ठाकरे कुठे होते स्वातंत्र्यलढ्यात | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Aditya Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 9 месяцев назад +139

    चांगले थोबाड फोडून रक्तभंबाळ केले आहे . अभ्यास न करता जाहीर वक्तव्य करू नये ठाकरे परिवाराने .

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 9 месяцев назад +233

    बाकी कशात नाही पण मातोश्री २ बांधण्यात जबरदस्त योगदान आहे , हे काय कमी आहे.

    • @ganeshprasadsalvi3307
      @ganeshprasadsalvi3307 9 месяцев назад +14

      Todpani sena pramukh

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 9 месяцев назад +13

      शिलावडपाव सम्राट हलकट उद्धव

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +19

      नुसते मातोश्री 2 च नाही तर लंडनमधील मातोश्री 3 दुबईतील हॉटेल हे स्वतःसाठीचे योगदान आहे बुवा. पण जनतेसाठी योगदान शून्य

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +12

      @@pramodkambli6108 शिळा वडापाव 😂😂

    • @anilkumarhardas7949
      @anilkumarhardas7949 9 месяцев назад +1

      😂

  • @DarshanaPradhan-to2lm
    @DarshanaPradhan-to2lm 9 месяцев назад +303

    ठाकरे घराण्याच कोणतंही योगदान या देशा साठी काहीही नाही.

    • @mr.gamler5249
      @mr.gamler5249 9 месяцев назад +5

      balasahebancha pn nahi ka

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 месяцев назад +10

      एका कुजक्या आंब्यामुळे बाळासाहेबांना विसरू नका. 🙏

    • @tsc2708
      @tsc2708 9 месяцев назад

      ​@@mr.gamler5249bilkul nahi

    • @tsc2708
      @tsc2708 9 месяцев назад +10

      @@mr.gamler5249 ajibat nahi

    • @pramoddongre-u9p
      @pramoddongre-u9p 9 месяцев назад

      या उलट हिंदू असून प्रथम साऊथ इंडियन नंतर बिहार, यूपी च्या हिंदूंना त्रासच दिला, त्यांच्यात दहशत निर्माण केली.

  • @yashwantdeshmukh9193
    @yashwantdeshmukh9193 9 месяцев назад +140

    छत्रपति शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमधेही कुणी "ठाकरे" असल्याचे ऐकिवात किंवा वाचण्यात नाही.असल्यास जाणकारांनी सांगावे.

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 9 месяцев назад +8

      अगदी सटीक शंका आहे

    • @abhaybhide3961
      @abhaybhide3961 9 месяцев назад +12

      तेव्हा यांचे पूर्वज बिहार मध्ये होते

    • @tsc2708
      @tsc2708 9 месяцев назад +5

      Thackeray gharanyane fakt vasulya khandnya haptakhori takjewari mandavali hech tyanche khare dhande, Maharashtra lutnyasathi paksh sthapan kelay

    • @pranavpurwar5661
      @pranavpurwar5661 9 месяцев назад +4

      ​@@abhaybhide3961
      "ठाकरे "आडनांव ❓ बिहारी कायस्थ ❓ श्रीवास्तव, बच्चन, सिन्हा, मुंशी ❓

    • @suyogghadling4959
      @suyogghadling4959 9 месяцев назад

      Perfect punch 👊🙏

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 9 месяцев назад +281

    स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसेल पण नाईट लाईफ चा लढा चालू आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +9

      😂😂😂

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 9 месяцев назад +1

      Modi che kay yogdan

    • @lalingkar
      @lalingkar 9 месяцев назад +1

      ​@@sainathparasnis9533
      मोदींचा जन्मच मुळी १९५० सालचा आहे. त्यामुळे त्यांचे योगदान काय असला मूर्खासारखा प्रश्र्ण विचारू नका.

    • @sandipsasane3462
      @sandipsasane3462 9 месяцев назад

      ​@@sainathparasnis9533चिंधी चोर भडभुंजांना नाही कळनार 🍌🍌🍌🍌

    • @yashodhangandhi4537
      @yashodhangandhi4537 9 месяцев назад

      ❤❤​@@swapnapandit478

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 9 месяцев назад +47

    सुशील कुलकर्णीजी किती जीव तोडून या लोकांना उघड पाडता हो. जबरदस्त अभ्यास करून तुम्ही हे सर्व करत आहात. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमचे म्हातार्यांचे आशिर्वाद तुमच्या सोबत नेहमीच असतील. आम्ही ४ जूनची वाट पहात आहोत. ❤

  • @Ppp-h9o9e
    @Ppp-h9o9e 9 месяцев назад +267

    ठाकरे लोकांचे खंडणी वसुलीमधे मात्र भरपूर योगदान आहे.

    • @bhalchandrajogdev2542
      @bhalchandrajogdev2542 9 месяцев назад +8

      जबरदस्त

    • @amitgonbare9352
      @amitgonbare9352 9 месяцев назад +11

      U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ U̲d̲d̲a̲v̲a̲s̲t̲ Z̲a̲l̲e̲l̲a̲ N̲e̲t̲a̲

    • @amitgonbare9352
      @amitgonbare9352 9 месяцев назад +8

      U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ B̲a̲p̲a̲c̲h̲a̲ z̲a̲l̲a̲N̲a̲h̲i̲ T̲o̲ D̲e̲s̲h̲a̲c̲h̲a̲ k̲a̲y̲ H̲o̲n̲a̲r̲ Y̲a̲l̲a̲ V̲o̲t̲ D̲e̲v̲u̲ N̲a̲y̲e̲t̲ H̲i̲c̲h̲ T̲y̲a̲n̲c̲h̲i̲ L̲a̲y̲a̲k̲i̲

    • @laxmannikam6333
      @laxmannikam6333 9 месяцев назад +3

      Perfect analysis of Thakre family..expert in only vasuli Radebazi alongwith unionbazi by fooling Marathi Manus

    • @sanjaypathak5797
      @sanjaypathak5797 8 месяцев назад

      ​@@amitgonbare9352😅😅😅😅00

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 9 месяцев назад +197

    आहो इंदिरा गांधी,राजीव,सोनीया व राहुल तसेच प्रियंका गांधी यांचे तरी योगदान काय?

    • @rameshrane6379
      @rameshrane6379 9 месяцев назад +16

      झिरो

    • @tsc2708
      @tsc2708 9 месяцев назад +10

      Kahich nahi
      Tya Nehru ne china Pakistan barobar karar karun 11500 acre jamini viklya ya gandhi Nehru gharanyane

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 месяцев назад +19

      नेहरूंच तरी काय होत ?

    • @kishordhake5099
      @kishordhake5099 9 месяцев назад

      ​@@rameshrane6379Reread the history

    • @shrau4690
      @shrau4690 9 месяцев назад +1

      ​@@kishordhake5099that was the reason for this conclusion...

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 9 месяцев назад +137

    16 वर्षाचा बाबू गेनू किंवा नंदूरबारचा 12 वर्षाचा शिरीष कुमार होता

    • @jyotipole5269
      @jyotipole5269 9 месяцев назад +24

      या दोघांच बलिदान आठवुन गहिवरून आले बाल शिरीष कुमारने प्राणाचे बलिदान दिले पन तिरंगा सोडला नाही.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 месяцев назад +14

      खरोखरच.

    • @abeerkulkarni
      @abeerkulkarni 9 месяцев назад +16

      ... बघा ना काही महान आत्म्यांना वयाचे बंधन न उरता महान कार्य करण्याची प्रेरणा मिळाली... आणि काहीना राजकीय फायदा घेत खंडणी मिळवत आयुष्य जगण्यात धन्यता वाटली, वाटते आहे अगदी तिसऱ्या पिढीत ही...

    • @tsc2708
      @tsc2708 9 месяцев назад +14

      Bal Thackeray pan tya veles 20 varshache astil tar tyani ka nahi bhag ghetla swatantya ladyat

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 9 месяцев назад

      आणि 🐧28 वर्ष्याचा गधडा झाला तरी बोलव कसं ह्याची त्याला अक्कल नाही
      बापाला वसुलीतं आणि तो night life पार्ट्यामध्ये व्यस्त त्यांना काय कळणार देशासाठी बलिदान काय असतं पन ह्यांच्या वार्ता मोठया आणि उघड्या गोटया अशी अवस्था आहे ह्यांची.

  • @prakashgadre2727
    @prakashgadre2727 9 месяцев назад +29

    सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय होते ते दोघे हि संघ स्वयंसेवक होते.
    या ऊद्धवचा आजोबांचा तरी स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते शेपटी --+++ घालुन बसलै होते.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 месяцев назад +164

    शहात्तर वर्षापूर्वीचे काढतात उठा मुख्यमंत्री असून सुद्धा जनतेसाठी स्वतः काय योगदान दिले ते त्यांनी सांगावे.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 месяцев назад +9

      उठा चे कार्यकर्ते नेहरूंचा विषय काढल्यावर मात्र "आत्ताच्या परिस्थितीवर बोला" असं म्हणतात.

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 9 месяцев назад +7

      सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही पण ह्याचा हिशोब आम्ही जनता 2024 च्या आणी पुढील प्रत्येक निवडणुकीत नक्की करणार आहोत.जय महाराष्ट्र .

    • @nivarttikolse630
      @nivarttikolse630 9 месяцев назад +5

      आहे ना वाजे सारखे कर्तृत्ववान अधिकारी यांनी च दिलें आहेत.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 9 месяцев назад +3

      ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 9 месяцев назад +3

      गळ्यात पट्टा बांधून बसले होते घरात, खाज आली तर खाजवायच कस याचा विचार करात

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 9 месяцев назад +86

    कुलकर्णी साहेब संघाचं कर्तव्य फार मोलाचं होतं संघाचे सर्व देशातले मिळून लोक एकजुटीने काम करायची संघ होता म्हणूनच भारत जगला आहे यांना कोणी समजून सांगायचं यांना समजणार पण नाही अतिशय उत्तम विश्लेषण केलं संघाबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे जय जय श्रीराम जय जय श्रीराम

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 9 месяцев назад +12

      संघाचे योगदान आणि महत्व यांना सांगून काही उपयोग नाही कारण
      गा..पुढे वाचली गीता असे हे प्रकरण आहे

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 9 месяцев назад +195

    संघाचे असलेले बाबाराव सावरकर यांच्या इतकी शिक्षा झालेला देशभक्त तर काँग्रेस कडे सुद्धा नाही

    • @AIRobotica
      @AIRobotica 9 месяцев назад +10

      🚩🇮🇳🙏

    • @Absolute_Unlucky_Person
      @Absolute_Unlucky_Person 9 месяцев назад +1

      बाबाराव आणि तात्याराव दोघांना पराकोटीची शिक्षा झालेली. काँग्रेस काय आहे त्यांच्यासमोर? मुळात काँग्रेसचा उद्देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपलाय. चिरडून टाकूया तिला आता.

    • @HanumantShiraskar
      @HanumantShiraskar Месяц назад

      ,as

  • @rajannaik8723
    @rajannaik8723 9 месяцев назад +73

    खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही त्या मवाल्याचं बरळणं दुर्लक्ष करून चालणार नाही.
    शंकराच्या पिंडीवरून उतरलेल्या विंचवाला पायताणच.

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 9 месяцев назад

      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
      खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 9 месяцев назад +61

    कोणत्याही चळवळीत योगदान नव्हते कोणीही नोकरी किंवा मोठा उद्योग केलेला नाही तरी सुद्धा आज सुखी जीवन जगात आहेत याचे गमक काय आहे.

    • @digambarhogade2498
      @digambarhogade2498 9 месяцев назад

      याचे गमक त्याना मतदान करणारी मूर्ख जनता

    • @ashwinirane6274
      @ashwinirane6274 8 месяцев назад

      Thakre u tondachi hushari tomnebaji che yogdan dile ahe

  • @ganeshgadewar3910
    @ganeshgadewar3910 9 месяцев назад +31

    सुशील जी तुम्ही छान माहिती देत असतात,मी नियमित आपला चाहता आहे,

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 9 месяцев назад +25

    या फॅमिली चे योगदान फक्त वसुली करणे येवढेच आहे. दादर च्या पुला खाली बसणाऱ्या फुल विकणाऱ्या लोकांकडून सुध्धा हप्ता वसुली केली जात होती.

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 9 месяцев назад +52

    माझे आजोबा स्व.स्वा.सै.नामदेव उखा महाजन हे जंगल सत्याग्रहात त्रिचनापल्ली जेलमध्ये डॉ.हेडगेवारांसोबत होते....
    आम्हास अभिमान आहे त्यांचा.....

  • @bhanudastanshikar582
    @bhanudastanshikar582 9 месяцев назад +19

    सुशिल जी,संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची एव्हढी विस्तृत माहिती सांगीतलीत त्याविषयी कौतुक आणि अभिमान आहेच,आणि आदरही.
    जयतु हिंदुराष्ट्रम् |

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 9 месяцев назад +74

    वीर सावरकर जी का योगदान है जेल में लमबे समय तक रहे हैं

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 9 месяцев назад +71

    आणिबाणीच्या काळात यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होतं, म्हणून तेव्हाही हे जेलमध्ये गेले नव्हते

    • @hemantraut5502
      @hemantraut5502 9 месяцев назад +8

      तेव्हा ते माफिवीर झाले होते 😂😂😂

    • @kunalmulay508
      @kunalmulay508 9 месяцев назад +2

      😂😂😂😂😂😂

    • @ajitrasal
      @ajitrasal 9 месяцев назад +4

      बरोबर आहे. 😊

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 9 месяцев назад

      तेव्हा टी बाळू स्वतःची मारली जाऊ नये म्हणून इंदिरेची चाटून स्वच्छ करण्याचे काम करत होता फट्टू साला आणि आज हे उस्मानउद्दीन मर्दांच्या वल्गना करतंय

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 9 месяцев назад +63

    सुशिलजी, उद्धवला 2 म्हणी शोभातात (1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता, पुढचं तुम्हांला सांगायची गरज च नाही, धन्यवाद

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 9 месяцев назад

      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
      1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 9 месяцев назад +26

    काय बोललात राव सुशिलजी अत्यंत सुंदर छान महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण नमन आपल्या अभ्यासाला 👏

  • @user-JBond007
    @user-JBond007 9 месяцев назад +28

    प्रबोधनकार यांचं देखील कुठे आणि कोणतं योगदान आहे ?
    ठाकरेंनी फक्त वाहत्या गंगेत काय काय धुऊन घेतलं, ते विचारण्याची गरजच नाही कारण जनता जाणून आहे.
    राजकारण धंदा म्हणूनच केला आणि उध्दव व आदित्य हेही तेच करत आहेत.

    • @voicesbyaditya2202
      @voicesbyaditya2202 8 месяцев назад

      मला तर दु:ख, त्रास, वेदना, सोबतच किव येते जेव्हा हे आणि ह्यांचे चेले - चपाटे म्हणतात कि आमच हिंदूत्व हे प्रबोधनकारांचं हिंदूत्व. अरे महाभागानो हिंदू धर्माच्या इतिहासात एका पेक्षा एक रथी महारथी होउन गेले ते आजपर्यंत कधी म्हणाले नाही हे आमचं हिंदूत्व आहे मग हे कोण प्रबोधनकार. आणि प्रबोधनकार म्हणजे काय वैचारिकतेचा उच्च महामणी... प्रबोधनकारांचे विचार म्हणजे बस्स ह्या पुढे काही असुच शकंत नही . असा अविर्भाव असतो त्यांचा.

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 9 месяцев назад +33

    यांचे योगदान एकच , त्यां चा जन्म श्रीमंत नेत्यांच्या पोटी जन्म !बस्स एवढेच ¡

  • @hemantpatil8228
    @hemantpatil8228 9 месяцев назад +31

    सुशीलजी तुम्ही एका घावात दोन तुकडे करता. काय भारी हातखंडा आहे तुमचा

  • @sudhirkapote8795
    @sudhirkapote8795 9 месяцев назад +20

    आपली माहिती अगदी बरोबर आहे. मी स्वयंसेवक आहेच

  • @JayashreeShastry
    @JayashreeShastry 9 месяцев назад +16

    वाह वाह आभार सत्य किती बिनधास्त व बेधडक सादर केलत जीवो जिवो मेरे भारत के लाल😅

  • @vinayakphadke522
    @vinayakphadke522 9 месяцев назад +8

    उपरे ठाकरे खानदानाच फक्त महाराष्ट्राला लुटण्याच भरभक्कम योगदान आहे ! या लुटीचा वापर करून जी दृश्य आणि अदृश्य हजारो कोटीची संपत्ती जमां केली आहे ती आता इडी आणि आय टी ने कायदेशीर रीतीने जप्त करावी !

  • @ashokdahifale2731
    @ashokdahifale2731 9 месяцев назад +13

    सखोल अभ्यास परखड मांडणी ओघवती भाषा अन आमच्या मनातील विचार धन्यवाद सुशिलजी

  • @sandeshjoshi9533
    @sandeshjoshi9533 9 месяцев назад +49

    शून्य योगदान

  • @bhusmang2
    @bhusmang2 9 месяцев назад +5

    वाह,खुपच छान माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल सुशील जींचे सादर आभार 🌷

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 9 месяцев назад +41

    जे तुम्हांला मला कळते ते यांना कळत नाही हेच यांचे वैशिष्ट्य.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 9 месяцев назад +16

    मी नागपूरकर आणि संघ स्वयंसेवक असल्या चे मला अभिमान आहे.1999 पासून मुंबईकर झालो आणि शिवसेनेचे कार्य अभ्यसिले...उबाठा कडून संघ आणि ब्राह्मणां बद्दल आदरयुक्त भाषा अपेक्षित नाही....अती व्यवहारी व्यक्ती आहेत.

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 9 месяцев назад +1

      नागपुर चे अनेक सुप्रसिद्ध संघी लेखकांचे खुप हाल झाले ..

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 9 месяцев назад +10

    सुशील जी माझ संपूर्ण कुटूंब आपल्या सोबत आहोत. परंतु खूपच आभाष्यू ❤

  • @gazalnanda8658
    @gazalnanda8658 9 месяцев назад +23

    अभिनंदन सुशिलजी ! प्रचंड अभ्यास आहे तुमचा . मी मूळ नागपूरची आहे . आणि संघाशी जोडलेली आहे.
    धन्यवाद

  • @shripaddingare4802
    @shripaddingare4802 9 месяцев назад +18

    स्वातंत्र लढ्यात कोणी भाग घेतला, कोणी नाही घेतला, हा प्रश्न आज 2024 साली अप्रस्तुत आहे. आणि स्वातंत्र लढ्यात कोणाला भाग घेण्याची संधी नसेल मिळाली तर, त्यात आक्षेपार्ह काय? एखादी संघटना/पक्ष आज काय करतोय , हे महत्वाच. अर्थात हे समजण्या एवढी बुध्दी उध्दव ला नाही.

  • @jagdishvibhute3335
    @jagdishvibhute3335 9 месяцев назад +11

    कुलकर्णी साहेब चौथी पिढी उघडी केली असती तर बरं वाटलं असतं संपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल ज्ञानामध्ये भर पडली धन्यवाद

  • @AbcXyz-je5ck
    @AbcXyz-je5ck 9 месяцев назад +16

    आमच्या साठी स्वातंत्र्य लढा 2014 पासून सुरु झाल्यावर अनेक खंबीर लढवय्ये योध्ये यात सहभागी झाले आहेत आम्ही त्याना मानतो

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 9 месяцев назад +59

    सुशिलजी चांगलिच कान उघाडणी केलीत!!!

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 9 месяцев назад +12

    अहो सुशील जी स्वातंत्र्य लढ्यात यांचा अतृप्त आत्मा सहभागी असेल

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 9 месяцев назад +9

    खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
    आपण.
    त्या उद्धवजी यांचा अभ्यास च कोणताही केलेला नाही.पण
    काकांना खुश करण्यासाठी
    काहीही पुरावे न देता उगाच
    अयोग्य वक्तव्य केले.केवळ
    काँग्रेस चे तळवे ते चाटणे
    हे महत्वाचे काम ते करत
    आहेत

  • @hanumantyewale1224
    @hanumantyewale1224 9 месяцев назад +44

    पन सर राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील होते नंतर खेडचे नाव बदलून राजगुरूनगर केले त्यांचा वाडा आज पन आहे

  • @chintamanisahasrabuddhe7240
    @chintamanisahasrabuddhe7240 9 месяцев назад +7

    वस्तुस्थितीची कागदोपत्री पुरावे देऊन विवेचन केले या बद्दल एक संघ स्वयंसेवक म्हणून आपले मन: पूर्वक अभिनंदन विवेचन नेहमी प्रमाणेच अप्रतिम

  • @pdkulk
    @pdkulk 9 месяцев назад +26

    खूपच सुंदर संकलन, रा स्व संघाची कामगिरी सर्वा समोर आणल्या बद्दल धन्यवाद

    • @bharatimusale1469
      @bharatimusale1469 9 месяцев назад +1

      माझ्या लहानपणी संघात मुल मुली एकत्र होती मी तेव्हा खुप लहान शीशु विभाग होते म्हणुन ध्वज हाती देत नसत त्याचे मला खुप वाईट वाटे..आणि संघी विरोधक मला म्हणतात संघात मुली कधीच नव्हत्या त्यांची शाखा वेगली असते ..

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 8 месяцев назад

      संघाचे काय योगदान काय आहे स्वातंत्र्य लढ्यात शुन्य

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 9 месяцев назад +5

    राम राम कुलकर्णी साहेब. धन्यवाद!!! एकदम परखड विश्लेषण.

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 9 месяцев назад +6

    याला म्हणतात सखोल अभ्यास आणि विवेचन...... धन्यवाद सुशील भाऊ!!!!!!!

  • @avinashmehetre1649
    @avinashmehetre1649 9 месяцев назад +12

    DRUM BEET आंदोलन आठवा,
    मायकल जॅक्सन हिज.. याचे अंधेरी येथील आंदोलन आठवा.
    नाईट लाईफ चे आंदोलन आठवा.

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 9 месяцев назад +31

    तळेगाव ढमढेरे येथील विष्णू गणेश पिंगळे हे फासावर चढले

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 9 месяцев назад +23

    त्यांच्या पूर्व जन्मीच्या भटकत्या आत्म्यांचे योगदान असावे बहूतेक.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 9 месяцев назад +26

    ठाकरे यांच्या घराण्यातील कोणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही,हे सर्वांना माहिती असावे, नव्हे माहीत आहेच.

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 9 месяцев назад +3

      बोलण्याची हिंमत नाही पण कुणाची?

    • @bestrealestatedeals6020
      @bestrealestatedeals6020 9 месяцев назад +2

      किंबहुना माहीत असायलाच हवं...जरूर हवंच.😂😂😂

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 9 месяцев назад

      @@bestrealestatedeals6020 😂😂😂😂😂😂

  • @AjitJoshiPune
    @AjitJoshiPune 9 месяцев назад +4

    सुशीलजी, तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. अगदी बरोबर शब्दात मांडले आहे तुम्ही. ठाकरें खानदान फक्त स्वतःच्या फायद्याचे बघतात. या निवडणुकीनंतर ते काय काय बरळतील हे पाहणे खूप मस्त होणार आहे. त्यांचा सगळा माज उतरणार आहेच.

  • @RanveerPandhare
    @RanveerPandhare 9 месяцев назад +31

    काय योगदान आहे विकासात ठाकरे घराण्याचे

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 9 месяцев назад +8

    आपले स्पष्ट , परखड, सत्य व अभ्यास पूर्ण विश्लेषण आणि सांगण्याची पद्धत अफलातून!

  • @anantchandolkar5063
    @anantchandolkar5063 9 месяцев назад +2

    धन्यवाद सुशीलजी ही सगळी माहिती एकत्र दिल्याबद्दल

  • @rajendrashirke4234
    @rajendrashirke4234 9 месяцев назад +30

    कमिशन खोर ठाकरे हेच मुंबई विकासतील प्रमुख अडथळा आहेत

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад +1

      गुजरात ला जा

    • @shalakavayuvegla7229
      @shalakavayuvegla7229 9 месяцев назад

      Agadi barobar ahe

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @narendrakale8849
    @narendrakale8849 9 месяцев назад +9

    प्रबोधनकार ठाकरे हे विदूषक होते...

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      तू राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र झालास. अभिनंदन

  • @sudharshanpatil8112
    @sudharshanpatil8112 9 месяцев назад +7

    ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 9 месяцев назад +6

    खूप छान 👍👍
    बऱ्याच दिवसांनी आवश्यक उत्तर मिळाले..
    संघाबाबत अपप्रचार करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न कुणी ही ऐरे गैरै नथ्थू खैरे विचारत..
    संघानी स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान दिले नाही, म्हणून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना उसने घेतले आहे, असा ही प्रवाद ऐकला..
    आज सुशील जी तुम्ही माहितीत मोलाची भर घातलीत..
    आणखीन ही पुरावे दिले तर मस्तच..
    अभिनंदन..🎉

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @avinashdeshpande3011
    @avinashdeshpande3011 9 месяцев назад +3

    श्री सुशील जी आपण अतिशय महत्त्वाची माहिती दिली , मनःपुर्वक आभार

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 9 месяцев назад +137

    सुशील जी, १८५७ चे बंड हे आदित्य, उद्धव ह्यांनी केले म्हणून स्वातंत्र्य ची चळवळ सुरू झाली 😂

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 9 месяцев назад +11

      नबाव उद्वव

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 месяцев назад +5

      😂😂

    • @nandkushormule1373
      @nandkushormule1373 9 месяцев назад +10

      अगाते भाऊ आपल्ले अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे 1857 चे बंड आदित्य आणी उद्धव ने केले आणी त्याची यशस्वी परत फेड माननीय श्री एकनाथ जी शिंदे आणी त्यांच्या मावळ्यांनी केली जय महाराष्ट्र

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 9 месяцев назад +4

      पण बाळा साहेब, नंदुरबारचे शिरीष कुमार होऊ शकले असते.

    • @vijaypalsodkar4641
      @vijaypalsodkar4641 9 месяцев назад +5

      😂😅

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 8 месяцев назад +2

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 9 месяцев назад +29

    उद्या 1857 च्या उठावात पण स्वतः चा सहभाग होता अस म्हणले, तर नवल वाटू नये.

    • @MaziMarathi108
      @MaziMarathi108 9 месяцев назад +4

      उठाव हा शब्दच उठा पासून तयार झालाय असे नवीन संशोधन झालंय

  • @mangalakhedekar678
    @mangalakhedekar678 19 дней назад

    सुशील बेटा तुमच्या या सर्व बाबींच्या अभ्यासासाठी तुम्हाला त्रिवार वंदन..🙏🙏🙏

  • @umeshphatarfod7963
    @umeshphatarfod7963 9 месяцев назад +9

    कुळकर्णी, झकास !

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 9 месяцев назад +9

    काही बोलता कुलकर्णी पब पार्टी नाईट लाईफ हे खरे स्वातंत्र्य तुम्ही बोलता ते कसले आले स्वातंत्र्य

  • @krushnakoratkar9077
    @krushnakoratkar9077 9 месяцев назад +19

    You are great👏👏👏👏👏

  • @subhashnikamnikam8086
    @subhashnikamnikam8086 9 месяцев назад +1

    Satymew jayte kulkarni Saheb agdi barobar bollat Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 9 месяцев назад

      आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
      और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।

  • @ShubhamChavan-gd5qx
    @ShubhamChavan-gd5qx 9 месяцев назад +31

    NIKAMMA UDDHAV AND ADITYA

  • @shrikrishnadixit8676
    @shrikrishnadixit8676 9 месяцев назад +5

    उत्कृष्ट विवेचन !
    आव्हान ऐवजी आवाहन असा उल्लेख करावा.

    • @vishwaskulkarni6441
      @vishwaskulkarni6441 9 месяцев назад +1

      बरोबर, आव्हान देतात, आवाहन करतात.

  • @jeevanlokhande6605
    @jeevanlokhande6605 9 месяцев назад +23

    यांच काहीच योगदान नाही. कुणाचच नाही

  • @savitagodse8312
    @savitagodse8312 Месяц назад

    सुशील जी आपल्या अभ्यासाचा मला खुप अभिमान वाटतो याबद्दल आपले अभिनंदन🎉🎊

  • @vilasmayekar8311
    @vilasmayekar8311 9 месяцев назад +7

    वसुलीत योगदान आहे.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 9 месяцев назад +20

    अहो त्यांना तसं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेल आहे काँग्रेसने

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 9 месяцев назад +7

    🕉 ज्यांच्यावर एवढ्या पोटतिडकीने आपन बोललात ते त्या लायकीचे नाहीतच 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

    • @shamamadye491
      @shamamadye491 9 месяцев назад

      Sushilaji. Khol abhyas +parishram✌️💯✌️karun video karta manala pahije tumhala🤔kahi babatit 👩‍👩‍👧‍👧janatela mhahiti kalate ✌️ dhanyawad 🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 9 месяцев назад +16

    उद्धटा इतिहास विषयात खूपच माठ्या आहे. या अक्कल शून्य माठ्या कडून
    दुसरी काही अपेक्षा करणार ......

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 8 месяцев назад +1

    उद्धव ठाकरे अजून पाच वर्षे राजकारणात पाहिजेत कारण त्यामुळेच त्यांना काहीच कळत नाही हे पुढे येईल.

  • @mukundpadhye5129
    @mukundpadhye5129 9 месяцев назад +8

    नमस्कार सुशिलजी. हे बोलण आवश्यकच होत. आपण ते केलत याबद्दल आपल अभिनंदन.
    माझ्या माहिती प्रमाणे डॉक्टर जंगल सत्याग्रह करण्यासाठी गेले त्यानी संघटनेची धुरा ज्यांच्याकडे सोपविली त्यांचे नाव डॉक्टर परांजपे अस होते.

  • @ratna23_
    @ratna23_ 9 месяцев назад +4

    सविस्तर माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 9 месяцев назад +11

    योग्य तेच बोललात ......!!!
    !! विश्वास असेल तर पुराव्याची गरज नाही ... व विश्वास नसेल तर हजारो पुरावे मान्य होत नाहीत ....!!
    !! मातृत्व हे नैसर्गीक रित्या सिद्ध आहे ...!! पण ...... पण पितृत्व ? ही शुद्ध संस्कृती आहे ....!!!
    !! भ्रष्ट व अपसंपदेवर पोसलेले देह हे सापाच्या दातातील विषा सारखेच परिणाम होणारे आहेत .... !! एवम गुण विशिष्ठांची वैचारीक पातळी ही बाजार बसवी पेक्षा वेगळी असु शकत नाही ...... !!!

  • @narayansawant1946
    @narayansawant1946 Месяц назад

    माननीय सुशील जी आपण ह्यांना स्वतःची चांगलीच ओळख करून दिलीत.
    आपलं खूप खूप अभिनंदन

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 9 месяцев назад +10

    Superb sushil sir,Jay shriram

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 9 месяцев назад +9

    त्यांच्या दारात जाऊन याचा जाब विचारला पाहिजे.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 9 месяцев назад +46

    झोपलेल्याला जाग करता येतं , झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येणे अशक्य. मला माहित सगळं असणं अशक्य, वाचन कमी आहे ना. मला कसल्यातलही काहीच कळत नाही, पण बडबड करायला माहित आहे

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 9 месяцев назад

    व्वा काय सडेतोड उत्तर व विश्लेषण!!!मान गए सुशीलजी आपको
    अभिनंदन

  • @rajendraupasani1111
    @rajendraupasani1111 9 месяцев назад +7

    उदधोजी चं थोबाड चेचण्यासाठी १० सुशील कुळकर्णी पाहिजेत व तेही 24×365

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 Месяц назад

    सुशिलजी, अतिशय चांगला अभ्यास करून विश्लेषण होत आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा.....

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 9 месяцев назад +20

    कशाला येवढे पोटतिडिकीने बोलताय दादानू? पालथ्या घड्यावर पाणी! संघपरिवाराबद्दलचा धगधगता मत्सर हा खास समाजवादी वारसा त्यांना वाण नाही पण गुण लागला या न्यायाने मिळाला आहे खरेतर प्रश्र्न विचारायचा नैतीक हक्कच नाहीये प रा ठा यांचा आणि नैतिकतेचा संबंध काय?

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 месяца назад

    सुशीलजी आभिनंदन छान विश्लेषण

  • @dhirubhaist
    @dhirubhaist 9 месяцев назад +6

    Thank you SHUSHILJI

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 9 месяцев назад +5

    रोख ठोक आणी निर्भीड विश्लेषण.
    अत्यंत उपयुक्त माहिती.

  • @eastmedexpress5062
    @eastmedexpress5062 9 месяцев назад +10

    असेल खरे प्रश्न विचारायचे नसतात. आम्ही नाही बोलणार.😢😢😢

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 8 месяцев назад

    सुशीलजी.खर.आहे.ते.सागंता.तुम्हाला.लाख.लाख.धन्यवाद....जय.श्रीराम.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 9 месяцев назад +63

    सुशील जी, १८५७ चे बंड आदित्य, उद्धव ठाकरे यांनी केले म्हणून स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली 😂

    • @rajabhauwaskar8826
      @rajabhauwaskar8826 9 месяцев назад +5

      😂😂😂😂😂😂

    • @meenanatu6864
      @meenanatu6864 9 месяцев назад +2

      😂😂😂

    • @surajshukla4860
      @surajshukla4860 9 месяцев назад

      😂😂😂

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 9 месяцев назад +1

      हा हा हा . याचेही श्रेय घ्यायला मागे राहणार नाहीत.

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 9 месяцев назад +3

    एकदम बढीया👍

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 9 месяцев назад +1

    अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे सर आपण. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏

  • @surajgangane7917
    @surajgangane7917 9 месяцев назад +5

    जबरदस्त सर

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 9 месяцев назад +1

    शेवटी गाढवाला गुळाची चव काय कळणार, अशांकडून त्याची अपेक्षा पण करु नये, कुलकर्णी सर तुम्हीपण एकदम परखडपणे व स्पष्ट काय ते विवेचन करता. मला तुमचे विवेचन फारच आवडते. असेच विवेचन मांडत रहा.

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 9 месяцев назад +14

    काँग्रेसचा मध्य प्रांताचा ईतिहास वाचा म्हणावं.

  • @vijayvaze375
    @vijayvaze375 9 месяцев назад

    सुशिलजी फार सुंदर मांडणी. ऊद्धवराव सध्या फारच मोकाट बोलताहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.