खाऱ्या हवेमुळे डस्ट जमा झाल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असावा | Ravindra Chavan
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- #RavindraChavan #RajkotFort #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharashtraTimes
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती असं रवींद्र चव्हाण म्हणाले.२० ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं.पुतळ्यावर समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा असा अंदाज रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.पुतळ्याची निर्मिती करणाऱ्यांवर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
पनवती ला उद्घाटन करायची भारी हौस .आणि अशा काही दुर्दैवी घडल्या नंतर जबाबदारी न घेता तोंड लपवून बसतो बेशरम.
थोडी तरी लाज वाटली पाहिजे रे. खाऱ्या हवेमुळे तुम्हाला काहीच का होत नाही. महाराज आम्हाला माफ करा.
अरे मुंबई कोकण रोड चे काम पण केल नाही इकडे पण असे he असले लोक भाजप ने काढले पाहिजे
हा कमळ निशाणी लावूनच फिरतो, म्हंजे फक्त पक्षाचा प्रचार करतो
नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाल्यामुळे बाई बाळंतीण झाली असावी असा आमचा अंदाज आहे.....😊😊😊
अशी हलकट आणि अर्थ हिन व्यक्तवय करू नको
अरे बैला ह्याच खाऱ्या हवेत तुमची आमची घर उभी आहेत. आणि महाराजांनी पार समुद्रात जाऊन ह्याच खाऱ्या हवेत अभेद्य किल्ला बांधून दाखवला. त्याचा एकही चिरा अजून ढासळला नाही.
दुर्घटनेला खारे हवा जोरदार वारा जबाबदार असेल तर चौकशीचा फार्स कशासाठी?
हे महाशय भु-गर्भ शास्त्रज्ञ आहेत, हवामान खात्याचे प्रमुख कि मुरब्बी राजकारणी ?
खा - या हवेमुळे तुझं घर पडलं कसं नाही.
व्वा ! व्वा !! व्वा !!! आता दुसऱ्यांवर खापर फोडत आहेत.
पुतळे उभारणे किंवा त्यांची निगा राखणे हे काम नेव्ही चे केव्हाच नसते कारण ते संरक्षण दल आहे.
हे मंत्री माहाशय सांगयले खाल्या हवेमुळे झाल मग खाल्या हावेत हाजारो पूतले ते का पडले नाहीत
कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपतींचा हा अपमान नाही का ?हे जे चाललय ते योग्य नाही ! जमिनी वरचा पुतळा सांभाळू शकत नाही तर ते समुद्रातला पुतळा कसा उभारणार !
अडाणी लोक सत्तेत असल्यावर आणखी काय होणार ?
बांधकाम मंत्री साहेब घटनेची जबाबदारी भारतीय नौसेनावर ढकलताहेत 🤪.. हिरोजी इंदुलकर असते तर ताबडतोब कडेलोट 😂
हा आता संशोधन लावायला लागला याला काय कळतंय
मग अजून मुंबई गोवा हाइवे का होत नाही
लई हाऊस फोटो काढण्याची
किती टक्केवारी घेतली बाडगुळा
बांधकामाच्या वेळेस पाहिलं नव्हतं का आपण झोपली होती का
समुद्र किना र ला एक् ही काम कर् ता आले नस ते
ठेका कोणाला दिला का. कल्याणचे आपटे आहे का त्यांचे वय म्हणे 24 वर्ष. किती अनुभव असणार. खारे वारे अनादी काळा पासून वाहत आहे. पण आमचे गड आजही आपल्या मजबुत आहे. खारे वारे मुळे गडाचे नुकसान होत नाही. काहीही बोलू नका.
बांधकाम मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे पण निर्लज्य
निष्पाप लोकांना गुंतू नका फक्त
इसको अभी के अभी scentinest घोषीत कर दो
पंतप्रधानना पणवती म्हणणारे काही नीच लोक ही आहेत.
आहेच पनोती😂😂😂
आहेच पनौती...अरे एक काम सांग जे नीट केलंय ...जाईल तिथ आग लावल्या....
@@MastiMail-t4v राम मंदिर 500 वर्षा नंतर मोदींनी बांधले. जा रामाचे पाया पडून ये.
@@Sudarshan109 माझ्या आयुष्यात घंटा फरक पडला नाही मंदिर बांधले म्हणून.....
आणि अस कुठ लिहल नाही की अयोध्या ला गेलो तरच रामभक्त
बांधायचे होते तर नाशिक ला का नाही झाले....
महाराजांचे स्मारक का नाही झाले....की अयोध्या ला फुकट नेणार आहे ....
तुम्हाला फॅक्टरी इंडस्ट्री महाराष्ट्रात हवेत ....आणि पर्यटन स्थळ मंदिर महाराष्ट्रात नकोत ...
@@Sudarshan109 अरे त्या मंदिर ला पण गळती लागली...मार्ग खचलेत......
बल्ब चोरीला गेलेत.....
Kalle
Kesari gav sudar
Kay bolta kharat hawa chekashi wara bawlat sarkhi uttar rajinama dya bas zal aata
8 mahinet putala padato
Manje bastacar
2 koty 36 lak
Rasate pan asech hot nahi
Kendiy manty kute gela
बेशरम..
2 lak 36karod
Bhatzar sampala nahi
कीव येते काय बोलतोय ?बुद्धिहीन