UP Hathras Stampede: सत्संगमध्ये चेंगराचेंगरी, १०० पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं ?
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- #BolBhidu #UpHathrasNews #UpHathrasStampedeNews
उत्तर प्रदेशातल्या हाथरस मधलं फुलरई गाव. २ जुलैला या गावात एका सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण याच सत्संग दरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. सत्संगदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा व्हिडिओ शूट होईपर्यंत या दुर्घटनेत १०० जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक समिती स्थापन करुन या घटनेची सगळी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमुळं संपूर्ण उत्तर प्रदेश हादरलं आहे. या सत्संग कार्यक्रमात नेमकं काय झालं, दुर्घटना कशी घडली, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
आता हे उत्तर प्रदेश चे बाबा महाराष्ट्रात ही येत आहे.... त्यांना थांबवायला पाहिजे.... महाराष्ट्राची संस्कृती ही कीर्तनाची आहे.....
आमच्या हिंदू बाबांना थांबवून दाखवा हिम्मत असेल तर
हा सद्य राजकारण्यांना तेच करायचं आहे... लोकसभे आधी सगळे भोंदू गोळा केले होते... आळंदी मध्ये तर टुकार संधी साधू लोकांनी सगळा कार्यक्रम चिंधी मध्ये घेतला. स्वतः दाढी पण उपस्थित होते
आमच्या हिंदू बाबांना थांबवून दाखवा हिम्मत असेल तर ... फुकटच खाऊन मस्ती आलीय काय ... बाबा काय सांगतात काय जमा व्हा सगळे म्हणून ... उगीचच काही झालं कि हिंदू च्या विरोधात बोलायचं ...
महाराष्ट्रात काही कमी नाहीत
@@rdfty-nu8pr
Tuzya Aai chi ……uchhi….
Padrya…baba udvaychay ky tuzya i vr
मी मागच्या महिन्यात अक्कलकोट गेलो होतो
लाईन लाऊन दर्शन चालू केले 1 तास लाईन मध्ये होतो लाईन मुख्य दारा पाशी आली आणि तेथील सुरक्षा रक्षक ने आवाज दिला की मंदिर 1 तास बंद राहणार आहे
त्या वेळेस लाइन मध्ये असणारे धावत सुटले आणि दारा वर गर्दी झाली माझी 3 वर्षा ची मुलगी एका बाईच्या पाया खाली गेली तिला सांभाळून आम्ही दर्शन घेतले पण मोठी दुर्घटना होता होता वाचली
सुरक्षा रक्षक ला समज दिली आणि दर्शन घेऊन निघालो 🙏🏻
Sree Swami Samarth
जाऊ नये
@@APEXPREDATOR5557Tula problem ahe tar nako jau na chongya 🤡
Dusryanna kashala gyaan pajaltoy !
कशाला झक मारायला गेलता का लहान लेकरू घेऊन. लांबून हात जोडून निघून यायचे बावळट.
@@swapnil27i भावा श्रद्धा असते पाहिलंदा गेलो होतो
पण तुझी भाषा तुझ्या आई वडिलांचे संस्कार दाखवतात
चांगले 33 कोटी देव अस्तांना आणखी पळा बाबांच्या मागे.
देव काय करत होता
@@programmer_ktदेवानी बुवा बाबा च्या मागे जायला सांगितले नाही कर्म चांगले करा भक्ति निर्मल असेल तर देव स्वतःच भेटायला येईल जस विठ्ठल आला होता 🚩🚩🚩🙏
देव म्हणत नाही की वेड्या सारखे वागा...
देव मनात ठेवून अध्यात्म करा
@@programmer_ktतु कोन भाडखाऊ
@@programmer_kt ते आंबेडकर यांना विचार...
आमच्या महाराष्ट्रात yaa आणि बघा लाखो वारकरी पंढरपूर ला पायी चालले आहेत.🚩
|| राम कृष्ण हरी ||
❤
मी जेवण बंद करा मग कशी गर्दी होते बघ
म्हणुन महाराष्ट्रात गरिबी नाही दिसत
😢या बाबावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा आणि कठोर शिक्षा द्या..
एवढा चमत्कारिक बाबा होता ज्याचा दरबारात गेले होते लोकं, त्यांनी मरु कस दिलं एवढ्या लोकांना ? त्याला माहित न्हवत काय की 130 लोक मारणार आहेत आज त्याच्या समोर ????
मक्का मदिना मधे सुद्धा हजारो मरतात बरं का..
माहिती असावी..
@@TrueIndianTrueCitizen मग ?
@@TrueIndianTrueCitizenइथे पण हिंदू मुस्लिम angle शोधून काढला म्हणून आधी तुझ्या किळसवाण्या बुद्धीला सलाम,पण या दोन्ही घटनांमध्ये महत्त्वाचे फरक आहेत ते तुझ्या माहितीसाठी.
तिथे ज्यांचा म्रुत्यु होतो तिथले अधिकारी व प्रशासन त्याची पुर्ण जबाबदारी घेऊन त्यांचा सन्मानपूर्वक अंत्यविधी पार पाडते आणि इथे ही घटना घडल्या नंतर तुझा बाबा गां.. पाय लावून पळून गेला म्हणे????🤔 आणि प्रशासन त्याला शोधायचा ढोंग करत आहे.🧐🧐🧐
दोन धर्मात तुलना करून आपल्या धर्मातील कुप्रथा लपवू नये
@@TrueIndianTrueCitizen Kay dokayav padlay ka ithe Kay chalu aahe tu yat pan Hindu Muslim aanto
Ithe chuk tya bana chi aahe tyla nit bandobast karyalay nahi aala ka evdhi lok yenar hoti tar
🙏आई -वडील हेच फक्त आपले (बाबा, देव, आप्त,गुरु, यांचे विचार पाठीशी ठेवा, चांगले गुण अंगीकरा, आई च्या मायेतून आणि वडिलांच्या उपदेशातून स्वतःचा विकास करा )एवढं सारं कराल तर काही ही गरज नाही कोण्या बाबा चे उपदेश ऐकायची, नां ही सत्संग, नां ही ढोगी लोकांच्या कार्यकामात जाण्याची,नां ही जीव गमावण्याची,...)असो(...एवढाच सांगेल जगात(संपूर्ण पृथ्वीवर )फक्त दोनच देव आहेत,... जे आपल्या हिताचे आहेत, ते म्हणजे आई आणि वडील )..... 🤜बाकी सगळं अंधश्रद्धा
खरे शब्द आई-बाबा च्या सेवेतच ब्रह्मांडाचे दर्शन आहे 🙏
बाबा 100 लोकांना वाचवू शकले नाहीत
स्वतः बोच्याला पाय लावून पळाला असेल
Baba mhatle ki te aalech. Bharatamdhle june sanatani khare hindu pahilya sarkhe kadhi jaage hotil konas thauk.
श्रद्धा पाहिजे अंधश्रद्धा नको 😓
श्रद्धा = अंधश्रद्धा
@@programmer_kt Asli ID se aa BHIMTE 🤡🤡😭😭
No श्रद्धा नो अंधश्रद्धा 👍
आम्हा हिंदूंना शिकवू नको, मोदी आणि फडणवीस जीआहेत सक्षम
Education pahijhe.
घरी आई वडिलांची व्यवस्थित सेवा करा.... अशा भोंदू बाबा बुवा महाराज यांच्या नादी लागून आयुष्य वाया घालवू नका.... 🙏सदर दुर्घटनेतील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔
Dabholkar kay chukiche sangt hote.
आपल्याकडे पण खारघर ला स्वाध्याय परिवाराच्या कार्यक्रमात दुर्घटना झाली नंतर प्रकरण बंद.
कधी घडलेली
Ho te prakaran dabale geley baher kadha tithehi 100 150 lok mele ushmaghatane...tya mantri lokana pn shiksha dya
तुम्ही चुकीची माहिती सांगत आहात तो बैठकीचा सत्कार सोहळा चा कार्यक्रम होता
१ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर मी जागेवरूनच हात जोडतो आणि निघून जातो 😂. गर्दी नसेल तरी असाही मला मंदिरात जायचा कंटाळा आहे.
घरातले देव सोडून पब्लिक बाबा कडे जातात एवढा बाबा चे कांड होवून पण जनता सुधारली नाही असेल सत्संग बंद होयाला पाहिजे
खूप दुःखद घटना आहे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली
अरे फक्त 10 20 हजार पब्लिक आहे इतकी मोठी दुर्घटना कसी घडली आपल्या महाराष्ट्रात असे लाखो लाखो पब्लिकचे कीर्तन होत्या pn अस कधी घडत नाही
शिक्षा आणि शिस्त ची कमी आणि काही नाही.
पहिली गोष्ट तिथे 25 लाख पेक्षा जास्त लोक होते आणि तिथे चेंगराचेंगरी झाली नव्हती. आपल्याला एखाद्या गोष्टी बद्दल ज्ञान नसेल तर उगाच खोटी बातमी पसरवू नका. 🙏
स्वाध्याय मुळे झालेली खारघर दुर्घटना विसरलात.
Correct.. Maharashtra chi sar UP, BIHAR, MP, GUJRAT la kuthey.
इतकाही आत्मविश्वास दाखवू नये
नक्कीच काहीतरी झोल आहे... सखोल चौकशी केली पाहिजे 😢
Pulawama mdhe sudha kahitri jhol hota. Tyachi sudha chaukashi jhali pahije aani Hathras chi sudha.
ही बातमी गोदी मिडिया दाखवत नाही आहे 🤔🤔
बीजेपी ची सत्ता आहे म्हणून
Bhau lapvinya sarkhi gosht nahi yt la hathras search kr tula kiti video yetil bagh😂
@@Gaddarikorbe_to tv channel chi gosht krtoy
Tamilnadu maade 63 log vishari daru ne mele.
Imandar pattrakar ravish Kumar cha 1 video dakhav
घे तोंडात
lavadya sagalyana mahit aahe he.
तिकडं लोणावळ्यात मेले ते पर्यटनात इकडं बाबांच्या दर्शनासाठी..दोन्ही ठिकाणी स्वताची बुद्धी वापरण्याची शक्ती कमी पडली..
Dharmache Mechanism asech kaam karte.
आयोजकांवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे......मागील वर्षी खारघर येथे अशाच प्रकारे अनेकांचा जीव गेला उष्माघातामुळे....अजून तपास काही नाही.....
मिडिया नी येवढी मोठी घटना गांभीर्याने का घेतलीं नाही.... टी.व्ही. जास्त दाखवली जात नाही
Godi midiya aahe
ती घटना बीजेपी शासित राज्यातील आहे तर गोदी मिडिया कशी दाखवणार
Live news chalu aahe
आम्ही बघीतली ऐबीपी माझा वर
Fakt ekda kalpna karun bgha. Hi ghatna congress/shivsena shaashit state mdhe chukun ghadli asti tr... Kimaan 1 varsh hach mudda news channel aani public forum mdhe challa asta. #justiceforSSR
स्वर्ग चांगला आहे असे म्हणणारे मग पृथ्वीवर का राहताय?😮😮
जसं जन्नत मध्ये 72 हूर मिळतात हे सांगणारे जगतात तसेच 😂😂
या सम्पूर्ण घटनेला पंडीत नेहरू व काँग्रेस पार्टीच जवाबदार आहे म्हणून कठोर कारवाई झाली पाहिजे 🙏 (मोदी भक्त )
आणि चाइना ने लढ़ाख आणि पाकिस्तान ने काश्मीर आणि श्रीलंका ने कच्छतीवू बळकावले आहे आणि हे भाजप मुळे झाले आहे (काँग्रेस भक्त 🤲 )
@@swarup2118😂 fakt 1 like . Ajun kiti divas khotepna chalvnar?? IT cell cha pagaar band kelay vatat.
😂😂😂 बरोबर
बाबा भोळे बाबाला अटक करू नका , नाहीतर हिंदुत्वाचा नाव खराब होईल , आणि BJP ला व्होट नाही मिळणं , मोदी जिनी प्रार्थना केली , पण जर तिकडणाच बाबाला अटक करा , अशी ऑर्डर नाही दिली ,
दिली असती तर 😢😢
व्होट कमी झाली असती😮
Evdhyat kuthe.. ajun 2-3 divsat tya babacha congress sobt sambandh jodun mag aaramshir atak karnar aahet. Nantar mag Twitter var trend chalvayla mokle
Matter kuthla ani kuthe net ahet murkha loka
शेवटी अशा दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर कुठलाही बाबा बुवा महाराज वाचवण्यासाठी येत नाही... फक्त शेवटी दवाखान्यात जावे लागते... मग आपण दवाखान्याची संख्या का वाढवत नाही?....
💸
Mag Party Fund mdhe Paise kuthun aanayche??
खाजगी दवाखाने कसे चालणार।
30 मिनटं गर्दी कमी होई पर्यंत वाट पाहणारे वाचले
संयम खूप महत्त्वाचा आहे भाई
Rip to people who lost their lives 😢
मग तिथे गार्ड नव्हते का , ओळीने बाहेर जाण्यासाठी सांगायला .
So sad😢😢😢
महाराष्ट्रात पुरस्कार देताना लोकं मेलेली काय झालं त्यांचं?😢
गरिबांचा कोणी नाहीं ना नेता ना अधिकारी ना सिस्टीम ना कायदा....
ह्याच चेंगरा चेंगरित एखादा श्रीमंत प्रतिष्ठित मेला असता तर इतक्यात 10 लोकांवर कारवाई सुधा झाली असती
😭😭😭 🙏💐💐💐 bhot hi dukhad ghatna....
सगळ्या बाबांना हद्दपार करायला पाहीजे .लोकांच्या जिवाशी खेळतात .त्यांना कोण शिक्षा देणार ?
हाच आहे योगीचा विकास,,, १०० लोकांना घेऊन जायला ambulace नाही आणि चालल्ले हिंदूराष्ट्र करायला
आपलेच महत्वाचे नेते म्हणतात माझा संबंध परमात्मा च्या अदभूत शक्ती शी आहे मग असे प्रकार घडत रहातील . घटना अत्यंत दुःखदायक भावपूर्ण श्रद्धांजली .
गरीबाच्या जीवची कोणाला पर्वा नाही....
एक तर एवढी लोकसंख्या त्यात अजून अडणायांच प्रमाण जास्त.मग अजून काय होईल
मी काय म्हणतो,ओळीने का बाहेर आले नाहीत .
प्रशासनाचा कार्यक्रम होता का
म्हणे प्रशासनाकडुन ambulance सुविधा अपुरी होती.ज्याने कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी त्यांनी सगळ्या सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे होते ना.आता काय प्रशासन सगळी कामे सोडुन अशा बाबांच्या सभेलाच सुविधा देत बसल का.गरजेनुसार प्रशासनाने पुर्ण मदत केली आहे.अशी घटना घडणं खुपच वाईट आहेत.जखमी लोक लवकर बरी होवोत.
ऐबीपी वर सांगीतले आदी हा पोलीस होता ,महाराज मग 17 वर्षा पुर्वी राजीनामा देवुन महाराज झाला ,बायको पण हेच करते
Ek Godi media news channel sangt hota secret agent hota. Rahul Gandhi kay chukiche sangt aahe agnivir bddl.
Shame on Indian media... They are not showing a single clip of that incident. If this happened in WB OR TN they would have showed this repeatitively. 😢😢
Kharghar durghatneche pudhe Kay jhale ?
Good analysis
खुपच दुर्दैवी घटना ..मृत आत्म्याना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
खरं तर अशा कार्यक्रमांना जाणाऱ्या लोकांना समजायला पाहिजे आणि आयोजकांनी व्यवस्था नीट केली पाहिजे
मानसाला चांगला गुरु कधीच सपडणार नाही जो पर्येत असले फसवे बाबा आपले बस्तान मांडून् बसले आहेत।।
मनातून प्राथना करा की चांगले वागा चांगले रहा इतराना मदत करा एवढ खुप आहे एका चांगल्या जीवनाासाठी।।।
ज्या राज्याचा मंत्री एक बाबाच आहे तिथं सगळीकडे बाबाच तयार होणार 😂😂
जेव्हा धर्म अति होतो तिथं माती नक्कीच होते... हे सर्व धर्माला लागू ahe सर्व धर्माच्या अंधभक्त नगानो
Dharmache Mechanism asech kaam karte. #KarlMarx
जेव्हा बुवा बाबा चया मागे जाणारी कार्यक्रमातली गर्दी ही वाचनालयात जायला लागेल तेव्हा भारत शक्तिशाली होईल
सतसंघ साठी शोक संदेश करतो मोदी.. माणिपूर दुर्घटने साठी शोक संदेश नाही व्यक्त केला या बालबुड्डी ने...
Kela ahe pn tumhi andhale namaji ahat , kay dianar😅
गोदी मीडिया ही बातमी का दाखवत नसावी ? कुठलाच बाबा , महाराज , साध्वी ह्यांच्या सत्संगांना जावू नका , ते कुणालाच वाचवू शकणार नाही , आपल्या समस्यांना आपनच सोडवू शकतो
#justiceforSSR
बुवा बाबाच्या. माग कश्याला लागायचा
चौकसी 1 महिन्यात बंद होईल..
No Demographic Dividend?????
कुठे आहे देव.
Fakt Mandir, Dagadaamdhe sodun sagli kde. Maanasamdhe, jhaadanmdhe, gharatlya naatyanmdhe etc
Apanch ahot dev, hya andhbhaktana palu de ikda tikda
भोलेबाबा नाही मेला.
1994 cha Nagpur madhlya gowari stampede var pan video banva
इतर धर्मियांना एक देव पुरतो त्यातच त्यांनी स्वतःची प्रगती केली... आपल्या हिंदूंना मात्र 33 कोटी देव त्यात खंडीभर बुवा बाबा लागतात.... तरीपण ह्यांची अवस्था वाईट... आता तरी सुधारतील का..
आता बघू त्या बाबाच्या घरावर बुलडोझर जातोय का😅
हे सत्संग, प्रवचन, महाराज... भाजपा-RSS ची लोकांना अंधश्रद्धाळू बनवून राजकीय फायदा मिळवण्यासाठीची देण आहे... लोकं या मायाजालात पूर्ण फसलेली आहेत...
सत्संग, मंत्र, बाबा-बुवा, दही हंडी, भगवा कडवेपण एव्हडेच बाकी राहिले आहे लोकांच्या हातात.
चेंगराचेंगरी चे चे मुख्य कारण सांगा ना सर
Nagpur diksha bhumi ch vid banva dada
अशा कार्यक्रमांना प्रशासन परवानगी कसे देते .गृह मंत्रालय व पोलीस दलाने कार्यक्रम आयोजितांना वर काय कारवाई करणार... असे प्रश्न येतात... नाकहक भैळी सर्वसामान्य जनतेचा बळी गेला 😢😢😢😢😢😢😢😢
जखमींना सरकारी रुग्णालयात रामभरोसे आहे तेथे सर्व
लोक इतके देवाची भक्ती करतात की देव त्यांच्यावर खुश होऊन त्यांना लवकर वरती बोलाऊन घेतो...हरी ओम हरी ओम..
लहान मुले, स्त्रीयांना,कस काय तुडवुन बाहेर आले ,अंगावर काटा आला 😢😢😢😢😢😢😢
Maharashtra ch jagaat bhaari.
नका जात जाऊ कोणाच्या बाबांच्या दरबारी पुन्य करा आणि मरुन जा सर्व ठिक होईल
One of the reasons is we Indians lack discipline and our government has no control, no vision
देव नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे । 😡😡 वास्तविक बना अंधश्रद्धाळू नाही
Dev aahe, pan Mandiramdhe, dagdamdhe nahi. Pan dev aahe.
कुठल्याही बाबा, बुवा यांच्या देवळात अणि भाषणाला जाऊ नका.
मागे झालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार आठवला 😢
Really heart breaking… responsible people should be punished… 💔
चेंगरा चेंगरी कशामुळे झाली ते कळलेका?
Ye wrong number hai.. 😢😢😢
Bhartamadhye 70 % lok ashikshit aahet..mendharasaarkhe jagtaait..
Waah , ha desh mahasatta bananar.
सत्संग नाही, सत्संगा साठी म्हणायला हवं
नवल वाटतं.. डोकं गहाण ठेवल्या सारखं लोक वागताततच कसं..😢 कोरोना होता तेव्हा कोणत्या बिळात घुसून बसला होता बाबा.
🙏🙏 ओम शांती
आता 140+ लोक मेले 400+ जखमी जाले 😔 #rip
पण बाहेर पडयला ऐवढी गर्दी का ,ओळ करायची ना
नियोजन शुन्य बाजार बाबा तो कोणत्या ही जातीचा देवांचा असो जाऊ नये
जी घटना झाली ती खूप वाईट झाली!!! पण कमेंट मध्ये आपलेच हिंदू लोकं स्वतःच्या धर्माला नाव ठेवत आहेत हे आपलेच दुर्दैव 😢
धर्माला नाव तेव्हाच ठेवतात जेव्हा लोक बुवा बाबा यांच्या मागे जातात जे चुकीचे आहे खोट्या बाबा मुले आज आपल्या हिंदू धर्मा ला देवा ला नाव ठेवतात जस आजच राहुल गांधी बोलत होता हिंदू हिंसक आहे अणि खूप काही पण तरीही हिंदू त्याच्या या बोलण्याला ही वाह वाही देत आहेत 🚩🚩🚩🙏
Chutya लोकांना बाबा गुरू बनवता मग पूजा होईल का
असला धर्म काय कामाचा जिथे ९०% लोक चुत्या असतील.
😊मग काय पूजा करणार का
Lol
Lokana swatacya karma peksha, dharmavar jast vishwas ahe... mhanun ase baba tayar hotat...ani tyancha bachav karayala parat babach chief minister. Khup durdaiv ahe. Sarvana bhavpurn shradhanjali.
म्हणुनच अयोध्या असो की सर्वाधिक उत्तर प्रदेशचा भाग असो यांनी योगींना नाकारले. भक्तांकरता ही नेहरूंची चुकी असेल पण योगींच्या विकासाची पोल आधीच उघडली आहे. 😮💨😔🙏
Bhava marathi ahes ka
Ithe pan Yogi jemedar ahe ka be 😂😂
@@rameshwarachane9105ikde Nehru, Uddhav Saheb jimmedar aahet. UP mdhe tyanche Sarkar aahe, Yogi ajibat nahi. #justiceforSSR
North madhe lok line madhe chalat nahi no temple has relying and q system
अंधश्रद्धेतून गर्दी केली की असेच होणारच प्रवचन अशा ठिकाणी गर्दी करू नये
समाज मुर्ख झालाय भिंतीच्या सावटाखाली जगतो, स्वतः चा विश्वास हालवुन कुठला तरी बाबा वा देवाचा आधार घेतो.
He baba lok late yenar ani satsang sampla pahile nighnar
Jara satsang sobt bhavikanchya basnya janya yenyachi v parking chi soy pan pahili pahije
काही दिवसांनी लोक कॉलेज आणि शाळा बंद करतील कारण आज काल बाबा लोकांना फॉलो करा देश विकसित होइल. आता भारताला शिक्षणाची गरज नाही.
यात आता खूप लोक हिंदू लोकांना विरोधी बोलणार बस हेच इतर धर्मा मध्ये झाले असते तर फक्त्त भावपूर्ण श्रद्धांजली
जनावरे बरी !
Hya baba la shiksha zali pahije
Manmade Disaster 🥺
हे तर नेहमीचच आहे... ❗ 🫣
या कथित बाबा विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून..... कठोर कारवाई करण्यात यावी...!!!
कोन जबाबदार आहे याला so called बाबा की प्रशासन की नेहरू
Asalya falatu Baba chya nadi lagana band kara.
खूप भयानव आहे राव हे 😮
बुवा,, आणि बाबा,,,,यांनी धर्माचा आणि जनतेचा सत्यानाश करून टाकला
Manase hoti ki janavare evadhi akkal nhi ka Khali manase disat navhati ka
Dharmache Mechanism
हीच चेंगराचेंगरी जर एखाद्या दर्ग्यात झाली असती तर आतापर्यंत त्या दर्ग्याच खोदकाम चालू केलं असतं.