अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीत राज साहेब ठाकरे यांनी म्हंटले आहे की महाराष्ट्रातील जातीयवाद गाढून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणार इतका दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला निडर, दबंग नेता म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥
राज ठाकरे साहेब जबरदस्त बोलले याला बोलतात खरा नेता पत्रकार न ची भरपूर घान काढली महा युती चे नेते मंडळी यांनी ही अशीच टीका सुपारी घेवून बातम्या देणारे पत्रकार ची इज्जत काढलीं पाहिजे
सुशील सर खूप छान... ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती सर्व महाराष्ट्राने बगावी कमीतकमी सर्वांचे डोळे उघडतील म्हणजे जारंगे महाविकास आघाडी काडून बोलतात आणि महायुती वर टीका टिपणी आणि गलिच्ये शिव्या देतात आणि त्यात पत्रकार पण शामिल आहेत 🙏🏻
हे सर्व शरद पवार आणि उद्धव ठाकरचे मॅनेज पत्रकार होते हे बराबर आहे निर्भीड रोकठोक हिन्दुजननायक राजसाहेब ठाकरे जिंदाबाद विषय गंभीर तिथे मनसे खंबीर आता महाराष्ट्रातील जनतेला एकच पर्याय only king राज साहेब ठाकरे 🙏✊🚩✌️
😁😁😁 ‘जरांग्या’ म्हटलं तरी खातोय अन् ‘जरांगोबा’ म्हटलं तरी खातोय. त्यामुळे त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे, अरेरावीला घाबरणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.
राज साहेब ठाकरे यांनी अगदी खरं खरं सांगितलं पत्रकार हे निव्वळ पैसा घेण्यासाठी पुढं पुढं करतात सत्य परिस्थिती राज साहेब ठाकरेंनी सांगितले आहे आमच्याकडे सुद्धा असे पत्रकार आहेत पैसे घेऊन गप्प बसणारे बातमी न देणारे याला अपवाद फक्त कुलकर्णी साहेब तुम्ही जात खरं आहे तेच बोलता आणि सत्य लोकांना सांगता
सुशीलजी हे जे टीव्ही 9 मराठी, पुढारी हे चॅनेल सारखं सरकार विरोधात बातम्या देतात. ह्यांच्या चॅनेल वर हमेशा जरांगेची बातमी असतेच. पण आपल षंढ सरकार डोळे मिटून बघत बसतयं त्याचे वाईट वाटते. काहीही कारवाई करत नाही.
' चाय बिस्कुट ' हे नाव आत्ता मिळालं,पण पाकीट घेऊन काम करणारे असेच यांचे स्वरूप आहे.' पाकीट नाकारणारा पत्रकार कळवा,हजार रुपये मिळवा! ' असा स्लोगन पण देता येत नाही,कारण भुर्दंड सुद्धा खूपच मोठा होईल. ' दाल ही काली है '.
सदर प्रकरण फारच गंभीर आहेच HMV चाय बिस्किटे मराठी पत्रकारांची चौकशी होणे आवश्यक आहे तसेच आर्थिक व्यवहाराची चौकशी केली पाहिजे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खरे बोलणारा राज , काका व उदधट यांची सुपारी वाजवणारे पत्रकार व तेही मराठी चॅनल चे आहेत . दिवसभर ओकारी चाटनारे आहे. पाहणयाराचा बिपी वाढतो आम्ही बघत नाही … सुशीलजी छान विडीओ. 👍🙏
खर आहे पत्रकार आणि न्यूज चॅनेल्स विकले गेले आहेत ,मराठी न्यूज न बघितलेल चांगलं ! सकाळी ९ वाजता ही सर्व मंडळी विश्वप्रवक्ता संजय राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन , चाय-बिस्किटे खाऊन शिवराळ मुलाखत घेतात ! !
सुशीलजी पत्रकारीता सोडून सरळ राजकारण करावे ह्यांना कोणत्याही शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात पत्रकार म्हणून प्रवेश देण्यात येवू नये बांगलादेश सारखी परिस्थिती झाल्यास यांच्यावर कारवाई करण्यात यावी जय श्रीराम 🚩
यात tv9 चा फार मोठा वाटा आहे. tv9 ने मविआ कडून बक्कळ पैसा घेतला आहे जरांग्याला promote करण्यासाठी. tv9 पाठोपाठ 'सकाळ', लोकशाही, सरकारनामा, viral marathi असे अनेक चॅनेल आहेत
सुशील जी राज ठाकरे यांनी नावे सांगितली तरी केंद्र सरकारने ॲक्शन घेतली तर ठीक पणं घेणार नाहीत कारण गुरू चे बोट अजून सोडले नाही मग बिचारे फडणवीस काय करणार
मराठी मीडिया चे पत्रकार हे म वी आघाडी ने विकत घेतले आहेत तसेच काही चॅनल सुध्दा विकले गेले आहेत किंवा म वी आघाडी च्या नेते किंवा नेत्यांच्या नातेवाईक याचे चॅनल आहेत मराठी वर्तमान पत्र सुध्दा ही याच नेत्यांची आहेत सकाळ पवार कुटूंबाच आहे लोकमत दर्डा कुटूंबाच आहे तर सामना उबाठाच मुकपत्र आहे त्यामुळे बातम्या तशाच येणार दिवसभर कोणती बातमी चालवायची हेही ठरलेलं असते एकदा या चॅनल चे मालक आहेत याची चौकशी केली तर सगळे राजकारणी उघडे पडतील
देशातल्या असंख्य तरुण तरुणींचे मत आरक्षणा विरुद्ध आहे...पण असं बोलणे म्हंजे ब्लास्फेमी अशी हवा असताना ,आरक्षण नकोच असं बेधडक बोल ण्याचे धारिष्ट्य फक्त राज ठाकरे च करू शकतात.....hats off....इतिहासात या वक्तव्याची नोंद होईल ...लिहून ठेवा....
यातील अनेक पत्रकारांना जातीचे प्रेम नाही, पण महायुती बद्दलचा राग, द्वेष आणि पवार प्रेम जास्त असल्याचे आजपर्यंतच्या अनेक बातम्यांमधून समोर आले आहेच. राजकीय नेत्यांमध्ये असे जाहीरपणे बोलून दाखवायचे धाडस फक्त राज ठाकरे यांनी केले. सत्य बोलल्यावर एवढा त्रास तर सहन करावा लागणारच.
अभी कुछ दिन पहले भाऊ तोरसेकर जी ने १९७०-८० के बीच में कि तरह खत्म होती दिख रही शिवसेना पुनःजाग्रुत् हुई इसकी बहुत अच्छी बात कही है। राज भाऊ, बाला साहेब का हिंदू हितेइशि राजकरन आपको अपने हाथ मे लेने की बहुत जरूरत है। बीजेपी या शिवसेना इस बारे में कुछ करेंगे ऐसा लगता नहीं। आपाको पुढाकार लेने की जरूरत है।
प्रत्येक नेता हाताचं राखून का बोलतो, हेच कळत नाही . आता राज ठाकरेंनी पत्रकारांचे नावंच जाहीर केले असते तर काय बिघडले असते ? कुणाची वाट बघत आहेत ? म्हणूनच जनतेचा विश्वास बसत नाही .
आधी हे शिंदे आणि फडणविसाना विचारा जरांगेच्या sit चे काय झाले. का नाही अजून त्याचा अहवाल येत नाही आणि कारवाई करत नाही. यांच्या ह्या घाबरट आणि कचखाऊ वृत्ती मुळेच जरांगे, पवार ठाकरे यांच्या डोक्यावर बसलेत.
अमेरिकेत दिलेल्या मुलाखतीत राज साहेब ठाकरे यांनी म्हंटले आहे की महाराष्ट्रातील जातीयवाद गाढून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार म्हणजे जाणार इतका दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला निडर, दबंग नेता म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥
नक्कीच...
यंदा एक संधी फक्त नवनिर्माणालाच🚩
बहुतेक पक्षांना संधी देऊन झाली. आता,"अब की बार, राज (ठाकरे) सरकार" 👍👍👍
भावांनो तुम्ही आम्ही ठरवलं तर नक्कीच राज साहेबांची सत्ता येईल❤❤❤ प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा नवनिर्माण घडवूया मनसे❤❤
निर्विवादपणे! महाराष्ट्रासाठी एकमेव आशेचा किरण! राजसाहेब ठाकरे! 🚩🔥
ते खोट्या बातम्या देतात, जनतेची दिशाभूल करतात तरी सुद्धा त्यांचे चॅनल बंद होत नाही.😡🤬
शंभरात एखादी यांचीसुद्धा खोटी बातमी देत असतीलच ना!
हमाम में सब....!
कोणी करायचे.त्यांना धरून बदडून टाका तुम्हीच राज जी
@@Alon-e5z अगदी बरोबर आहे..
पत्रकारांचे वाभाडे राज ठाकरेंनी काढले या बद्दल अभिनंदन
नुसतं वाभाडे काढुन उपयोग नाही त्यांना आपल्या पत्रकार परिषदेत परवानगी देवु नये.
महाराष्ट्रातील जनतेने जातीयवादी नेतेमंडळी धडा शिकवला पाहिजे
पत्रकारांची नाव जाहीर करा आणी ते ज्या वृत्तपत्रासाठी काम करतात ती वृत्तपत्रच बंद करा कारण ते महाभकास आघाडीचे काम करत आहेत.
MAHA VINAAASH AGHADI !!!!!!!!!!!!!!!
राज ठाकरे साहेब जबरदस्त बोलले याला बोलतात खरा नेता पत्रकार न ची भरपूर घान काढली महा युती चे नेते मंडळी यांनी ही अशीच टीका सुपारी घेवून बातम्या देणारे पत्रकार ची इज्जत काढलीं पाहिजे
चहा बिस्कुट वाले पत्रकारांनी लज्जा सोडली आहे.
सगळेच चाय बिस्कीट पत्रकार बिजेपीचे गुलाम आहेत
सुशील सर खूप छान... ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती सर्व महाराष्ट्राने बगावी कमीतकमी सर्वांचे डोळे उघडतील म्हणजे जारंगे महाविकास आघाडी काडून बोलतात आणि महायुती वर टीका टिपणी आणि गलिच्ये शिव्या देतात आणि त्यात पत्रकार पण शामिल आहेत 🙏🏻
हे पत्रकार म्हणजे पैश्या साठी आपल्या घराची दार पण उघडी करतील 😡😡
ते सर्व लोक उद्धव ठाकरे आणी शरद पवार चेच लोक आहेत हे सत्ये आहे
राज ठाकरे यांनी एकच ठोसा मारले.
एकच ठोसा, पण जबरदस्त 😂😂😂
एकच मारला पण ठेसाच केला 😂
राज ठाकरे योग्य बोलले हे नारेटिवह सेट करणारे काही HMV आहेत.
MAHA VINAAASH AGHADI !!!!!!!!!!!!!!!
मराठी मिडिया मधले बहुसंख्य पत्रकार मविआ ला विकले गेले आहेत.
✅✅✅✅
पत्रकार ज्यांचे नोकर आहेत,ते मालक ही विकले गेले असणार. नाहीतर अशा विकाऊ नोकरांची मालकाने केव्हाच गच्छंती केली असती. यांना नोकरीवरून काढले असते.
Aho.he.far.divsapasun.chalu.aahe
अगदी शंभर टक्के बरोबर आहे..
कुलकर्णी सर दुध कोणाला फुटत म्हणून आम्हाला सांगावे जरांगे कारकोळ नाव घेवु मोट करु नका
महाराष्ट्रातील माध्यम हे शेण खात आहेत..
सुशिलजी पत्रकार आणी मिडियाला उघडनागड करा हीच देशसेवा आहे.
खूप छान मारली आहे राज ठाकरे यांनी
सत्ता मिळवण्यासाठी देशातील विरोधी पक्ष बांगलादेश सारखी परीस्थिती निर्माण करु शकतात सावधान देश प्रेमी
Barabar dada
भ्रष्टाचाराची वाळवी लागलेला चौथा स्तंभ 😮
हे सर्व शरद पवार आणि उद्धव ठाकरचे मॅनेज पत्रकार होते हे बराबर आहे निर्भीड रोकठोक हिन्दुजननायक राजसाहेब ठाकरे जिंदाबाद विषय गंभीर तिथे मनसे खंबीर आता महाराष्ट्रातील जनतेला एकच पर्याय only king राज साहेब ठाकरे 🙏✊🚩✌️
राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर ते दुसरे योगी ठरतील
Yes
😁😁😁 ‘जरांग्या’ म्हटलं तरी खातोय अन् ‘जरांगोबा’ म्हटलं तरी खातोय. त्यामुळे त्याच्या चुकांवर पांघरूण घालणे, अरेरावीला घाबरणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.
त्याला कोण घाबरत नाही.संगीता वानखेडेचे व्हिडिओ पहा .
अगदी बरोबर खरे आहे @@ckpatekar
Wait & watch for crackdown process with specific strategy.
मिडिया, राशप ने प्रसिध्दीस आणलेले हे महाशय.
त्याला गावठी मिथुन म्हणायच मग
राज साहेब ठाकरे यांनी अगदी खरं खरं सांगितलं पत्रकार हे निव्वळ पैसा घेण्यासाठी पुढं पुढं करतात सत्य परिस्थिती राज साहेब ठाकरेंनी सांगितले आहे आमच्याकडे सुद्धा असे पत्रकार आहेत पैसे घेऊन गप्प बसणारे बातमी न देणारे याला अपवाद फक्त कुलकर्णी साहेब तुम्ही जात खरं आहे तेच बोलता आणि सत्य लोकांना सांगता
माझा आवडता नेता राज साहेब ठाकरे ❤❤
ह्या प्रकारावर कडक कायदेशीर कारवाई करावी!
बरेच पत्रकार विकले गेले आहेत. राजसाहेब खर बोलत आहेत.
सुशीलजी हे जे टीव्ही 9 मराठी, पुढारी हे चॅनेल सारखं सरकार विरोधात बातम्या देतात. ह्यांच्या चॅनेल वर हमेशा जरांगेची बातमी असतेच. पण आपल षंढ सरकार डोळे मिटून बघत बसतयं त्याचे वाईट वाटते. काहीही कारवाई करत नाही.
' चाय बिस्कुट ' हे नाव आत्ता मिळालं,पण पाकीट घेऊन काम करणारे असेच यांचे स्वरूप आहे.' पाकीट नाकारणारा पत्रकार कळवा,हजार रुपये मिळवा! ' असा स्लोगन पण देता येत नाही,कारण भुर्दंड सुद्धा खूपच मोठा होईल. ' दाल ही काली है '.
राजसाहेब यांच सगळं बाहेर काढाच ..
सदर प्रकरण फारच गंभीर आहेच HMV चाय बिस्किटे मराठी पत्रकारांची चौकशी होणे आवश्यक आहे तसेच आर्थिक व्यवहाराची चौकशी केली पाहिजे असे वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
अगदी खरं बोलतात राज ठाकरे . हे सगळे राजकारण घडवले जाते जरांगे फक्त एक प्यादे
मराठी मिडिया बातम्या टि व्हि चॅनेल जरागे हे सर्व महाविकास आघाडी चा एकतर्फी जोरदार पणे प्रचार करत आहेत
खरे बोलणारा राज , काका व उदधट यांची सुपारी वाजवणारे पत्रकार व तेही मराठी चॅनल चे आहेत .
दिवसभर ओकारी चाटनारे आहे. पाहणयाराचा बिपी वाढतो
आम्ही बघत नाही … सुशीलजी
छान विडीओ. 👍🙏
समाज बिघडवणे ,जगभर विद्रोह वाढवण्याचे काम आज पत्रकारांची भूमिका सर्वात मोठी आहे .
मराठी माध्यमांची नावं ही अशी असावी "ए बी पी उबाठा", "टीव्ही ९ तुतारी", "आई बी एन कँग्रेसला मत", "पवारशाही नूज", "जरांगे २४ तास" इत्यादी.
👌😂
खरोखर.
😂😂😂😂
अप्रतिम
प्रतिपक्ष, हा analyzer वाला, आकार डीजी 9 वाला, अनय जोगळेकर हे कोणाची चाकरी करतात?
ठराविक मिडीया या आंदोलनास राजकीय हेतुने प्रसिध्दी देत आहेत
जरांगेना सगळं कळते कसले असंमंजस, आपला भ्रम आहे हा , पवारांचा माणूस आहे हे स्पष्ठ आहे
एक राज ठाकरे खरा वाघ, दुसरा कागदी वाघ.
नमस्कार
युती सरकारने विशेषतः गृहमंत्री देवेन्द्रजी नी आता या तक्रार अर्जाची दखल घेवून कारवाई करण्याची आवश्यकता आहे
पत्रकार, नावाखाली,स्वैराचार, चालवलाय,,लाचार, लोकांनीच, ईजत, तर,नाहीच,
या पुढे सर्व मराठी न्यूज चॅनल बंद करून घेतले टाकावी पहिले दूरदर्शन चॅनल होत तेवढे एकच चॅनल ठेवावे अशी विनंती सरकारला करावी
सत्य,रोखठोक भूमिका , जातपात विरहित धोरण, महाराष्ट्राचे हित, गरिबाच्या पोटासाठी आरक्षण . जबरदस्त व्यक्तिमत्व.
आपले मनोगत योग्य आहे। खरी पत्रकारीका मुळीच राहिली नाही हा अनुभव व प्रसिध्दी खात्यात कायेँँरत असताना जवळून घेतला काही पत्रकाराचे हप्ते बांधलेले आहे
पत्रकारांनी सदसदविवेकबुध्दीने वागलं पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. तर वाईट कृत्य करत असेल त्याला वाईटच म्हटलं पाहिजे.
याना ठिकाणावर अन्यासाटी राज ठाकरे सारखा नेता हवा लवकरच विधानसभा जवळ आली आहे एकदा बहुमत देउन बघा नक्कीच चमतकार घडेल ऐक हिंदू मराठा
खर आहे पत्रकार आणि न्यूज चॅनेल्स विकले गेले आहेत ,मराठी न्यूज न बघितलेल चांगलं !
सकाळी ९ वाजता ही सर्व मंडळी विश्वप्रवक्ता संजय राऊत यांच्या बंगल्यावर जाऊन , चाय-बिस्किटे खाऊन शिवराळ मुलाखत घेतात ! !
मजबुत कमवून घेतले माध्यमांनी
सुशीलजी, अगदी सुंदर विश्लेषण केले आहे. धन्यवाद
सुशील सर....
अतिशय योग्य विश्लेषण.....
धन्यवाद!.
सुशीलजी पत्रकारीता सोडून सरळ राजकारण करावे ह्यांना कोणत्याही शासकीय अथवा खाजगी क्षेत्रात पत्रकार म्हणून प्रवेश देण्यात येवू नये बांगलादेश सारखी परिस्थिती झाल्यास यांच्यावर कारवाई करण्यात यावी जय श्रीराम 🚩
अत्यंत योग्य विचार. याची सुरुवात ह्या कुलकर्णीने बीजेपी जॉईन करून करावी 😂😂
पुण्यात पत्रकार नगर वसवणारे कोण तेच या सर्वांचे कर्तेधर्ते आहेत
यात tv9 चा फार मोठा वाटा आहे. tv9 ने मविआ कडून बक्कळ पैसा घेतला आहे जरांग्याला promote करण्यासाठी. tv9 पाठोपाठ 'सकाळ', लोकशाही, सरकारनामा, viral marathi असे अनेक चॅनेल आहेत
हे मी देखील नोटीस केलं आहे. सकाळ तर सरळ सरळ काँग्रेस ने विकत घेतलेला दिसतो. पूर्णपणे त्यांचा naraative चालवतो.
हा youtube चॅनेल कोणी विकत घेतलाय सांगा बरं 😂
यांचा म्होरक्या उध्दव , आणि शरद,, यांना माहीत आहे, राज साहेब यांना डोई जड अहेत, एकदा जनतेने सत्ता राज साहेबांकडे द्यावी,
आदित्य की अमित असं विचारल्यास अमित ठाकरे हेच नाव मनातून येईल...🤞🤞🤞
रोखठोक राज ठाकरे साहेब 👍👍👍👆
राज ठाकरे बरोबर बोललात.आहेत असे वार्ताहर 9:19 पक्षाचे काम करणारे आहेत.
सुशिलजी हे प्रकरण गंभीर आहे ह्याचा ऊलगडा झालाच पाहीजे.
असे धंदे करणारे राज्यकर्ते जनतेचे भले काय करणार ? हा विचार गांभीर्याने करुन जनतेने मतदान करावे.😮😮😮😮😮😮😮😮
मनू मावशी म्हणजे आधिच मर्कट त्यात मद्य पेल्य त्यात विंचू चावला
अशा लोकांचा परवाना काढून घ्यावा
सुशील भाऊ जरांगे वेडा बनून पेढा खाऊ राहिला
जरांगे वेडाच आहे.... करामतीचा तुतारी बाबाची साथ आहे
जसजशी निवडणुक जवळ येईल तसतसे जराअंगेचे समर्थक पसार होतील निवडणुकीला ही बाब फायद्याची नाही हे पाहूनच पसार,वपालयान होईल
अशा विकाऊ लोकांना मनसेने त्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगावे
मराठी पत्रकार आणि मिडिया एक नंबरचे लोचट आहेत
अप्रतिम आणि अप्रतिमच
राज ठाकरे रोकठोक !!🎉🎉
सुशील जी राज ठाकरे यांनी नावे सांगितली तरी केंद्र सरकारने ॲक्शन घेतली तर ठीक पणं घेणार नाहीत कारण गुरू चे बोट अजून सोडले नाही मग बिचारे फडणवीस काय करणार
मराठी मीडिया चे पत्रकार हे म वी आघाडी ने विकत घेतले आहेत तसेच काही चॅनल सुध्दा विकले गेले आहेत किंवा म वी आघाडी च्या नेते किंवा नेत्यांच्या नातेवाईक याचे चॅनल आहेत मराठी वर्तमान पत्र सुध्दा ही याच नेत्यांची आहेत सकाळ पवार कुटूंबाच आहे लोकमत दर्डा कुटूंबाच आहे तर सामना उबाठाच मुकपत्र आहे त्यामुळे बातम्या तशाच येणार दिवसभर कोणती बातमी चालवायची हेही ठरलेलं असते एकदा या चॅनल चे मालक आहेत याची चौकशी केली तर सगळे राजकारणी उघडे पडतील
100 % सत्य
Agadi khare boltat sir ❤
कारवाई चा नका विचार करू. महाराष्ट्र सैनिक/मनसैनिक घेतील त्या सगळ्यांची काळजी.
देशातल्या असंख्य तरुण तरुणींचे मत आरक्षणा विरुद्ध आहे...पण असं बोलणे म्हंजे ब्लास्फेमी अशी हवा असताना ,आरक्षण नकोच असं बेधडक बोल ण्याचे धारिष्ट्य फक्त राज ठाकरे च करू शकतात.....hats off....इतिहासात या वक्तव्याची नोंद होईल ...लिहून ठेवा....
मराठवाडा रणभूमी बनवलाय. प्रश्न तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे ना.
सारांश
या सगळ्यात भरडला जातो / मारला जातो तो सामान्य माणूस. ह्या नेत्यांना काही फरक पडत नाही.
योग्य विश्लेषण... आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी चांगलीच कानउघाडणी केली ... चौकशी झालीच पाहिजे
उधो उद्दीन CM अस्ताना वकील फीस,, 80,lakh,, कोटि कोटि दिली, कंगना,, खोला पोल
यातील अनेक पत्रकारांना जातीचे प्रेम नाही, पण महायुती बद्दलचा राग, द्वेष आणि पवार प्रेम जास्त असल्याचे आजपर्यंतच्या अनेक बातम्यांमधून समोर आले आहेच. राजकीय नेत्यांमध्ये असे जाहीरपणे बोलून दाखवायचे धाडस फक्त राज ठाकरे यांनी केले. सत्य बोलल्यावर एवढा त्रास तर सहन करावा लागणारच.
Maharashtra che aashasthan shree Raj saheb Thakray zindabad
आशा पत्रकाराला आणि मीडियाला सरकारने चपराक दिली पाहिजे आणि यांच्यावर गुन्हे नोंद करून यांना जेलमध्ये टाकले पाहिजे
हे असे लोकशाहीचे 4 थे आधारस्तंभ, बिकाऊ
❤😊 दादा १ नंबर
सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. जगा आणि जगू द्या हे आजच तत्व आहे. तेव्हा असच चालायचं.
सगळ्यात पहिला नंबर IBN Lokmat च्या पूर्णपणे डाव्या "हीरो" विलास बडे चा.
आजचे पत्रकारिता पोटभरू आहे
यंदा मनसे ❤🚩🚂💯🔥
या साठी SIT स्थापन केली त्याचं काय झालं ?
सन्मा.श्री. राजसाहेबांना महाराष्ट्राने एकदा सत्ता द्यायला हवीच.
अगदी शंभर टक्के खर बोलत आहे मा सुशिल जी कुलकर्णी साहेब एकदम छान विश्लेषण केले आहे 👍
Raj Thakre ne Patrkarana Nagde kele.
Support Raj thakre a pure hindu Samrat next to Yogijee real follower of Chatrapati shivaji maharaj vote for
माध्यमे च खरे चायबिस्कीटे घेऊन नेरेटिव्ह पसरवतात
मराठीतील abp ibn lokmat tv 9मराठी हे चॅनल महाविकास आघाडी ने सालणे ठेवले आहेत
आजकाल बहुतेक पत्रकार विकले गेलेले आहेत.
महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ राजकारण चालू आहे, तेही सत्तालोलुप राजकीय धुरीणांकडून.
अभी कुछ दिन पहले भाऊ तोरसेकर जी ने १९७०-८० के बीच में कि तरह खत्म होती दिख रही शिवसेना पुनःजाग्रुत् हुई इसकी बहुत अच्छी बात कही है।
राज भाऊ, बाला साहेब का हिंदू हितेइशि राजकरन आपको अपने हाथ मे लेने की बहुत जरूरत है। बीजेपी या शिवसेना इस बारे में कुछ करेंगे ऐसा लगता नहीं।
आपाको पुढाकार लेने की जरूरत है।
Real analysis!
पण रोग कधी बरा होईल याची प्रतिक्षा आहे साहेब! 💐💐💐
Action on reporters should be taken by Fadnavis .
प्रत्येक नेता हाताचं राखून का बोलतो, हेच कळत नाही . आता राज ठाकरेंनी पत्रकारांचे नावंच जाहीर केले असते तर काय बिघडले असते ? कुणाची वाट बघत आहेत ? म्हणूनच जनतेचा विश्वास बसत नाही .
वागळे नावाचा पत्रकार भयभीत होईल
आधी हे शिंदे आणि फडणविसाना विचारा जरांगेच्या sit चे काय झाले. का नाही अजून त्याचा अहवाल येत नाही आणि कारवाई करत नाही. यांच्या ह्या घाबरट आणि कचखाऊ वृत्ती मुळेच जरांगे, पवार ठाकरे यांच्या डोक्यावर बसलेत.
सत्य बोलला.
Yawar Paryay Raj Thakrech 100 % BULDOZER BABA
ज्ञानदा कदम यांनी एबीपी माझा सोडला आहे असे दिसते
ज्ञानदा आय बी एन १८लोकमत वर
त्या दिसतात