher gele ahe. He asech chalu rahanar.
मुख्यमंत्री यांनी प्रथम संघटना बांधावी. शिवसैनिक उभे राहिले तर मजबूत संघटन होईल. शिवसैनिक टिकला तर महाराष्ट्र वाचेल. शिवसैनिकाच्या एका हातात व्यवसाय व दुसर्या हातात पिचका बांबू हवा मग बघा कसा महाराष्ट्र देशावर राज्य करतो ते.
Aho tumhi kay foreign la rahat nahi ahat. Population bagha kachrapeti zaliy manchanchi. Govt kay karnar. Population problem ahe. 26th July 2005 amhi kiti sahan kelay. Amhi radat nahi baslo. Sagle milnar nahi. 24 hours traffic ahe road kase bandhnar. Sagle hata baher gele ahe.
सर्वसामान्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल धन्यवाद.
हा व्हिडीओ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.
नगर नियोजनात आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहोत हे भारतातील बहुतांश शहरांकडे पाहिले की स्पष्ट दिसते. नेत्यांना सत्ता आणि टक्केवारीखेरीज बाकी कशाची पडलेली नसते. सर्वच शहरे बकाल आणि अस्ताव्यस्त वाढणारी...
Tag kara
@@adnyat in most of the cities, post of township architects are vacant
ठाणे ते कर्जत कसारा वरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांच्या समस्यांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली आहे. मनापासून धन्यवाद अनयजी
अगदी बरोबर आहे, ठाणे सर्व आलबेल आहे असे भासवले जाते, cm साहेबांच्या ठाण्यात आजुन मेट्रो सुरू होण्यासाठी किती थिबावे लागेल हे देवच जाणे
मेट्रो शेड काम कोणी थांबवले
शब्द न शब्द खरा आहे तुमचा.कित्येक वर्षे हा अनुभव घेत आहोत.
सर्वसाधारण ठाणेकरांच्या जिवाभावाचा विषय हाताळलात अनयजी.
धन्यवाद, अनयजी आज तुम्ही ठाण्याच्या पुढील राहणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे.
कधीतरी मुंबई ठाणेमधील लोकसंखेला मर्यादा आली पाहिजे. नाहीतच माणूस म्हणून जगणे फार कठीण होऊन जाईन.
अनयजी आपण सांगितल्या प्रमाणे आमचे खासदार महोदय श्रीकांत जी शिंदे नक्कीच काहीतरी करतील अशी अपेक्षा करूया!
अहो ठाण्याकडे मुख्यमंत्री लक्ष देतील ही.. पण वसई विरार चे काय.. इथे तर दळभद्री जनता आणि भिकार चोट नेते यांचे अजब रसायन आहे.
मी माझ्या नोकरीच्या आयुष्यात एकदा ठाणा ते डोंबिवली. व दोन वेळा दिवा डोंबिवली. असा चालत गेलो आहे. धन्य ती रेल्वे
काल एक वड़ापाव सैनिक mazyashi हुज्जत ghalat होता की ,, मुंबई तुंबली की छोटा पप्पू आनी उबाठा ला दोष देत होते,, पण आता पावुस जबाबदार आहे
असे तो मला बोलत होता
पण मुंबई पालिका ज्याच्या हlतात त्याला च प्रश्न विचारला पाहिजे ना??
अनयजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या समस्या मांडल्या आहेत ज्यांना आजकाल कोणी वाली नाही वर्षानुवर्षे हे जनता सहन करीत आहे माननीय श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या राजकारणातून आपल्या मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे आहे कारण तुम्हाला आमच्या मतांची गरज आहे हे विसरू नये अशी विनंती आहे
डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर ह्या सगळ्या शहरांना पुणेकर, लॉजिंग बोर्डिंग सिटीज म्हणतात म्हणजे रात्री मुक्कामाला घरी.... पण खरंच सुधारणा वेगाने व्हायला पाहिजेत कारण हळू हळू होत आहेत
खरे आहे, मी पण 15 वर्षे बदलापूर ते मुंबई हाल सहन केले पण आता गेली 10 वर्षे ठाण्यात रहात असून या त्रासातून मुक्त झालो.
वर्षानुवर्षे पावसाळ्यात सामान्य माणसाची होणारी गैरसोय आणि त्रास मांडल्याबद्दल अनयजींचे आभार.
खूप चांगल्या सूचना केल्या आहेत अनय जी. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
धन्यवाद अनय जी.
समुद्रा तून पाणी शहरात येवू नये म्हणून 80 ते 90 च्या काळात खास झडपा बसवल्या आहेत. लाईक valve. त्यामुळे पाणी आत येत नाही पण शहरात तुंबलेले पाणी बाहेर काढणे किंवा पंपिंग करणे हे फार मोठे काम आहे
ते फक्त दक्षिण मुंबईत...
@@mh48 कबूल परंतु बरीच उत्तर मुंबई समुद्र सपाटी पासून उंच आहे. परंतु पाणी वाहून नेणारे नाले कचरा साचल्याने तुंबतात. शिवाय असे सुद्धा दिसते नाल्यातून काढलेला गाळ 15-20 दिवस ढिगाऱ्या च्या स्वरूपात जमा असतो. खूप वेळा तो ही परत नाल्यात जातो. थोडक्यात ही सर्व यंत्रणा एवढी ढिसाळ आहे की कामाची efficiency खालावत जाते
मुख्यमंत्री साहेबांना हि चिंता जास्त भेडसावत असेल की पुढील टर्म ला मी मुख्यमंत्री असेन की नसेन. ....
अगदी बरोबर आहे
एकदम योग्य आणि मुद्देसूद विश्लेषण
अनयजी योग्य व्यथा मांडली धन्यवाद
आपला उद्वेग बरोबर आहे.
खूप खूप महत्त्वाचा मुद्दा घेतलात
भयावह लोकसंख्या आणि रेल्वेच्या बाजूला असलेली झोपडपट्टी , रेल्वेची निराशाजनक यंत्रणा मुख्यत्वे पावसाळ्यात सगळ्याच गोष्टी आहेत😢
Satya stithi
धन्यवाद अनय सर
रोजच्या प्रवासतील व्यथा आपण मांडल्यात आंबरनाथ पासून पालघर, ते C M S T, चर्चगेट पर्यंत W rly, C rly करत जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल, व्यथा त्यांनाच माहित तरीही आनंदात दिवस घालवतात त्यांचा प्रवास सुसह्य करण्याची सरकार, इतर प्रशासने ह्यांना सुबुद्धी होवो 🙏🏻
Dhanyawad Anayji aapan Thane ani Thane zillyachya vyatha mandalya baddal 🙏
Very much valid point. But Maharashtra leaders does only hafta Vasuki, what else can you expect. Bye the way, same problem is there developed Gujarat
Thanks अनय. असली ठाणेकर आहेस. Except a new kopri bridge, nothing for thane .till now
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ ,,,अप्रतिम
एक ज्वलंत समस्या मांडली धन्यवाद सर
हल्ली सेंटीमीटर मध्ये पावसाचं वर्णन बघून गंमत वाटते. पूर्वी पाऊस इंचांत मोजला जायचा. आणि आता उगिचच खूप मोठमोठे आकडे ऐकावे लागतात.
A good job of bringing to light the commuters woes which the people of Thane and nearby areas face every monsoons. Also duty of citizens to not throw garbage on railway tracks ,stations and railway compartments. ❤
मला असं वाटतं कि सगळं MMRDA मुंबई मनपा सकट केंद्रशासित प्रदेश करावा... कारण इथल्या गरजा कामं समस्या वेगळ्याच आहेत त्यावर उपायही केंद्रीकरण करून केले पाहिजेत
जेमतेम दोन महीन्यांपूर्वी घोडबंदर ते फाऊंटन रोड दुरुस्त करण्यात आला होता. आता एक-दोन पावसात डांबर वाहून गेले आणि खडी/खड्डे परत आले. घोडबंदर रोडच्या बाबतीत दर पावसाळ्यात हा प्रकार घडतो
ढ लोक प्रशासक असले की असे सर्व होणारच
अनय जी छान..
वर्मावर व शर्मावर बोट ठेवलतं..
आवश्यक च होतं..
धन्यवाद अनय आम्हा ठाणेकरांची समस्या अगदी कळकळीने मांडलीत खरच पण कोण लक्षात पण कोण घेतो😮
Anay जी very good vedio
काल bmc ने रेल्वे फलाटावर चहा पाणी दिल्याची बातमी पाहिली. ठाणे कल्याण वगैरे ठिकाणी काय केले माहीत नाही.
रेल्वे कशी चालू आहे याची बऱ्यापैकी योग्य माहिती ॲप वर मिळते. तिथे live chat सुरू असते. अनेक उत्साही कार्यकर्ते आपली गाडी कुठे पोचली वगैरे सतत update देत असतात.😊
Thanks for putting this issue hats off
Absolutely correct..
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे.
Thank you 👍
१.०९ मिनीट अगदी बरोबर
Well said
Dhanyawad Thanepalyad cha lokanchya samsya mandlyabaddal.
There is too much Big pits on road in Dombivli and thane it's difficult to walking on road where is our minister of Eknath ji
अनयजी, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.
Very nice video. Much needed
Every flyover is already full of potholes... Wonder what we are forced to pay the tolls for?
ठाणे तिथे फक्त ऊणे च ऊणे
कारण आहे तिथे मराठी जनता
नाही वाजवत स्वतःचे तुणतुणे
Well said. Govt. also need to think over Development of cities other than Mumbai MMR, Pune, Nagpur, Sambhaji nagar and Nashik. If regional imbalances minimized, migration load on tire 1 & 2 cities can be reduced.
खूप स्पष्ट आणि छान विश्लेषण
ते मातोश्री परिसरातील फ्लड-गेट्सचं काय प्रकरण आहे । ते पण जरा सांगावे ।
Sarwa maharashtra Kade lakhsa dya cm saheb. Nahitar apley rajya panyat budun jael.
You are influential person , you should take up this matter with administration( local ) to improve , we totally agree but can not do anything, HMV channel were showing Zarznge"s rally instead mumbai rain
चांगला विषय घेतलात, अनयजी. धन्यवाद...
मुंबई ठाण्यात पिठाची गिरणी, पेपर गाद्या, ईस्त्रीवाले सोन्याचे दागिनेवाले, मोठे हाॅटेलवाले काती असतील?
Very well pointed out. Urgent need to address these issues.
धन्यवाद अनयजी!!
सगळं बरोबर पण कुणाला (राजकारण्याना काही पडलेय का? देवेंद्रजींची सगळी ताकद ठाकरेना उत्तर देण्यातही जातेय. शिंदेसाहेबांबद्दल अपेक्षा आहेत. पण........
🙏🙏🙏
Chan mudha ❤
एकदम सहमत
जय श्री राम अनय जोगलेकर जी
समुद्रातले पाणी येवू नये. कारण flood gate आहेत. भरती मध्ये gate बंद केली जातात
Metro network will provide an effective solution in the coming one year
Railway is not a life line it is dead line every day railway accidents happen
New background ❤
Sad to say but Anayji this is Aranyarudan. Nothing will change. The whole politics is revolving around Gaddar, Khoke and onemanupship. The voters are also to blame. Anyway thanks for the video giving vent to the hardships of Thanekars and beyond.
❌ सायन ❌ नाही
✔️ शिव ✔️
🙏👍❤️💐🚩
Paus padla nadta tar Mumbai khali Karavi lagli asti. Nashib samja paus padla te. After 5 years Water ani electricity milnar nahi. Sagle hata baher gele ahe. He asech chalu rahanar.
नमस्कार
Dear Anayji Thane pudhalya bhagachi samasya Apan mandalit Abhari gele anek varsha kalyan Dombivali Kalwa diva Bhagatil lokana barecha tras sahan karit ahet gadyancha tras tar ahe tari Sarakarane yat laxa ghalavave va tvarit karavai karavi hi Apexa Prakash Joshi 78
pl this always happen
कोणाचे हि सरकार आले तरी मुंबई आणि प्रामाणिक ची तुंबापुरी होणारच हे लिहूनच ठेवा कारण परप्रांतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत
अहो, सगळे मुख्यमंत्री / राज्यकर्ते मुंबई म्हणजेच महाराष्ट्र समजून वागत आले आहेत.
त्यापुढे तुम्ही ठाण्याची उदबत्ती कुठे लावत आहात???
मुख्यमंत्री यांनी प्रथम संघटना बांधावी. शिवसैनिक उभे राहिले तर मजबूत संघटन होईल. शिवसैनिक टिकला तर महाराष्ट्र वाचेल. शिवसैनिकाच्या एका हातात व्यवसाय व दुसर्या हातात पिचका बांबू हवा मग बघा कसा महाराष्ट्र देशावर राज्य करतो ते.
अरे भाजपच की होईल
हे असच व्हायला हवं तुम्ही बोलता तस
Aho tumhi kay foreign la rahat nahi ahat. Population bagha kachrapeti zaliy manchanchi. Govt kay karnar. Population problem ahe. 26th July 2005 amhi kiti sahan kelay. Amhi radat nahi baslo. Sagle milnar nahi. 24 hours traffic ahe road kase bandhnar. Sagle hata baher gele ahe.
Share kela Bara ka
😊😊😊😊
मुंबई सोन्याची कोंबडी आहे ती फक्त उद्धव ठाकरे सांभाळू शकतात
खुराड्यातुन का?
@@rahulphapale407😅😅😅
वसुली साठी सांभाळू शकतात. 😅
सांभाळतात म्हणजे वसुली सोडून काय करतात. नाहीतर इतके वर्ष सत्ता असताना कोणत्या सुधारणा केल्या हे दिसतच नसून मुंबईकरांचे हाल काहीच कमी झाले नाहीत.
Khoke bijudyana
300mm paoos