Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse नंतर BJP High command महाराष्ट्रात नेतृत्व बदल करणार का?
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- #BolBhidu #ChhatrapatiShivajiMaharajStatue #DevendraFadnavis
काल मालवणच्या राजकोट येथे राणे आणि ठाकरे असा पारंपारिक सामना रंगला. निमित्त ठरलं ते छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेचं. झालं अस की ज्या ठिकाणी पुतळा कोसळला त्या ठिकाणाला भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे, नारायण राणे व त्यांचे पुत्र निलेश राणे एकाच वेळी पोहचले. एकमेकांसमोर आलेल्या या गटांमध्ये वाद वाढला, प्रसंगी धक्काबुक्की झाली. आणि कालच महाराष्ट्रातील दोन वर्तमानपत्रात दोन वेगवेगळ्या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. एक बातमी होती लोकसत्ता मधील. पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात खुद्द नरेंद्र मोदी सहभागी असल्याने एकप्रकारे मोदींच्या दिशेने बोट दाखवण्याची कृती करण्यात आल्याचं देखील बोललं जावू लागलं.
तर दूसरी बातमी दिव्य मराठी या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली होती. यामध्ये संघामार्फत राज्यात नेतृत्वबदल करावा यासाठी जोर दिला जात असून संघातर्फे गडकरींकडे ही जबाबदारी देण्यात यावी अशी सुचना भाजपला करण्यात आल्याचं सांगण्यात आलय. आत्ता या दोन्ही बातम्या एकाच दिशेने बोट करणाऱ्या होत्या आणि ते म्हणजे भाजप नेतृत्वबदल करण्याच्या तयारीला लागलय. पण खरच या बातम्यांमध्ये काही तथ्य दिसतय का? भाजप हायकमांड नेतृत्वबदलाच्या तयारीला लागलय का? छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्यामुळे डॅमेज होणारी भाजप नेतृत्वबदल करून मार्ग काढतेय का? समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
ज्या नेत्यांनी जास्तीत जास्त भष्टाचार केला आहे तेच फडणवीस सोबत आहे
Tas asel tr janta pn Tashi ahe ka
@@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ जनतेला विचारून अजित पवारांना सोबत घेतले होते का???
@@AnOrangeOrange1000 Ajit pawar la hinduttavadi hou vatal tr tyach swagat ch ahe ki .
Muslim baher deshat sanatani hotat apan Tyanna nako mhnto ka
@@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ अजीत पवरांचा फक्त एकच देव आहे - सत्ता.
@@क्षत्रियकुलावतंस-ठ1झ😂😂😂 पंतांनी अजित कडून पैसे घेतले, त्यामुळे नवाब मलिक, अजित पवार सोबत असून देखील काही बोलता येत नाही
ज्या महाराजांमुळे आपली संस्कृती टिकून आहे, ज्या राजाने त्यांच्या प्रत्येक वास्तूची गॅरंटी दिली, ४०० वर्षापूर्वी बांधलेले किल्ले अजूनही दिमाखात उभे आहेत अन ते बांधणार्या राजांचा पुतळा आजकालच्या ठेकेदारांना, राज्यकर्तेना एक वर्षही टिकवता येत नाही.
दुर्दैव 😔😔
बीजेपी ने गडकरी ना मुख्यमंत्री केले पाहिजे महाराष्ट्र ला एक हुशार आणी समजुदार नेत्या ची खूप गरज आहे.
किती महिन्या साठी
म्हणजे काम सोडून पदार्थ कसे खावे हेच शिकायला मिळेल
@@Timetravelindian mansani kiti he changla kaam kela tari kontya party chi andh bhakti dusryancha kautuk karaila kadhi bhag nahi padnr
@@Timetravelindian माणूस फक्त बीजेपी चा आहे म्हूणन द्वेष करणे बरोबर नाही. त्याचे काम आणी दिलेले वीधान पण पाहिले पाहिजे.
@@Timetravelindianमाणसाने लायकी बघून बोलावे
मी परत जाईन मी परत जाईन मी परत जाईन पण पक्ष पूर्ण बुडवून परत जाईन
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
😂😂😂😂😂😂😂😂
@@MakarandKulkarni-tl3ve आरे बामन्या तुमच्या पेक्षा मुस्लिम बरे तुम्ही सगळ्यत जास्त रक्त hindu🙏धर्म चे लोकाच पिलात. आता पण तेच करतात आणि पुढे पण तेच करणार. तुमच्या रक्ततात दोष आहे.
@@MakarandKulkarni-tl3ve
आपल्या नाही
फक्त तुझ्या आणि तुझ्या भाजपच्या
लाडली बहेना😂😂😂😂😂😂
जो महाराजांचा नाही तो महाराष्ट्राचा नाही 😡
🚩जय हिंद 🇮🇳जय महाराष्ट्र🚩
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकार मधील मराठी नेत्यांनी राजीनामे द्यावेत, कारण तुम्ही आम्ही सगळेच फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहोत...
लाचार लालघोटे गद्दर हटाओ देश बचाओ
बामणांनी ऐश करावी का
Zatu rajinama deun kai honar ahe? Kahi zala k rajiname magaiche. Titha marathi lokancha mudda kon mandnar sagle ghari basle tar
@@peyushjadhav3659 मराठा नेत्यांना लाज आहे का
एक गोष्ट खरी ती म्हणजे आता सगळच राजकारणी झालं आहे. कोणीच खरं नाही. भाजपा = उधई 🙏
पुतळा पडला ते बर झाल, तो पुतळा चीनी योध्या सारखा दिसत होता, पुतळ्याचे फोटो झूम करून पाहा, सर्व पुतळा पत्र्याचे तुकडे जोडून केला होता. पुतळ्या वर काही कोटी खर्च करण्यापेक्षा आहेत ते किल्ले दुरुस्त करा.🙏🚩
Donhi pan karnar .khaj saheb chi bhasha bolu nako
@@kushaq1173 ३५० वर्ष होऊन गेली रे मित्रा महाराज जाऊन, जवळपास ८० वर्ष होत आली देशाला स्वांतत्र्य मिळून तरी गडकिल्ल्याकडे कोणी आजपर्यंत पाहिलं नाही आणि तू म्हणतो सगळं करणार? कोण करणार? भाजप? शिवसेना? काँग्रेस? राष्ट्रवादी? कोणीही काही करणार नाही... त्यामुळे तू जो बोलतोय ना खाज ठाकरे वगैरे, तर राज ठाकरेंचे विचार अगोदर समजून घे. काल्पनिक दुनियेत जगू नको.
@@kushaq1173खाज 😂😂😂
राजू सुपारी
अरे काय बोलतोय?? राजेंचा अपमान स्वतःच्या शब्दानेच कर
@@prathmesh_jadhav8930 महाराजांचा चेहरा फक्त ठीक होता, बाकी कपडे चीनी माणसा सारखी होती, कृपया नेट वरती चीनी पुतळे बघा.
पुतळ्याचे काम सुमार दर्जाचे होतें.
गडकरीनी पंतप्रधान व्हावे
या घाणीत येऊ नये
पुरी वाट लावून टाकली आहे.
Adani chya ghari jaun bhojan karaw
नितीन गडकरींनी आधीच सांगितले आहे की मी महाराष्ट्रात येणार नाही तेव्हा ह्या सगळ्या गप्पांना काहीही अर्थ उरत नाही
@@madhavdesai2145 आनाजी पन पुनर्विवाह करणार नव्हता राष्ट्रवादी बरोबर 😂
@@madhavdesai2145 गँग
@@madhavdesai2145 मोदीला शहाला केंद्रात पण गडकरींची अडचणंच आहे..पाठवू शकतो व हारवून घरी बसवू शकतो
@@Timetravelindian आता त्यांनी दोन दोन लग्ने केलीत.
ठाण्याचा पुरत नव्हता म्हणून बारामतीचा केलाय पण समाधानच होईना.
तिसरा केला तर लोकं नावे ठेवतील म्हणून सध्या गुपचूप आहे.
@@jagannathgarule1182 😂😂😂😂
शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रा ला आणि मराठी माणसाला संदेश दिला आहे , आज ही इतकी वर्षे उलटून सुद्धा महाराज महाराष्ट्रा कडे आणि देशाकडे लक्ष्य देऊन आहेत , 🙏🏻🚩🚩जय महाराष्ट्र , 🚩🚩जय मराठी
गडकरी पंतप्रधान व्हावेत. मुख्यमंत्री कशाला?
Barobar, they are trying to ends modis competition
गडकरींना दहा वर्षात मुंबई गोवा हायवे तयार करता आला नाही, अपघातात शेकडो मेली तरी, ते काय महाराष्ट्र चालवणार !!
😂 आधी पुर्ण महाराष्ट्रातील रस्ते खड्यात होते 😂
बोलन सोप्प असत पण गडकरी सारखे नेतृत्वावरती शंका घेण चुकिच आहे, वेळ लागतो काही गोष्टीना..याचा अर्थ त्याना जमत नही अस नाही होत.थोड विश्वास असण पण गरजेच असत
Are bhau gadkari ji ni purn june raste banwale . To pan banwtil tumche local che leader cha aadwa pay takat astil tr
@@pranitsatpute2957 10 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला आहे, सायरस मिस्त्री यांचा अपघात सुधा चुकीच्या रोड डीझायन मुळे झाला आहे. गडकरी काँग्रेस जवळचे असल्यामुळे मीडिया त्यांच्या विरोधातील बातम्या सॉफ्ट करून देते, फक्त मोदींना दोष देते. गडकरी मुख्यमंत्री होणे नाही, ते झाले तर महाराष्ट्र वरती काँग्रेस राज्ये आले असे समजा.
Fandanis ni kay sheet upslay
जर अनाजीपंताला हाकलले नाही तर 100% भाजपचे पाणीपत झाले म्हणुन समजा
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
@@MakarandKulkarni-tl3veदुसरे पक्ष नाहीत का
मी भाजप supporter आहे.. पण माझा वयक्तिक मत आहे .. महाराष्ट्र साठी भाजप चे नेतृत्व बदल ही गरज आहे.. गडकरी आले तर दुधात साखरच❤
गडकरी पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. त्यांना मुख्यमंत्री करून त्यांना मागे खेचणे बरोबर नाही
@@indian62353 are दादा.. जर महाराष्ट्र च गेला हाता तून तर पंतप्रधान काय नागपूरचा बनवतोस 😔
मा. फडणवीस यांनी आता केंद्रात जावं...
आणि केंद्र सरकार BJP मुक्त करावं...
😂😂😂
😂
पूर्ण महाराष्ट्र नाराज आहे
त्यांनी महाराजांना सुद्धा सोडले नाही
यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला
,, छत्रपती शिवराय हे,सारया,जगाचा,अभीमान आहेत,
लोकांना कळत कसं नाहीयं...
पुतळा पडणे हे महाराष्ट्र / शिवरायांच्या अस्मितेचा प्रश्न नाही...
तर याला खरं कारण काय आहे.... याला कारणीभूत आहे तर वाढलेला भरष्टाचार अधिकाऱ्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंतची टक्केवारी.
आपले शिवराय ग्रेट होते आहेत आणि राहणार...
भाजपवाल्यांची खूप इच्छा असेल फडणवीसला बदलायची पण गडकरी साहेब व इतर नेते फडणवीसचं पाप आपल्यावर घेतील का?
तुझ्यासारख्या बिनडोक माणसा प्रमाणे गडकरी फडणवीस आणि मोदी विचार करत नाहीत
Fadanvis che papa Gadkari sahebani gheu naye, fadanvis papi rajkarni aahe.
फणवीसाचं पाप ? अस काय पाप केल त्यांनी ? ते देशाचे pm आहेत का सगळे निर्णय घ्यायला ? अजित पवार यांना शहा ने घेतलात पक्षात.मराठा आरक्षण कोर्टात टिकवून दाखवलं हे फडणवीस यांनी पाप केलाय का ? 😡😡
@@5sujal महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण केलं भाजपवाल्यांनी. मराठ्यांवर लाठीहल्ला करायला लावला फडणवीसने. कोर्टात मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल केली फडणवीसच्या पिल्लांनी. महाराष्ट्रात अत्याचार वाढले फडणवीस गृहमंत्री असताना. शिवरायांचा पुतळा, समृद्धी महामार्ग, अटल सेतू सगळीकडे फक्त भ्रष्टाचार. मग ही सगळी पापं कुणाची?
अग बाई तो गुजरात धर्जीनी माणूस आहे तुला वाटत नसेल तर ढोकळा पापड खायला जाऊ शकता अभिमान बाळगा महाराष्ट्राचा अभिमानाने मना आम्ही मराठी
ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री नको, ओबीसी समाजाचा व्यक्ती मुख्यमंत्री पदी बसवा
गडकरी साहेब ना प्रधानमंत्री,कराया,पाहिजे, कारण महाराष्ट्राची आणि,देशाची, प्रगति,होणार,जय, हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची वाट लागली हे निश्चित
काय वाट लागली ते सांग
@@akshaynicकाय वाट नाही लागली ते सांग
@@Abhijitjondhale.
सगळ्यात मोठी पोलिस भारती काढली
शेतकर्यांची वीज बिल माफ केली
पायाभूत सुविधा सुधारणा केली
लाडकी बहीण योजना सुरू केली
महाराष्ट्रातल्या टोलचा किंवा आत्ताच E B C संदर्भातील घेतलेला निर्णय असेल. सरकार चांगले निर्णय घेत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या घटत असून, एकूणच महाराष्ट्रातील गुन्हेगारीला आळा घालण्यात देवेंद्र फडणवीस सरकार यशस्वी ठरतय असं म्हणायला काही हरकत नाही.
येत्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराना लवकरात लवकर शिक्षा मिळावी. त्यामुळे अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील व पुन्हा असे गुन्हे करण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, ह्याचा विचार सरकारला करावा लागेल किंबहुना सरकार तो करतही असेल.
पर्यावरण क्षेत्रातही फडणवीस सरकार जोमाने काम करत आहे. दोन कोटी वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीमेचा उपक्रम चांगला आहे, पण त्याचा नुसता "इव्हेंट' होऊ नये ह्याचेही भान सरकारला ठेवाव लागेल. "आगे आगे देखो होता हे क्या' अस मुख्यमंत्री सतत म्हणत असतात. . सरकार नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा आहे.
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असे चांगले निर्णय घेतले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून चांगली जबाबदारी पार पाडत आहेत. आदिवासी शाळेमध्ये ई-लर्निंग सेवा सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात जातपडताळणी समिती स्थापन करणे, दरवर्षी 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश, अब्दुल कलाम अमृत आहार योजना, आदिवासी महिलांना प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतर योग्य आहार, इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन, अनुसूचित जाती, ओबीसी व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॉनक्रीमिलेअर मर्यादेत सहा लाखांपर्यंत वाढ आदी काही समाजोपयोगी निर्णय फडणवीस सरकारने घेतले.
सावरकर मुद्द्यावर ताडकन जागे होणारे राज ठाकरे,मराठी कलाकार,उदयनराजे, शिवेंद्र राजे,महाराजांच्या नावावर पिक्चर काढून करोडो कमावणारे विशिष्ट कलाकार सर्व गायब आहेत...राणे च्या पिलावळीला पुतळा पडला यापेक्षा घुसून मारिन सारखी दमदाटी,पुतळ्याला दीड कोटी खर्च आला या प्रश्नावर मोदी ला आणायला 10 कोटी खर्च करू असली विधानं....सर्व सहन होण्या पलिकडे आहे.
बीजेपी आता महाराष्ट्र राज्यात सत्तेत येत नसती कोणालाही पाठवू द्या राज्यात.. 😂😂😂
मग कोण सत्तेत येणार , लांड्या लोक?
Gadkari aale tar 100% satter yeil, sagyat jast support Gadkari la karte loka... Tyachya navavarach vote denar... Mag sharad pawar aani Uddhav la thenga miynar😂
@@surajbokade66 बाळ कुठल्या जगात रहातो तु. मोदि जरी बसले तरी बीजेपी 60 + जात नाही बाळ.. 😂😂
- shakya nahi @@surajbokade66
- shakya nahi @@surajbokade66
गडकरी साहेबांना आणा तरच महाराष्ट्र टिकेल.फडणवीस ला लवकर नारळ द्या.सर्वसमावेक नेतृत्व गडकरी साहेब आहेत.
भाजप ला सत्तेत यायचे असेल तर फडणवीस ला काढून गडकरी आलेच पाहिजेत...नाहीतर अवघड आहे महाराष्ट्रात भाजपचे...💯💯
नितीनजी गडकरी साहेब हे पंतप्रधान लेवलचे आहे
राजकारण गेले उडत पण महाराजांच्या पुतळ्या बदल असे नको व्हायला पाहिजे होते. जाहीर निषेध.
गडकरी जर राज्यात आले तर कमीत कमी विरोधी पक्ष नेते पद तरी मिळेल.... नाहीतर भाजपा ला राज्यात तोंड दाखवण्या इतपत सुद्दा आमदार निवडुन येणार नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
Vinod tawde pahije... gadkari ji PM padacha chehra aahe
😂“ लाभार्थी” परत भाजपलाच सत्तेवरती आणनार... 😂😂😂😂 आणी लाभार्थी प्रत्येक घराघरात आहेत.. 😂😂😂😂😂
@@MakarandKulkarni-tl3ve3% समाजाने युती करावी MIM सोबत दोघाचे विचार पण जुळतात
फडणवीस कैंसर Off Maharashtra 😂😂😂😂😂
कॅन्सर नीट टाइप कर आधी
Dusryawar comment karnya agodar apli layaki pahavi. Phadanavis yanchya 1% evadhi tari patrata ahe ka te bagha agodar.
अरे तुम्ही दलिंडर अख्या जगात कॅन्सर म्हणून ओळखतात.. ही तुमची इज्जत 😂
@@shrikrishnachinchanikar900
चल 1+1 =2 कवडीचा टरबूज. नीच.कटकारस्थानी.कपटी.रात्री वेषांतर करून
घर फोड्या करणारा. गुजरात चा गु.
Mulla spotted opinion rejected
राजाशी यांना काही देण घेणं फक्त आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल हेच हे लोक पाहत असतात.
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान, कितना बदल गया इन्सान - कवी प्रदीप.
गडकरी नको ना भाजप आमच्या शेतकरी ना फक्त कर्ज माफ करणार नेता पाहिजे जो शेतकरी कर्ज मुक्त करेल तोच असेल पुढच्या मुख्यमंत्री
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
ये बात 👍
@@MakarandKulkarni-tl3ve M या अल्फाबेट मधे आपल्या मधे खुप साम्य आहे
@@MakarandKulkarni-tl3ve MIM chi bhiti dakhavun Bahujan lokana ghabaravun Mate ghevun manuwadi lok Rajya karanar ka..?
सगळेच नेते हरामखोर आहेत
फडणवीस ला महाराष्ट्रातून बदली करा
गुजराती मोदी शाह उभे राहिले तरी महाराष्ट्र मधून पडणार... शिवारायांची विटंबना महाराष्ट्र खपवून घेणार नाही
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
शेवटी काय तर सत्ता महत्त्वाची, सगळे खटाटोप सत्तेसाठी!
सगळ्या महाराष्ट्रात भाजप विरोधी आणि फडणविस विरोधी खूप राग आहे त्यामुळे याचा फटका नक्कीच भाजप ला बसणार...💯💯
फडणवीस साहेब, आज कळाले लोक तूम्हाला नाव का ठेवयायत...
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
जैसे पुतला गिरा वैसे शिंदे और फडणवीस भी गिर जायेंगे विधानसभा में 😂😂😂😂😂
तेरे को क्या करना है भेंचोत
😹🍌 ले खा
कौवे की बद्दूआ से गाय नहीं मरती मियाँ
@@amitbhauकडक भावा
@@amitbhau रोजाना हजारों गाय मरती हैं 😂😂😂 तू अंधा है तुझे कैसे दिखेंगी 😂😂😂😂
गडकरी साहेब आपणास विनंती आहे आपणं महाराष्ट्र मध्ये येऊ नये टरबुज ने घाण करून ठेवले आहे लोक आपल्याला मानतात आणि तुमच्या बद्दल महाराष्ट्रातील जनतेला आदर आहे यामुळे आता आपणं महाराष्ट्र मध्ये येऊ नये
सगळ हातातून गेलं आता.
अफाट पराक्रम केले 2 वर्षात आता आनंदाने निरोप घ्या.
शेवट हा गोड व्हावा...
केंद्राने म्हणजे मोदी शहा यांनी विचार करुन फडणवीस ला लवकर काढून टाकावे नाहीतर भाजपच दोन पण उमेदवार निवडून येणार नाहीत.
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
@@MakarandKulkarni-tl3veतुझी घाल तिथं जरांगे पाटील म्हणतील तसं❤❤❤
@@MakarandKulkarni-tl3veबामना तूझ्या बहिणीला पण तेच लागतेत 🙏🙏🙏
Tarbuj mukt maharashtra pahije
Tu vote jihad chalu thev fakta..
Tuch karto jihad ani bhakti@@jaihind5009
@@jaihind5009फडणवीसची बायको मुसलमानाबरोबर मजे मारते त्याच काय...😅😅
ते चालत का...😅😅
अरे अडाणी टरबुजाच्याला का मतदान नाही करायच ते सांग??
कॅन्सर मुक्त महाराष्ट्र पाहिजे.....
संघ घाबरला!!!
Tuzya waqf board cha vichar kar..amchya hindu chya Sanghacha nako karus😂
bangdya ghaal
@@AJ0812वक्फ बोर्ड चा विचार मुस्लिम पेक्षा बीजेपी जास्त करत आहे 😂😂😂😂 आमच्या पेक्षा बीजेपी ला जास्त फिकर आहे 😂😂😂😂
घंटा हिंदू संघ... बामण संघ म्हण@@AJ0812
😅 आदित्य उध्दव ठाकरे यांना प्रथम विचारा वक्फ बोर्ड ला विचारुन मालवण मध्ये आले होते का 😂
आता गडकरीच नाही मोदी व शहा यांना जरी सीएम केले तरी भाजपा राज्यात वाईटच हरणार आहे.."".पा..निघून गेल्यावर बो....आवळून काय ऊपयोग ""😂😂😂😂
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi!!!
Beta aaj pan Gadkari la utravla na maidanat tar aaj pan Congress supporter, NCP supporter sagye vote denar Gadkari la... Congress ani NCP supporter aaj pan tyanchi ijjat karte jevdhi kontyach netyachi nahi kart, yevdhi image Deshat kontya netyachi nahi ahe... Tu raha hate karat tula bhetnar kand😂
@@MakarandKulkarni-tl3ve कोणी चालेल पण भाजपा सगळं फूकट दिलं तरी नको 😅😅
@@MakarandKulkarni-tl3ve आता कुठे सुरक्षित आहे आई ,बहीण ... बीजेपी सत्तेत आहे ना आता...म एवढे rape केसेस कशा झाल्या,
❤❤Shri Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏❤️
फडणवीस इतका नीच विलन महाराष्ट्र मध्ये या शतकात नाही बघितला
मी 4 थी मध्ये होतो तेव्हा पासून नीचत्तम शिरोमणी शरदोद्दीन ला पाहत आलो आहे त्या पेक्षा टरबूज कमीच आहे 😂😂😂
अच्छा त्यांनी निर्माण केलेल्या कारखाना, IT कंपन्या मध्ये काम करून त्यांच्याच विरोधात बोलतात. 👌चांगल आहे.. जॉब साठी जा पुण्यात.. नागपूर मध्ये अजून काही घन्टा नाही
@@thinkindia.3168 पुणे शरदोद्दीन जन्माला आला नसता तरी विकसित झालेच असते.
असते आणि नसते ला जीवनात अर्थ नसतो मूर्ख माणसा..
@@amitbhau अरे काय bjp च्या पैश्यासाठी चाटतो का आता..
5.21 कुणाला नको आहेत हे डोळसपणे बघा, कालाकांड्या करणाऱ्या इतर पक्षीयांना.
कोण कुठे नाराज नाही फक्त हे बोलायचं म्हनुन छ.शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहेत पुतळा का पडला ते आधी पहा आणि पुतळा पडतोच कसा इतक्या लवकर
नितीन गडकरी ना मुख्यमंत्री करा,
एकच भाजप चा प्रामाणिक नेता.
केंद्रात लं पद मोठं असतं
@@JaydeepPatil-d5p मुंबई गोआ highway चा उजेड पाडायला सांगा 11वर्षे सत्ता आहे
This time zero sit
@@Timetravelindian teeth thakare adve zopat hote tu tyana saang
@@RealityCheck787-c9i फावड्या कडे Ministry of Road Transport and Highways of India आहे काय उगाच कायतरी बोलायचं अंध भगत
महाराष्ट्रात भाजपला फक्त नितीन गडकरी च वाचवू शकतात.
Pn modi la te chalnr nhi
Ahankar ndtoyy BJP la
नितिन गडकरी नी स्वताची सीट मोठ्या मुश्किल ने वाचवली नाही तर फडणवीस ने सुपारी घेतली होती पाडायची
Barobar ahe@@siddhanathjadhav4903
हो पण काँग्रेस राष्ट्रवादी नको
चिन्मय आहे म्हणून व्हिडिओ बघतोय
चिन्मय 🎉
Same ❤
Translation bagh😂😂
म्हणजे pm पदाचा चेहरा ,राज्यात घालवून महाराष्ट्राचा चेहरा केंद्रातून कमी करणे असही आतलं राजकारण असू शकत...तावडे आहेत की...
नितीन गडकरिंना मुख्यमंत्री करणं म्हणजे पंतप्रधानपदासाठी एक स्पर्धक कमी करणं 😠
आता माफी नाही
Ani kona la gheta bokandi MVA?? Tuza ghar cha kon gela nahi mumbai bomb spotat, 26-11 halyat
br voting kru nko fkta
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
बदला त्या टरबूज ला...
आता जनताच सगळ पलटी करनार
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
@@MakarandKulkarni-tl3ve tuzya ghari vadhav MIM... Amhi Uddhav Thakre sarkar aanu
@@MakarandKulkarni-tl3ve kaka bjp hindu ch nav pudhe karun muslim lokana obc madhe arakshan dete tevha kuthe hota fake hindutva😊😂
@@MakarandKulkarni-tl3veबरोबर
पलटी करणार आणी मग जनता स्वतःचीच ठोकून घेणार 😂😂😂
भाजपचे महाराष्ट्रात काही बदल होणार नाही फक्त तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करत रहा
फडणवीस महाराष्ट्र भाजप बुडवूनच समाधान मानणार...
कूठे काय बोलावे तेसुद्धा अक्कल नाही नेत्यांची अरेरावी वाढली सत्तेचा माज आला आहे विरोधक ही बीनआकलेची आहेत आम्ही मात्र गरीब गरजवंत प्रस्थापीताविरुढ लढा देणार यावेळी फक्त गरीब उमेदवारांना प्राधान्य देत मतदान करणार
Gadkari❤
Modi hatao Gadkari ko PM banao
Gujarati PM nako
Marathi PM hava
@@mein3324
गडकरी च काय भरोसा नाही..कधी pn attack येईल .एक हॉटेल सोडत नाही ते मिळेल ते तेलकट खतायेत 😂😂
@@rjadhav4269 त्या अब्दुल चे काय आयकतो 😂
एक दोन खाती सांभाळणे वेगळे आहे आणि पूर्ण सरकार/देश सांभाळणे फार कठीण आणि आव्हानात्मक आहे. कोणी मोदींचा कितीही द्वेष करो पण सत्य हे आहे की विदेशी तुकड्यांवर जगणारे विरोधी पक्षांचे देशद्रोही नेते,विकृत, कपटी डावे,CIA, अमेरिका,56 मुस्लिम देश, missionaries, ह्या सगळ्याना सपोर्ट करणारे देशातले गद्दार फक्त मोदीच सांभाळू शकतात. गडकरी मोदींच्या जवळपास पोचू शकत नाही हेच तळपते सत्य आहे
असं काही बदल होणार नाही. नेतृत्व बदल अशा प्रकारे होत नसतं. याला निगेटीव्ह नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न म्हणतात.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच योग्य आहेत
आता भाजप ने काहिहि केले तरी त्यांच्या जागा यनार नाहीत माननीय नितीन गडकरी साहेब खुप चागले आहेत पन त्याना माहिती आहे कि फडणवीसाणी कुठे नेऊन ठेलाय महाराष्ट्र माझा
पुतळा पडण्यासंबधी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वक्तव्य केले आहे का?
कोणत्या तोंडाने करणार
विरोधक फक्त राजकारण करत आहेत त्यांना कोण मेला आणि कोण गेला याविषयी त्यांना सुखदुःख नाही
बोल भिडूने सुध्दा नेतृत्व बदलाची तयारी करावी. आम्हाला मुख्य निवेदकाच्या भूमिकेत लवकरच चिन्मय भाऊला पहायचं आहे.😅❤
आम्हाला अहो करप्ट सरकार नको.कोकणातिल रस्त्याना अतच खड्डे गेलेत. ब्रिज पडु नये ही देवाला विनंती
8 महिन्यात मूर्ती पडते लाज वाढू द्या स्वतःच्या मनाला काय करतोय आपण
Fadanvis la West Bengal cha governor kara. Mamata Banerjee ch tyala thik karel..😛😛😛
PESA bharti zalich pahije 🙏
गडकरी साहेब तुम्ही आम्हाला मुंबई गोवा महामार्गावर तुमची प्रतिक्रिया व आपण या रोडचे काम पूर्ण कधी पूर्ण होणार. आमचा तुमच्या वर विश्वास आहे . धन्यवाद बोलभिड.
फडणीस साहेबाला आणि ज्येष्ठ बीजेपी चे कार्यकर्ते राणे साहेब सन्मान करून कायमचा तडीपार करायला पाहिजे नाहीतर लोक बीजेपी ला तडीपार करणार
Chala tar mag MIM paksha vadhvu yat aaplya aai bahininsathi
@@MakarandKulkarni-tl3ve कुलकर्णी तर फडणीस ला सपोर्ट करणारच ना
महावि आघाडी ही राज्यातील प्रत्येक घटनेला फडणवीस जबाबदार आणि देशातील प्रत्येक घटनेला मोदी व अमित शहा जबाबदार आहेत हीच टॅग लाईन आहे.
केंद्राने गडकरींना मुख्यमंत्री करू नये. कारण ते मोठे नेते आहेत. त्यांना महाराष्ट्रात अडकाऊन ठेऊ नये. ते प्राईम मिनिस्टर होऊ शकतात. त्यांना तिथून डावलून राज्यात आणू नये. महाराष्ट्र त्यांना भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहे.
भावी pm थेट देवेंद्रच 👍 गडकरी भ्रष्ट व्यक्ती आहे, जागोजागी चक्कर येऊन पडतात ते
Aapla vishyach bhari
गावाकडे गुरुजी सत्यनारायणाची कथा/पोती वाचतात त्या टोन मध्ये बातम्या सांगतो. गावाकडची आठवण आली😊
कोणी सुद्धा उभे केले तरी आता भाजप ला सुट्टी नाही.
महाराष्ट्राचे नेते निच आहेत
पण फक्त २५ वयाचा कारागीर कसा काय final केला ?
Ok
Nitinji Gadkari Saheb is very brilliant &very great &Right speech.
सर्वात मोठा गैरसमज फडवणीस शिवाय भाजपकडे दुसरा नेता नाही 😂😂😂
भावा तुझा नाद वेगळा 😊
नुसते पुतळे उभे करण्यापेक्षा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांची डागडुजी करा.
It's too little too late now...!!!
कोणीही आले तरी फरक पडणार नाही.उशीरा सुचलेले शहाणपण.
काही करणार नाही केंद्र सरकार मिलिभगत आहे सर्वाची.
चांगला निर्णय
महाराष्ट्र मध्ये BJP नाही येणार
To strengthen BJP in MH, appoint Gadkari as the head of the MH BJP and make him the CM candidate for the upcoming state elections. (this strategy mirrors Sharad Pawar's return from the national level to become the CM in 1989, so it's not unprecedented). The idea is for Gadkari and Shinde to part ways with Ajit Pawar and instead form an alliance with Raj Thackeray. This would position the party strongly for the future. Additionally, Fadnavis could be moved to a central role in the national government. This approach could be the best path forward for the MH BJP.
गडकरी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि विधानसभा निवडणूकीचे नियोजन गडकरी यांच्या हाती दिले तर भाजप ची एकहाती सत्ता येईल.
पंतप्रधान पदाचा व्यक्तीला मुख्यमंत्री व्हायला सांगतो वा रे गाढवा
भरस्टाचार झाला म्हणून केंद्र सरकार कारवाई नाही करत आहे, त्यांना दोष गेला म्हणून नेतृत्व बदल याचा अर्थ यांना भरस्टाचार चालतो आहे
गडकरींना आम्हाला प्रधान मंत्री म्हणून बघायचं आहे
your shirt is amazing chinmay bro
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही परिस्थिती झाली कोसळला. असे बोलणे मन धजत नाही महाराष्ट्रात आज सरकार अडचणीत आले आहे मराठा आरक्षण संघर्ष इतर अनेक कारणे
फडणवीसच्या कारनाम्यामुळे मा. गडकरी यांनासुद्धा वाट सोपी नाही, गडकरी यांनी खाली येऊ नये कारण ते पंतप्रधान व्हायला पाहिजे
जर मुख्यमंत्री म्हणून गडकरी साहेबांचे नाव जाहीर केले तर भाजप चे आमदार पाडण्यासाठी स्वतः फडणवीस हे महविकास आघाडी ला मदत करणार हे नक्की.
राणे ने पोलिसांन विरोधी केलेल्या वक्तव्याचे , फडणवीस ने समर्थन करत , ही तर राणे स्टाईल असे वक्तव्य केले.😡