Shivaji महाराजांच्या महाराष्ट्रात अश्या घटना घटंतांना... खुप वाईट वाटते... खरंच महाराष्ट्रामध्ये कायद्या मध्ये बदलाची गरज आहे... अश्या नाराधमांना भर चौकात फाशी द्यायला हवी.....
आवटे साहेब, आता या खाजगी शाळा बंद करण्याची वेळ आली आहे.आता फक्त सरकारी शाळाच पुनः नव्याने पुनर्जिवीत केल्या पाहिजेत. तरच शिक्षणाचा दर्जा उंचावेल. याची नागरिक, तसेच सरकारने दखल घेणे गरजेचे आहे.
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत.....
MPSC आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. कृषी जागांचा ही प्रश्न आहे आता जर त्या नाही निघाल्या तर काही मुले वयातून बाहेर जातात. काहीच राज्यात विधानपरिषद आहेत त्यात पदवीधरांची प्रतिनिधी आहेत. आता त्यातील बहुसंख्य प्रतिनिधी विरोधी पक्षातील आहेत, ते यावर काही बोलत नाहीत . आपण यावर एक भाग बनवावा अशी विनंती आहे. आम्ही विद्यार्थी आहोत तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो तुमचे फॅन आहोत. तुमच्या कडून अपेक्षा आहेत. आम्ही तुम्हाला धाब्यावर घेऊन जाऊ शकत नाही😊
आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे ५ वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश देण्यात यावा, असा कायदा व्हायला हवा. महाराष्ट्राचे गृहमंत्री हे कणखर आहेत का? ते नियमितपणे विविध पोलीस स्टेशनला भेट देत असतात का? जुन्या लोकांना माहिती असेल अशी कामं माजी मुख्यमंत्री अंतुले करत होते.
खरं तर यासारख्या घटनेला भ्रष्ट राजकारणी पुढारी जबाबदार आहेत कारण की हे पुढारी पोलिस व अन्य अधिकारी यांच्या वर अवाजवी दबाव टाकून नको ते काम करायला भाग पाडतात.
Good evening sir. I feel that you's system is only the system who can give new life to Maharashtra. Please do not come to back foot by any means. We have lots of hopes from people like you. Hat's off to you all. Good night.
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
चिरीमिरी घेऊन सर्व जण मजा मारीत असतात.तुम्ही हाँटेलमध्ये नेऊन जेवण घातले,तर उद्या समोरचा व्यक्ती किती ही खरा असला तरी त्याचे काम कधीच होणार नाही उलट खोटाच खरा आहे हे १०० टक्के खरे ठरवणार.
एक मुद्दा सुटला. असे अत्याचार करणारे mostly घरातले किंवा ओळखीतले असतात.मुली पालकांना सांगायचा प्रयत्न करतात. पण पालक विश्वास ठेवत नाहीत. हे फार भयंकर आहे. मुली कुठे दाद मागणार...?
साहेब , ठाणे.. कालवा... मुंब्रा ... दिवा ... डोंबिवली .. कल्याण ... अंबरनाथ ... बदलापूर ... या ठिकाणी चरस आणि गांजा पिऊन रिक्षा चालवणारे रस्त्या रस्त्या वर फिरत आहेत
व्हिडिओ च्या सुरूवातीला मुलींनी हे कपडे घालू नये ते करु नये या विचारांच्या विरुद्ध बोलणारे आवटे तीन वर्षांच्या मुलींना शाळेत पाठवू नये इथपर्यंत आले. भाजपच्या माणसाची शाळा हे चार वेळा सुनवायला ते विसरत नाहीत याचा अर्थ ते पूर्णपणे पाख़ंडी आहेत
पोलिसाला निलंबित म्हणजे दुसऱ्या जागी बदली करण्यात येत त्याचा काय फायदा साहेब आज एक सरकारी भरती आसली लाखो उमेदवार अर्ज करतात. कारण सर्व उमेदवार त्या पदासाठी कलिफाई आहेत .म्हणून आशा सरकारी कर्मचाऱ्याला कायमचे निलंबित करण्यात यावे . हि विनंती साहेब
खूप खूप आभार. अगदी मनातलं बोललात. खरंच लाज वाटते माणूस असल्याची.
Today's your talk is best counselling session sir
Best episode
एकदम परखड विचार, खूप स्पस्ट बोलला आहात सर
अतिशय योग्य बोलत आहात.
फारच मनापासून आणि मनातले बोलला सर, हा पैसा आणि कॉम्पीटेशन मधे पालक adklet आणि आपल्या चुमूकल्यावर 3 वर्षापासून शिक्षणाचा बोजा टाकता त
खरच भारतीय राजकारण्यांनी देशाच वाटोळ केल आहे. आणी जनताही नालायक आहे, अशा शासनाऐवजी जनतेनीच कठोर पावले ऊचलले पाहिजे.
अगदी योग्य बोललात
Ekdum barobar saheb,chaan vishleshan...
बेटी बचाव, बेटी पढाव कीती सुंदर घोष वाक्य शासन करते ना!
आपण आम्हास प्रत्येक घटनेकडे पाहण्याच निकोप दृष्टिकोन देता.खरंच खूप खूप धन्यवाद
Shivaji महाराजांच्या महाराष्ट्रात अश्या घटना घटंतांना... खुप वाईट वाटते... खरंच महाराष्ट्रामध्ये कायद्या मध्ये बदलाची गरज आहे... अश्या नाराधमांना भर चौकात फाशी द्यायला हवी.....
😂🤣😅
आवटे साहेब, आता या खाजगी शाळा बंद करण्याची वेळ आली आहे.आता फक्त सरकारी शाळाच पुनः नव्याने पुनर्जिवीत केल्या पाहिजेत. तरच शिक्षणाचा दर्जा उंचावेल. याची नागरिक, तसेच सरकारने दखल घेणे गरजेचे आहे.
पोलीस निलंबित नाहीत .. बदली केलीय .. ईथेच गडबड आहे
याला सध्याचं खोके सरकार, अकार्यक्षम गृहमंत्री व भ्रष्ट पोलीस खाते जबाबदार आहे.
Excellent
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत.....
या घटणेचा करावा तेव्हडा निषेध कमीच आहे.याला गृहखातेच जबाबदार आहे.
MPSC आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. कृषी जागांचा ही प्रश्न आहे आता जर त्या नाही निघाल्या तर काही मुले वयातून बाहेर जातात.
काहीच राज्यात विधानपरिषद आहेत त्यात पदवीधरांची प्रतिनिधी आहेत. आता त्यातील बहुसंख्य प्रतिनिधी विरोधी पक्षातील आहेत, ते यावर काही बोलत नाहीत . आपण यावर एक भाग बनवावा अशी विनंती आहे. आम्ही विद्यार्थी आहोत तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो तुमचे फॅन आहोत. तुमच्या कडून अपेक्षा आहेत. आम्ही तुम्हाला धाब्यावर घेऊन जाऊ शकत नाही😊
बदलापूर प्रकरण...निष्क्रिय प्रशासनचा धिक्कार आणि निषेध..🤬
आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे ५ वर्ष पूर्ण झाल्यावर शाळेत प्रवेश देण्यात यावा, असा कायदा व्हायला हवा. महाराष्ट्राचे गृहमंत्री हे कणखर आहेत का? ते नियमितपणे विविध पोलीस स्टेशनला भेट देत असतात का? जुन्या लोकांना माहिती असेल अशी कामं माजी मुख्यमंत्री अंतुले करत होते.
राष्ट्रपती राजवट लगाव महाराष्ट्र बचाव
😂🤣😅
सध्याची अति लोकशाही त्यात अभिवृती स्वातंत्र्याचे हे बळी आहेत
सत्य मेव जयते, लाडकी बहीण कीती सुरक्षित आहे
bjp म्हणजे महाराष्ट्र द्रोहि bjp म्हणजे स्वतंत्रविरोधि bjp म्हणजे राष्ट्र द्रोहि
Chu aahes tu bjp aahe mhanun bangladesh jhala nai
दही हंडी ला छमिया नाचवा अजून तेव्हा कौतुक करता 😂😂 नवरात्री मध्ये ढिगाना डान्स कोणी सुरू केला 😂😂 तेव्हा कौतुक करता
मुख्यमंत्री,आणि उपुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा
चुप
बरोबर आहे सर
फडणवीस यांनी राजीनामा देण्याची हीच ती योग्य वेळ .
😂🤣😅
Very nicely n true fact explained by U Sir......👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍
"ANIMAL" नावाच्या चित्रपटाने 1000 कोटींचा व्यवसाय केला, त्यातून भारतीय लोकांची मानसिकता लक्षात येते.
भाजप नेत्यांची आणि संस्था चालकांची नांवे स्पष्टपणे न घाबरता घेतली पाहिजेत.
असंच ठेचुनका ग्रुहमंत्र्याच्या घरी नेऊन ठेचा. देवेंद्र फडणवीस ला कळू दे हा महाराष्ट्र आहे.
खरं तर यासारख्या घटनेला भ्रष्ट राजकारणी पुढारी जबाबदार आहेत कारण की हे पुढारी पोलिस व अन्य अधिकारी यांच्या वर अवाजवी दबाव टाकून नको ते काम करायला भाग पाडतात.
साहेब 15 ऑगस्टला पुण्यात देखील अशीच घटना घडली आहे.
मीडियाला कळवा ,वाटल्यास नाव गोपनीय ठेवा ,
नराधमांना निश्चितच ठेचलं जाणार सरकारला अब्रू वाचवणेसाठी एनकाऊंटर मस्ट झालंय.
सरकार नपुसंक झालं आहे.
मोदी राजीनामा दे
गुन्हा दाखल करायची गरजच काय डायरेक्ट हात पाय मोडून टाकले पाहिजे
अस्वस्थ करणारी घटना
Well said
Ek number sahab salam hai aap ko.
अंदाजे 2020 मध्ये अंबाजोगाई येथे भाजपची शाळा असलेल्या ठिकाणी 9 वी च्या विद्यार्थीनी वर शिक्षकाने असाच प्रकार केला होता.
त्या नराधमाला लोकांच्या स्वाधीन करा.हा एकच उपाय आता राहिला
Right
Ekdam Barobr bolalat tumhi saheb, khare tar sampurna yantranach jababdar ahe ya ghatnela...
Sir tume video krn band kel ka
Very true explain by Sir its real realities of Maharashtra families
Khup chhan vishleshan
फास्ट ट्रॅक च्या केसेस चा रिपोर्ट घ्या सर अजून निकाल नाहीये 🙏🙏
बदलापूर च्या गुन्हा व उरण मधील व कलकत्ता मधील गुन्हा काय गुन्हा नाही सगळयांना च जबर शिक्षा झाली पाहिजे
Sir your analysis is very good good rajakarni responsible ahet. Asalya gostila fake mahanatat.
🚩🚩🚩🚩
Bjpचे लोकं ,अंधभक्त काल मेणबत्ती घेऊन होते आज कुठं आहेत ??😢😢
Very good view and explanation , we should really bring this in practice 🙏
Good evening sir. I feel that you's system is only the system who can give new life to Maharashtra. Please do not come to back foot by any means. We have lots of hopes from people like you. Hat's off to you all. Good night.
संस्कार शिकवावे लागतील शाळेतून त्यात तुम्ही पुरोगामीत्व आणता
फडणवीस ची मानसिकता तपासली पाहिजे,
शिक्षणाचा बाजार जलाय😢😢😢😢
आवटे साहेब जिल्हा परिषदच्या शाळा राहिल्या कुठे?
कुठे नेउन ठेवला आमचा महाराष्ट्र
सौ.सप्रिया ताई आपण प्रशासनाचा लाड करू नका नाहीतर तुम्ही पण भरडले जाल कणखर भूमिका ठेवा.
जखम मा॑डीला आणि मलम शेऺऺडिला.......
या नेत्यांच्या मुलींवर जर अस काही झालं मग....मग काय करतील ये राजकारणी लोक😢
But sir our home minister should take urgent action,he is of no use,he should resigne
Sir, teachers aani school pan responsible aahe.
Purushach manus Karan correct sankalpana ahe , kalachi garaj ahe.
🍉 टरबूज फोडण्याची हीच वेळ आहे
महाराष्ट्राची शांतता बिघडण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे
Mumbai घाटकोपर मध्ये बोर्ड पडला तेव्हा उध्दव ठाकरे चे. भिंदे का कित्तेक वर्ष वाचवले त्यामुळे किती जीव गेले तुम्ही तेव्हा का नाही बातमी दिली की भींदे ल उध्दव उभाठा च माणूस आहे 😮😮
Sarkar ne rajinama dila pahije lagech,,😮
आदर्श शाळेचे हे दर्शन पाहिले
चिरीमिरी घेऊन सर्व जण मजा मारीत असतात.तुम्ही हाँटेलमध्ये नेऊन जेवण घातले,तर उद्या समोरचा व्यक्ती किती ही खरा असला तरी त्याचे काम कधीच होणार नाही उलट खोटाच खरा आहे हे १०० टक्के खरे ठरवणार.
हा दुसर्या धर्माचाच असता तर.
Evan bulldozer Challa asta
एक मुद्दा सुटला. असे अत्याचार करणारे mostly घरातले किंवा ओळखीतले असतात.मुली पालकांना सांगायचा प्रयत्न करतात. पण पालक विश्वास ठेवत नाहीत. हे फार भयंकर आहे. मुली कुठे दाद मागणार...?
Some leaders’ reaction to offer compensation it is pity this is not an accident , rather they should insist on strong action .
कायदा 😂
साहेब , ठाणे.. कालवा... मुंब्रा ... दिवा ... डोंबिवली .. कल्याण ... अंबरनाथ ... बदलापूर ... या ठिकाणी चरस आणि गांजा पिऊन रिक्षा चालवणारे रस्त्या रस्त्या वर फिरत आहेत
Kharch sir manatal bolalat, khup dangerous aahe he, aata tr aamhala lahan mulana kuthe pathavav ki nahi kalena
😭😭😭😭😭
आपल्या देशाच्या अप्रतिम संस्कृतीमध्ये पण बऱ्याच त्रुटी आहेत. देशाला श्रीमंत संस्कृती म्हणून ही घाण वर्षानुवर्ष वारस्यात मिळतेय. ते आधी सुधारलं पाहिजे.
विकृती
एकतर सात वर्षे लहान मुलाना शाळेत घालू नये ही खरी म्हणजे आपल्या लोकांची चूक आहे
Kolkata is mostly important than badlapur Kolkata first?
व्हिडिओ च्या सुरूवातीला मुलींनी हे कपडे घालू नये ते करु नये या विचारांच्या विरुद्ध बोलणारे आवटे तीन वर्षांच्या मुलींना शाळेत पाठवू नये इथपर्यंत आले. भाजपच्या माणसाची शाळा हे चार वेळा सुनवायला ते विसरत नाहीत याचा अर्थ ते पूर्णपणे पाख़ंडी आहेत
इतक्या लहान वयाच्या मुलींना शाळेत कसे पाठवतात
आणि आता म्हणे तो नराधम मतिमंद आहे. काय मूर्खपणा आहे हा? ह्यात बरी गती आणि मती आहे त्याला...
Mala khup raag cheed Aliya I mean
प्रशाशण कसे हकावे हे श्री.वसऺत पेरे पाटिल.पाटोदाचे सरपऺच यांच्या कडून शिकावे
ह्याला सरकार जबाबदार नाही त्याला जबाबदार कायदा आहे
फडणवीस आता आपलि वकीली काय कामाचीॽ
100% khare aahe
कोणीही
This is happening because of internet
महाराज ही खाजगी शाळा नाही आहे. सरकारमान्य शाळा च आहे.
पोलिसाला निलंबित म्हणजे दुसऱ्या जागी बदली करण्यात येत त्याचा काय फायदा
साहेब आज एक सरकारी भरती आसली लाखो
उमेदवार अर्ज करतात. कारण सर्व उमेदवार त्या पदासाठी कलिफाई आहेत .म्हणून आशा सरकारी कर्मचाऱ्याला कायमचे निलंबित
करण्यात यावे . हि विनंती साहेब
असेच केलेल्या बाबा बुवांना राजकारणी मतांसाठी वापरतात
भाजपच्या त्या नेत्याला प्रश्न आहे सदरच्या ठिकाणी तुझी मुलगी किंवा नात असती तर?
Applya Bhartat Moglaiche saunskar khup follow kartat, Shivrayanche nahi
पंडित सपकाळ पंडित सपकाळ पंडित सकपाळ