भारतीय जनता पार्टी चे पक्षश्रेष्ठी चुकीचे निर्णय घेत आहेत त्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीचा मतदार नाराज होत आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदारांच्या भावनांचा आदर केला पाहिजे ही विनंती
माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याप्रमाणे हा देश ज्यांना आपली मातृभूमि वाटते त्यांत शिख,जैन,बौद्ध,लिंगायत ,सनातनी या समाजांमधील प्रत्येकी 99% तरी असतातच तर ख्रिश्चन समाजातील 30% , इस्लाममधील 10% तर पारशी समाजातील 99.9% असतात. म्हणून माझ्या विश्वासाप्रमाणें घोषणा आहे ... *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय पारशी*... *जय हिंदुस्थान*
भाजपाच्या मतदारांनी अजित पवारांना कशाला घेतलं असा विचार न करता भाजपालाण मतदान करावे कारण यदाकदाचित मविआकडे गेली तर महाराष्ट्र पूर्णपणे नक्की रसातळाला जाईल. विचार करा महाराष्ट्र पूर्णपणे रसातळाला जाईल व हिरव्यांच भाग्य उजळेल. .
श्री. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि श्री. उध्दव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रापुरते आहेत तेव्हा दोघांमधला एक पक्ष कमकुवत झाल्याशिवाय दुसरा पक्ष मजबूत होऊ शकत नाही म्हणून गोड बोलून राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेनेचे खच्चीकरण करत आहे.दिवसेंदिवस शिवसेना आक्रसतेय. हे जेव्हा उध्दवना कळेल तो सुदिन.
उद्धव ठाकरे यांच्या पासुन कांग्रेस आता खूपच सावध पवित्रा घेऊन राहिल..... पवारांनी कांग्रेस महाआघाडीत आणली भलेही उद्धवस्त ठाकरे यांनी सोनीया चरणी प्रार्थना केली होती..... पवार पूर्ण ताकद लावतील कमीत कमी मुलीला मुख्यमंत्री करुन तरी थोडाफार भार कमी करू..... नसता ते खरोखर भटकती आत्मा होउन जाईल.
एका बाईपायी महाराष्ट्राच राजकारण नासलं असे जर मी म्हटलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल आणि त्या बाई आहेत उबाठांच्या धर्मपत्नी. माझा ठाम दावा आहे की सौ. मुख्यमंत्री म्हणून मिरवण्याची महत्वाकांक्षा सौ.ठाकरेंच्या मनात जागी झाली आणि तिथून महाराष्ट्राच राजकारण बिघडायला सुरूवात झाली.
निवडणुक झाली लोकसभेची जागा आल्या 9 ते पण 543पैकी पण किती माज आणि ग्राम पंचायती मधे पाचव्या क्रमांकावर होतें त्यावर कधीच काही बोलले नाहीत.. शेवटी आले ते मोदी सरकारच.. मग आता ते संविधान बदलू शकनार् नाहीत का..
अनयजी, सुरवातीची गोष्ट जरा सुधारून सांगतो- ' त्या जंगलातील क्रूर, नरभक्षक आदिवासी लोक राजाला पकडून बळी देण्यासाठी नेतात, पण त्यांचा गुरू म्हणतो- 'या माणसाचं एक बोट तुटलेलं आहे, म्हणून हा बळी चालणार नाही.' अशा रितीने त्या राजाचा जिव वाचतो.😊👍🙏 (जो भी होता है, वह अच्छे के लिए ही होता है। )
वरचे लोक राजकारणा करतात तेव्हा तथागतांच्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाही त्याचा हा परिणाम भाजपला भोगावा लागला तेव्हा नेत्याना आतातरी विचाराने वागाव विरोधीपक्षाला आताच आपला वकुबानुसार दाखवून द्यावा ते काहीही बरळतात आणि ग्रूहमंत्री गप्पच कुठेतरी ठोस पावले ऊचलताना दिसावेत तरच कार्यकर्ता काम करेल
तशीच शक्यता आधी वाटतच होती. एक जण जिंकली की दुसरी राज्यसभेवर जाते म्हणजे पवार, पवार आणि पवारच. राज्यसभेवर युतीमधील दुसरे कोणीच नव्हते का. यामुळेच तर अधिक स्पष्ट होते. काकाचे असेपर्यंत कट कारस्थान चालूच राहणार
आजच्या पत्रकार परिषदेला वडेट्टीवार हजर होते ना नाना पटोले आणि माघारी आलेल्यांना परत घेणार नाही असं ठाकरे बोलल्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत बाक पिटत होते ही तर गंमतच होती
भाजपाची संघटनात्मक बांधणी ही दिखाऊ आहे. त्यात दुरुस्ती होणार का? बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख ही संकल्पना महाराष्ट्र भाजपाला कदाचित माहितही नसेल. प्रचारयंत्रणा संघाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली राबवणं आवश्यक आहे
कशावरून म्हणताय तुम्ही असं? ही आघाडी होणार नाही असं tumhi mhanat होता, झाली ना? आघाडी ला १० जागा पण मिळणार नाही असं तुम्ही म्हणत होता, जास्त मिलाळ्या ना? फडणवीस च्या मंडीवरून खाली उतरा आणि परिस्थिती पहा.. पोपटपंची बंद करा.. फडणवीस म्हणजे चाणक्य , फडणवीस म्हणजे चतुर,फडणवीस म्हणजे पवारांना सवाच्षेर ही तुमची गणिते चुकली आहेत हे मान्य करा.
BJP ने RADGANE न गाता, UDHAWALA STRONGER रित्या टक्कर DHYAWI! TIME PASS करू नये! 2024 च्या VIDHAN सभेत, SHARAD,UDHAW व पाटोळे दिसणे, महाराष्ट्राचे DUKHA आहे.
मोदीजी व फडणवीसजी शिवाय इतर कोणी प्रचाराला फारसे दिसलेच नाहीत. त्यांच्या अहोरात्र मेहनतीला यश आले नाही व मुस्लीम साद मात्र एकदम जोमात काम करून गेली. पन्ना प्रमुख आता तरी काही करतील काय. अजित पवार मुळे नाराजी असली हे खरे असले तरी युतीसाठी एकोप्याने काम करणे गरजेचे होते. पुलवामा घडवले म्हणणारी शिंदे, करोडो रुपयाची वांगी पिकवणारी मानभावी बाई, 5 वर्ष मतदान विभागात न फिरकलेला कोल्हे, इ.इ. निवडून येतात ही शोकांतिकाच. आता तरी मतदान सुट्टीला जोडून ठेवू नये
@@AmitsCounselingLab if congres making CM then it will be choice of Gandhi family and they would make Dalit face as CM and they have person nearest to them but he will not Sushilkumar will some other one. Guess how will be ?
जर आत्ताच वातावरण कायम राहिलं आणि महाआघाडी कायम राहिली त्यांच्यातील जागावाटप नीट झालं .तर मित्रहो समजून जामहायुतीला 100 ते 110 जागा पेक्षा जास्त जागा मिळणार नाही .
अजित पवारांना बरोबर घेतलय हे भाजपाच्या समर्थकांना अजूनही मान्य नाही. त्यामुळे यावेळी विधानसभेला पण लोक मतदान करण्यासाठी बाहेर कमीच पडणार. अशी खूप चर्चा आहे.
काका व दादाचे कट कारस्थान आहे यावर वहिनीला राज्यसभेवर पाठवून तर शिक्का मोर्तबच केले आहे. हे खूपच खटकणारे आहे त्यानंतरही मंत्रीपदाची अपेक्षा आहेच एकूण काय तर पवार, पवार आणि पवारच. दुसरे कोणी का नाही पाठवले
युतीने आपसात भांडू नये त्यामुळे जागा द्यायला उशीर होतो, तसेच खो घालणारी काही खोडं बाजूला करावीत. तेच दगाफटका करतात. भले दोन सीट गेल्या तरी चालतील,असल्या घरभेदींना लवकर काढावे
अनयजी, आपल्याला देखील उबाठा सेनेबद्दल फार पुळका आलाय! युट्यूबवरील बुढ्ढाचार्यांना तो नेहमी असतोच. त्यांनी सगळ्यांनाच शहाणपणा शिकवायचा वसा घेतलाय. आज तर रास्वसंघाला व मोहनजींना पण शिकवण्याचा विक्रम केला.
1. Both Congress ad NCP will go for maximum seats to bag minority votes en block against BJP Sena in one to one fight. Congress has anyway the first right on the minority vote bank in the country, followed by NCP ; why should they share it with UBT? So Congress and NCP will demand 150+ and 100+ seats leaving UBT some 30+ seats, on take it or leave it basis!!! 2. Given this, Ajit Pawar will have homecoming soon and strengthen his uncle. After all blood is thicker than water!! 3. So we should have BJP Sena versus Congress NCP one to one fight in Maharashtra. 3. Let us pray and hope BJP does NOT take back UBT into its fold!! Otherwise if Shinde too returns to Matoshree, then BJP will be left all alone!! 4. Let us see how it all shapes up in next couple o months.
यांनी वेळीच पालघर करमुसे सुशांत दिशा कोरोना गौरी भिडे अनंत करमुसे केतकी अशी अनेक उदाहरणे आहेत वेळीच हा सर्प ठेचला असता गृहमंत्री यांनी तर चित्र वेगळे असते .
उद्धव ठाकरे यांची राजकीय समज खूप चांगली आहे हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपला असती तर शिवसेनेशी काडीमोड घेऊन महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची सत्ता सोडली नसती.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि जागा वाटप परिस्थिती जन्य, हट्टजन्य नव्हे कोण कोणाच्या खांद्यावर बसून जिंकला रात गइ बात गइ आज कॉन्ग्रेस मोठा भाउ, मोठा वाटेकरी श्री पवार शांत ही भ्रांत, आपल्याच पोळीवर तुप ओढायचि संधी कोण सोडेल? विधानसभा निवडणुकीत मनसे, किती आणि कोणाचे वाटोळे करतोय हे महत्वाचे हिरवा दिवा कोणाचा वारसदार हा खेळ कोण कसा खेळेल? मनोरंजक 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
अनय, मनातील भिती व सौजन्य काढा. बेधडक बोला. दुधाला जाऊन ताकाचे भांडे लपवण्याचे सोडा. स्पष्टता आवश्यक आहे. चॅनल च्या आवाजा करीता चांगल्या संस्थानाचा वापर करा.
साहेब शेवटी एक सत्य सांगू का आपण BJP काय करणार आणि काय करू शकते ते सांगा. BJP ५० जागा जिंकली तरी खूप आहे. आजचे माझे मत लिहून ठेवा आणि १ जानेवारी २०२५ ल दाखवा
भारतीय जनता पार्टी चे पक्षश्रेष्ठी चुकीचे निर्णय घेत आहेत त्यामुळे मूळ भारतीय जनता पार्टीचा मतदार नाराज होत आहे भारतीय जनता पार्टीच्या मतदारांच्या भावनांचा आदर केला पाहिजे ही विनंती
हिंदूनी मतदान करावे
माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याप्रमाणे हा देश ज्यांना आपली मातृभूमि वाटते त्यांत शिख,जैन,बौद्ध,लिंगायत ,सनातनी या समाजांमधील प्रत्येकी 99% तरी असतातच तर ख्रिश्चन समाजातील 30% , इस्लाममधील 10% तर पारशी समाजातील 99.9% असतात.
म्हणून माझ्या विश्वासाप्रमाणें घोषणा आहे ... *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन*
*जय पारशी*... *जय हिंदुस्थान*
उबाठा आता मौलाना हृदय सम्राट झाले आहेत
भाजपाच्या मतदारांनी अजित पवारांना कशाला घेतलं असा विचार न करता भाजपालाण मतदान करावे कारण यदाकदाचित मविआकडे गेली तर महाराष्ट्र पूर्णपणे नक्की रसातळाला जाईल. विचार करा महाराष्ट्र पूर्णपणे रसातळाला जाईल व हिरव्यांच भाग्य उजळेल.
.
याचा विचार होणे खूपच आवश्यक व गरजेचे आहे. अडीच वर्षाचा भकास आघाडीचा उच्छाद पाहूनही मतदार समजून घेत नाहीत ही शोकांतिकाच
पण BJP core voter साठी काय करते ?? एक परशुराम आर्थिक मंडळ नाही देत ते
अजित पवार हे भाजपकडे असले तर मळमळ आणि मविआत गेले तर केवळ संख्याबळ हा बुद्धिेभेद करण्यात चहाभिस्कुटे यशस्वी ठरले आहेत
भाजप वर टीका आम्ही करत असलो तरी आम्ही भाजपला मतदान करणार आहोत
Te tar aahech
कारण पर्याय नाही
जनाब उद्धव ठाकरे आता मौलाना हृदय सम्राट झाले आहेत.
श्री. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि श्री. उध्दव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रापुरते आहेत तेव्हा दोघांमधला एक पक्ष कमकुवत झाल्याशिवाय दुसरा पक्ष मजबूत होऊ शकत नाही म्हणून गोड बोलून राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेनेचे खच्चीकरण करत आहे.दिवसेंदिवस शिवसेना आक्रसतेय. हे जेव्हा उध्दवना कळेल तो सुदिन.
२५ वरून ९ वर आले तरी अक्कल नाही. चिन्ह गेलेले पक्ष जागा घेऊन गेले
उद्धव ठाकरे यांच्या पासुन कांग्रेस आता खूपच सावध पवित्रा घेऊन राहिल..... पवारांनी कांग्रेस महाआघाडीत आणली भलेही उद्धवस्त ठाकरे यांनी सोनीया चरणी प्रार्थना केली होती..... पवार पूर्ण ताकद लावतील कमीत कमी मुलीला मुख्यमंत्री करुन तरी थोडाफार भार कमी करू..... नसता ते खरोखर भटकती आत्मा होउन जाईल.
काकां कायम भटकतच राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@@shripaddixit846 अगदी बरोबर... पण या बकासुराला एखाद्या भीमाची गरज आहे.
मविआ चे सरकार आले तर ते लगेच बोलणार की आरक्षण हे आमच्या हातात नसून केंद्राकडे तो अधिकार आहे
एका बाईपायी महाराष्ट्राच राजकारण नासलं असे जर मी म्हटलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल आणि त्या बाई आहेत उबाठांच्या धर्मपत्नी. माझा ठाम दावा आहे की सौ. मुख्यमंत्री म्हणून मिरवण्याची महत्वाकांक्षा सौ.ठाकरेंच्या मनात जागी झाली आणि तिथून महाराष्ट्राच राजकारण बिघडायला सुरूवात झाली.
बरोबर आहे
@@swapnapandit478 मुळ हेतू आदुबाईला मुख्यमंत्री करण्याचा होता... उबाठाच्या मुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागलेले
Correct and KALUSHA RAUT.
सोयराबाई
पुर्ण सत्य
निवडणुक झाली लोकसभेची जागा आल्या 9 ते पण 543पैकी पण किती माज आणि ग्राम पंचायती मधे पाचव्या क्रमांकावर होतें त्यावर कधीच काही बोलले नाहीत.. शेवटी आले ते मोदी सरकारच.. मग आता ते संविधान बदलू शकनार् नाहीत का..
नाही
अनयजी, सुरवातीची गोष्ट जरा सुधारून सांगतो- ' त्या जंगलातील क्रूर, नरभक्षक आदिवासी लोक राजाला पकडून बळी देण्यासाठी नेतात, पण त्यांचा गुरू म्हणतो- 'या माणसाचं एक बोट तुटलेलं आहे, म्हणून हा बळी चालणार नाही.' अशा रितीने त्या राजाचा जिव वाचतो.😊👍🙏
(जो भी होता है, वह अच्छे के लिए ही होता है। )
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
तुझी बायको पाठवून टेस्ट केले आहेस का
विषलेशन वासतवीतेला धरुन.
महाराष्ट्राला तर कधीच हतबल करून बंगाल करण्यासाठी व गजवा ए हिंद करण्यासाठी फडणवीस यांनी आपले योगदान दिले आहे
अनय जी अस झाल तर मला खूप आनंद होईल .
कबूल केल्याप्रमाणे 8500/ देऊन टाका सम्पला विषय
मला आले 😂😂😂😂😂 पण बँकेने एवढी मोठी रक्कम जमा करता येणार नाही असं सांगितलं 😢😢😢
योग्य विश्लेषण 🎉🎉
If any NCP is with BJP, then better to keep BJP away for a term. Only BJP and Shinde Sena needs to be in power in Vidhansabha.
आता काहीही झाले तरी या तिघांनी एकत्र येऊन जागांवर भांडण न करता 288 जे लक्ष केंद्रित करावे हाच एक मार्ग आहे🎉
कोण तिघे ??
विधानसभेला पंकजा मुंडे यांना ओबीसी म्हणून मुख्यमंत्री प्रोजेक्ट करावे. म्हणून we will see
आघाडीतल्या भांडणांची चर्चा होत नाही पण युतीतल्या मतभेदांवर मात्र चर्चेचा महापूर येतो!
मालकावर पाळीव भुंकत नाही.
paid media.
@@shridhargangal4765😂😂😂👍
महापूर येत नाही दाखवला जातो
सांगलीच जिवंत उदाहरण आहे काँग्रेसने शिवसेनेला धोबी पछाड दिली
21 उमेदवार उबाठा चे उभे होते निवडून आलेत 8 तरीही तोऱ्यात मेरीही टांग उप्पर 😄
नाही. उभाठाचे आधी फक्त ५ होते. भाजपा २५ वरून ९ वर आली आहे.
जोशा.... भटा तु आवाजी पंतांची औलाद आहेस हारमखोरा तूला कोणी सांगितली चमचेगिरी करतोस
अनयभाऊ, टायटल छान दिलेत. दुसऱ्या कोणी टकमक टोकाला नेण्याची गरज नाही, कारण सकाळी उठून तोंडावाटे शौच करणारे यांचे शिलेदार आहेत ना?
असं काहीही होणार नाही. भाजपने स्वतःची कबर अजितदादाला घेऊन अगोरपासूनच खोदून ठेवलीये. बाकीचं जाऊद्या भाजपत दोन गट पडले ते शोधा.
वरचे लोक राजकारणा करतात तेव्हा तथागतांच्या कार्यकर्त्यांचा विचार करत नाही
त्याचा हा परिणाम भाजपला भोगावा लागला
तेव्हा नेत्याना आतातरी विचाराने वागाव विरोधीपक्षाला आताच आपला वकुबानुसार दाखवून द्यावा ते काहीही बरळतात आणि ग्रूहमंत्री गप्पच कुठेतरी ठोस पावले ऊचलताना दिसावेत तरच कार्यकर्ता काम करेल
BJP has already lost the assembly election...:(
हिरवा चाफा लावलाय उत्तम केलं, त्यावरचे हिरवे साप जेव्हा घर कोंबड्यांला डसतील तेव्हा प्राण जातील ना समजणारच नाही.
खरय
👍
अब्दुल सत्तार आणि हसन मुश्रीफला सोबत घेताना लाज नाही वाटली का ?
@@sagarw4197 त्या दोघांनी तुम्हाला सांगितलं आहे का ,की ते दोघे हिंदू विरोधी आहेत म्हणून?
भाजपा ने स्वतंत्र पणे निवडणूक लढवावी. अजित पवार आणि शिंदे यांचा नाद सोडून द्यावा
अनयजी मविआ वरवर वेड्यात काढुन योग्य जागा वाटप होणार आहे
अगदी बरोबर .मुद्दाम बनवा बनवी चालू आहे बाकी आतून चर्चा चालू असणार .
टकमक टोकावरून खाली कुणाला टाकायचं हे कट्टर शिवसैनिकांना चांगले माहित आहे
हो देशद्रोही हिंदू विरोधी उबाठा सेनेला टकमक टोकावरून टाकावे लागेल.
अनेकदा शिवसेना शब्द वापरल्यामुळे जरा गोधळ होतो ऐकताना . त्यापेक्षा उबाठा सेना व शिंदे शिवसेना म्हटले तर clarity राहील असे वाटते .
Rashtrawadi श.प. आणि अजित पवार यांची मिळून खेळी आहे असे काही वर्षांनी ऐकायला मिळू नये असे वाटते
त्याना राष्ट्रीय पक्ष म्हणून पूढ़े जायचे होते म्हणून मोदी n चा हाथ धारला
साहेबांची अंत्ययात्रा हीदेखील एक खेळी आहे इथपर्यंत चहाबिस्कुटे मजल मारू शकतात
तशीच शक्यता आधी वाटतच होती. एक जण जिंकली की दुसरी राज्यसभेवर जाते म्हणजे पवार, पवार आणि पवारच. राज्यसभेवर युतीमधील दुसरे कोणीच नव्हते का.
यामुळेच तर अधिक स्पष्ट होते.
काकाचे असेपर्यंत कट कारस्थान चालूच राहणार
पुढील पुस्तकात कळेल.लोक माझा सांगाती मधे गौप्यस्फोट .
@@sunitatakawale5615 आम्ही चाट पाहतोय…. लेक कधी खांदा देती 😂
ऊबाठा विधानसभा निवडणूकी वेळी ना हिरवा ना भगवा.
मतदार व कार्यकर्त्यांना उशिरा जाग येईल
हिरवा रंग
आजच्या पत्रकार परिषदेला वडेट्टीवार हजर होते ना नाना पटोले
आणि माघारी आलेल्यांना परत घेणार नाही असं ठाकरे बोलल्यावर पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत बाक पिटत होते ही तर गंमतच होती
उबाठाचं तथाकथित यश हे तात्पुरते आहे
असं म्हणून काय उपयोग आता .लोकांनी महाभकासला सहानुभूती दिलेली दिसतेच आहे .महायुतीला बेसावध राहून चालणार नाही .
लोकसभा चा निकाल बघून हिंदू नी आता एक गठ्ठा मतदान करने आवश्यकच आहे
🔔 , उलट त्यांना नव संजीवनी मिळाली आहे
भाजपाची संघटनात्मक बांधणी ही दिखाऊ आहे. त्यात दुरुस्ती होणार का?
बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख ही संकल्पना महाराष्ट्र भाजपाला कदाचित माहितही नसेल. प्रचारयंत्रणा संघाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली राबवणं आवश्यक आहे
कशावरून म्हणताय तुम्ही असं? ही आघाडी होणार नाही असं tumhi mhanat होता, झाली ना?
आघाडी ला १० जागा पण मिळणार नाही असं तुम्ही म्हणत होता, जास्त मिलाळ्या ना?
फडणवीस च्या मंडीवरून खाली उतरा आणि परिस्थिती पहा.. पोपटपंची बंद करा..
फडणवीस म्हणजे चाणक्य , फडणवीस म्हणजे चतुर,फडणवीस म्हणजे पवारांना सवाच्षेर ही तुमची गणिते चुकली आहेत हे मान्य करा.
BJP ने RADGANE न गाता, UDHAWALA STRONGER रित्या टक्कर DHYAWI! TIME PASS करू नये! 2024 च्या VIDHAN सभेत, SHARAD,UDHAW व पाटोळे दिसणे, महाराष्ट्राचे DUKHA आहे.
पार २५ वरून ९ वर आले राज्यात. लोकांनी जागा दाखवली. काय फुकाच्या बाता
काहीही असु दे अनयजी, महाराष्ट्रात भाजप कमी पडली ,त्यांचा अति आत्मविश्वास नडला
Absolutely 💯 hats off to social media team of MVA
काही असलं तरी मत भाजपालाच
मोदीजी व फडणवीसजी शिवाय इतर कोणी प्रचाराला फारसे दिसलेच नाहीत. त्यांच्या अहोरात्र मेहनतीला यश आले नाही व मुस्लीम साद मात्र एकदम जोमात काम करून गेली.
पन्ना प्रमुख आता तरी काही करतील काय. अजित पवार मुळे नाराजी असली हे खरे असले तरी युतीसाठी एकोप्याने काम करणे गरजेचे होते.
पुलवामा घडवले म्हणणारी शिंदे, करोडो रुपयाची वांगी पिकवणारी मानभावी बाई, 5 वर्ष मतदान विभागात न फिरकलेला कोल्हे, इ.इ. निवडून येतात ही शोकांतिकाच.
आता तरी मतदान सुट्टीला जोडून ठेवू नये
हो काहीही होवो आम्ही मोदी परिवार
I hope BJP to be wiser ,better prepared and more focussed in Assembly elections. Let's take it as blessing in the disguise
आम्ही मोदींचाच परिवार कायम राहणार .
काहींना लोकसभा निवडणुकी अगोदर अशाच भाकडं कथा सांगून आपली दुकानदारी चलावणं चालु आहे.
भाजप आणि अजित पवारांचं काय ? अजित पवारांमुळे भाजप चे नुकसान होईल का ?
नक्कीच झाले आहे
हे टकमकटोक महायुतिकडून दाखवल गेल असतं तर आनंद झाला असता
बावनकुळेंनी जरा कमी बोलाव
आणि ह्या मिडियाचे लांगुनचालन बंद करावे जे पाठिंबा त्यांना देत आहेत त्यांना जवळ करावे आमच्या सारखे सामान्य खुप हतबल झाले आहोत
बावन खुळे ना बदला.काही प्रभाव नाही. कर्तृत्व नाही
Chhaan kalpanavilas karata rao
अंगावर आलं पण शैपटीवर निभावलं
It is a fact that the opposition in Maharashtra have outsmarted BJP in Loksabha elections. It remains to be seen how BJP will handle this.
BJP ANI SHINDE SENELA MILANARI VOTES HE NIVVAL HINDU , MARATHI JANATECHI ASATIL . PROUD OF HINDU AND MARATHI.
हिरवा चाफा मस्त उपमा
Jai shree ram anay ji.khup chan vishleshan karta.
अनय भाऊ तुम्ही तर आजच भकास आघाडीला विजयी घोषित करून टाकले आहे
ह्या वेळची विधानसभा खूप कठीण आहे. ह्यावर एक व्हिडिओ बनवा.
BJP has already lost it...next CM Nana Patole. Congress will be the largest single party.
@@AmitsCounselingLab 😝😝😝😝😝
@@AmitsCounselingLab if congres making CM then it will be choice of Gandhi family and they would make Dalit face as CM and they have person nearest to them but he will not Sushilkumar will some other one.
Guess how will be ?
जर आत्ताच वातावरण कायम राहिलं आणि महाआघाडी कायम राहिली त्यांच्यातील जागावाटप नीट झालं .तर मित्रहो समजून जामहायुतीला 100 ते 110 जागा पेक्षा जास्त जागा मिळणार नाही .
ऊबाठा ला आता कळेल आपला कडीपत्ता झाला आहे
अजित पवारांना बरोबर घेतलय हे भाजपाच्या समर्थकांना अजूनही मान्य नाही. त्यामुळे यावेळी विधानसभेला पण लोक मतदान करण्यासाठी बाहेर कमीच पडणार. अशी खूप चर्चा आहे.
yes this time by compulsions I vote for AP candidate for Modi but for vidhasabha I will not
काहीही असो, मतदानासाठी बाहेर न पडणा-यांना भाजप समर्थक का म्हणायचे ?
It is impossible to consolidate BJP or Hindu votes. MVA 160 NDA 128. CM Nana P
@@ulhasguhagarkar6534 if still BJP is not learning lessons &with AP they must get punishment for stupidity
काका व दादाचे कट कारस्थान आहे यावर वहिनीला राज्यसभेवर पाठवून तर शिक्का मोर्तबच केले आहे. हे खूपच खटकणारे आहे
त्यानंतरही मंत्रीपदाची अपेक्षा आहेच
एकूण काय तर पवार, पवार आणि पवारच. दुसरे कोणी का नाही पाठवले
Jay shree Ram
Anay ji, please discuss on, who is responsible for UP & Maharashtra elections results failure?
हिरवा चाफा नाही हिरवा निवडूंग .
I swear, I really appreciate your sense of humour. Keep it up, although it is spontaneous.
तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात . आम्हाला बरीच माहिती मिळते.
Karzmafi dili nahi tar bjp padate Maharashtrat.
विक्रम भावेंची. मलाखत घ्या ना
युतीने आपसात भांडू नये त्यामुळे जागा द्यायला उशीर होतो, तसेच खो घालणारी काही खोडं बाजूला करावीत. तेच दगाफटका करतात. भले दोन सीट गेल्या तरी चालतील,असल्या घरभेदींना लवकर काढावे
Ji vyakti sadharan 22 warshan pasun jhunj daet ahe,tya vyaktivar nakkich vishwas thewta yeil.
Modiji hae' grass roots' level warun pudhe ale ahet ani nakkich ya sarwatun marg kadtilach.👍
अनयजी, आपल्याला देखील उबाठा सेनेबद्दल फार पुळका आलाय! युट्यूबवरील बुढ्ढाचार्यांना तो नेहमी असतोच. त्यांनी सगळ्यांनाच शहाणपणा शिकवायचा वसा घेतलाय. आज तर रास्वसंघाला व मोहनजींना पण शिकवण्याचा विक्रम केला.
तरी पण ते भाजप समर्थक आहेत हे नक्की.
सरशी तिकडे पारशी.......@@ulhasguhagarkar6534
भाजप सत्तेत कायम राहणार व उबाठाला काही भवितव्य दिसत नाही. म्हणून भाजपची तळी उचलणं सुरू आहे.@@ulhasguhagarkar6534
ते सर्वज्ञानी आहेत. बंगाल विधानसभा निवडणुकीतही त्यांचे अंदाज सपशेल चुकले होते.
@@drtushar2919 अंदाज हे अंदाजच असतात.
Perfect analysis , जमिन नापिक असेल तर उद्धव नांगरणार आणि सुपिक असेल तर कांग्रेस 😂
1. Both Congress ad NCP will go for maximum seats to bag minority votes en block against BJP Sena in one to one fight. Congress has anyway the first right on the minority vote bank in the country, followed by NCP ; why should they share it with UBT? So Congress and NCP will demand 150+ and 100+ seats leaving UBT some 30+ seats, on take it or leave it basis!!! 2. Given this, Ajit Pawar will have homecoming soon and strengthen his uncle. After all blood is thicker than water!! 3. So we should have BJP Sena versus Congress NCP one to one fight in Maharashtra. 3. Let us pray and hope BJP does NOT take back UBT into its fold!! Otherwise if Shinde too returns to Matoshree, then BJP will be left all alone!! 4. Let us see how it all shapes up in next couple o months.
टकमक टोक😂😂😂😂
आपणही
Mahavikas aghadit kuthlahi gondhal honar nahi.te vyavasthit jagavatap kartil.Mahayutine bilkul ya bhramat rahu naye.zapatun kamala lagave.
जय श्रीराम 🙏🏻
BJP ne aata ya veles Maharashtra rajya Vidhan sabhechi nivadnuk swabalavar ladhave aani spashta pane hindutva vadi bhumika ghyavi
यांनी वेळीच
पालघर
करमुसे
सुशांत
दिशा
कोरोना
गौरी भिडे
अनंत करमुसे
केतकी
अशी अनेक उदाहरणे आहेत
वेळीच हा सर्प ठेचला असता गृहमंत्री यांनी तर चित्र वेगळे असते .
अनयजी 👍🏻👌👌🌹🎉
अंधारे बाईच्या पक्षाचे पक्षाचे प्रमुख खरोखरच टकमक टोकावरून थोड्याच दिवसात कोसळून पडणार आहेत.
अतिशय मार्मिक विवेचन
BJP हिंदुंना represent करतो. होय डांगूच
*हम नही सुधरेंगे*
अनयजी, आवाज क्लिअर येत नाही.
नमस्कार
आता सद्गुण वीकृती नको
Is it true that MH hinduwadi nationalist BJP government is giving funds to waqf board?? Empowering and encouraging??
उद्धव ठाकरे यांची राजकीय समज खूप चांगली आहे हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले आहे. भाजपला असती तर शिवसेनेशी काडीमोड घेऊन महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची सत्ता सोडली नसती.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच उबाठाने शरद पवार सोबत सुत जुळवून ठेवले होते राव.
शांतीदुतांपुढे लोटांगण घालून लांगुलचालन करणे हीच ती निती.
काँग्रेस यावेळेस ऊबाठा शिवसेनेला कात्रज चां घाट दाखवणार😅
हिरवा सदरा नाही..हिरवा शालूच बरोबर आहे त्या कॅरेक्टर साठी..नटरंग साठी.😅
उबाठा ला शंभर च्या वरती जागा येतील अस कुणीतरी सांगितले दिसतेय😅
Very good analysis
Thanks
Good Analysis
बिनडोक लोक सुद्धा टीका करतात
Ubatha should be finished asop to save Maharashtra turning to POK, Better jail Sanjay Raut again to stop spreading wrong & fake narratives.
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
जागा वाटप परिस्थिती जन्य, हट्टजन्य नव्हे कोण कोणाच्या खांद्यावर बसून जिंकला रात गइ बात गइ आज कॉन्ग्रेस मोठा भाउ, मोठा वाटेकरी श्री पवार शांत ही भ्रांत, आपल्याच पोळीवर तुप ओढायचि संधी कोण सोडेल? विधानसभा निवडणुकीत मनसे, किती आणि कोणाचे वाटोळे करतोय हे महत्वाचे हिरवा दिवा कोणाचा वारसदार हा खेळ कोण कसा खेळेल? मनोरंजक
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
जय श्री राम अनय जोगलेकर जी
गृह विभाग खूप फालतू झाला आहे, किती जुन्या केसेस आहेत त्याचा काय झालं काही कळत नाही, bjp ला मत देण्या ऐवजी नोटा ल मत दिलं तर समाधान होईल
५ ऑगस्ट हीच तारीख तुमच्या मुखतून कशी आली😅
अनय,
मनातील भिती व सौजन्य काढा. बेधडक बोला. दुधाला जाऊन ताकाचे भांडे लपवण्याचे सोडा.
स्पष्टता आवश्यक आहे.
चॅनल च्या आवाजा करीता चांगल्या संस्थानाचा वापर करा.
साहेब शेवटी एक सत्य सांगू का आपण BJP काय करणार आणि काय करू शकते ते सांगा.
BJP ५० जागा जिंकली तरी खूप आहे. आजचे माझे मत लिहून ठेवा आणि १ जानेवारी २०२५ ल दाखवा
Absolutely 💯
नमस्कार अनयजी. तुमचा माईक बदलला आहे का?. आवाज खूप लहान येतो व्हिडिओ चा.
नाही. तुमच्याच मोबाईल मध्ये दोष असेल.