सुशील कुलकर्णीजी किती जीव तोडून या लोकांना उघड पाडता हो. जबरदस्त अभ्यास करून तुम्ही हे सर्व करत आहात. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमचे म्हातार्यांचे आशिर्वाद तुमच्या सोबत नेहमीच असतील. आम्ही ४ जूनची वाट पहात आहोत. ❤
... बघा ना काही महान आत्म्यांना वयाचे बंधन न उरता महान कार्य करण्याची प्रेरणा मिळाली... आणि काहीना राजकीय फायदा घेत खंडणी मिळवत आयुष्य जगण्यात धन्यता वाटली, वाटते आहे अगदी तिसऱ्या पिढीत ही...
आणि 🐧28 वर्ष्याचा गधडा झाला तरी बोलव कसं ह्याची त्याला अक्कल नाही बापाला वसुलीतं आणि तो night life पार्ट्यामध्ये व्यस्त त्यांना काय कळणार देशासाठी बलिदान काय असतं पन ह्यांच्या वार्ता मोठया आणि उघड्या गोटया अशी अवस्था आहे ह्यांची.
सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय होते ते दोघे हि संघ स्वयंसेवक होते. या ऊद्धवचा आजोबांचा तरी स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते शेपटी --+++ घालुन बसलै होते.
कुलकर्णी साहेब संघाचं कर्तव्य फार मोलाचं होतं संघाचे सर्व देशातले मिळून लोक एकजुटीने काम करायची संघ होता म्हणूनच भारत जगला आहे यांना कोणी समजून सांगायचं यांना समजणार पण नाही अतिशय उत्तम विश्लेषण केलं संघाबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे जय जय श्रीराम जय जय श्रीराम
बाबाराव आणि तात्याराव दोघांना पराकोटीची शिक्षा झालेली. काँग्रेस काय आहे त्यांच्यासमोर? मुळात काँग्रेसचा उद्देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपलाय. चिरडून टाकूया तिला आता.
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही त्या मवाल्याचं बरळणं दुर्लक्ष करून चालणार नाही. शंकराच्या पिंडीवरून उतरलेल्या विंचवाला पायताणच.
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
प्रबोधनकार यांचं देखील कुठे आणि कोणतं योगदान आहे ? ठाकरेंनी फक्त वाहत्या गंगेत काय काय धुऊन घेतलं, ते विचारण्याची गरजच नाही कारण जनता जाणून आहे. राजकारण धंदा म्हणूनच केला आणि उध्दव व आदित्य हेही तेच करत आहेत.
मला तर दु:ख, त्रास, वेदना, सोबतच किव येते जेव्हा हे आणि ह्यांचे चेले - चपाटे म्हणतात कि आमच हिंदूत्व हे प्रबोधनकारांचं हिंदूत्व. अरे महाभागानो हिंदू धर्माच्या इतिहासात एका पेक्षा एक रथी महारथी होउन गेले ते आजपर्यंत कधी म्हणाले नाही हे आमचं हिंदूत्व आहे मग हे कोण प्रबोधनकार. आणि प्रबोधनकार म्हणजे काय वैचारिकतेचा उच्च महामणी... प्रबोधनकारांचे विचार म्हणजे बस्स ह्या पुढे काही असुच शकंत नही . असा अविर्भाव असतो त्यांचा.
उपरे ठाकरे खानदानाच फक्त महाराष्ट्राला लुटण्याच भरभक्कम योगदान आहे ! या लुटीचा वापर करून जी दृश्य आणि अदृश्य हजारो कोटीची संपत्ती जमां केली आहे ती आता इडी आणि आय टी ने कायदेशीर रीतीने जप्त करावी !
मी नागपूरकर आणि संघ स्वयंसेवक असल्या चे मला अभिमान आहे.1999 पासून मुंबईकर झालो आणि शिवसेनेचे कार्य अभ्यसिले...उबाठा कडून संघ आणि ब्राह्मणां बद्दल आदरयुक्त भाषा अपेक्षित नाही....अती व्यवहारी व्यक्ती आहेत.
स्वातंत्र लढ्यात कोणी भाग घेतला, कोणी नाही घेतला, हा प्रश्न आज 2024 साली अप्रस्तुत आहे. आणि स्वातंत्र लढ्यात कोणाला भाग घेण्याची संधी नसेल मिळाली तर, त्यात आक्षेपार्ह काय? एखादी संघटना/पक्ष आज काय करतोय , हे महत्वाच. अर्थात हे समजण्या एवढी बुध्दी उध्दव ला नाही.
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. त्या उद्धवजी यांचा अभ्यास च कोणताही केलेला नाही.पण काकांना खुश करण्यासाठी काहीही पुरावे न देता उगाच अयोग्य वक्तव्य केले.केवळ काँग्रेस चे तळवे ते चाटणे हे महत्वाचे काम ते करत आहेत
माझ्या लहानपणी संघात मुल मुली एकत्र होती मी तेव्हा खुप लहान शीशु विभाग होते म्हणुन ध्वज हाती देत नसत त्याचे मला खुप वाईट वाटे..आणि संघी विरोधक मला म्हणतात संघात मुली कधीच नव्हत्या त्यांची शाखा वेगली असते ..
सुशीलजी, तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. अगदी बरोबर शब्दात मांडले आहे तुम्ही. ठाकरें खानदान फक्त स्वतःच्या फायद्याचे बघतात. या निवडणुकीनंतर ते काय काय बरळतील हे पाहणे खूप मस्त होणार आहे. त्यांचा सगळा माज उतरणार आहेच.
खूप छान 👍👍 बऱ्याच दिवसांनी आवश्यक उत्तर मिळाले.. संघाबाबत अपप्रचार करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न कुणी ही ऐरे गैरै नथ्थू खैरे विचारत.. संघानी स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान दिले नाही, म्हणून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना उसने घेतले आहे, असा ही प्रवाद ऐकला.. आज सुशील जी तुम्ही माहितीत मोलाची भर घातलीत.. आणखीन ही पुरावे दिले तर मस्तच.. अभिनंदन..🎉
अगाते भाऊ आपल्ले अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे 1857 चे बंड आदित्य आणी उद्धव ने केले आणी त्याची यशस्वी परत फेड माननीय श्री एकनाथ जी शिंदे आणी त्यांच्या मावळ्यांनी केली जय महाराष्ट्र
नमस्कार सुशिलजी. हे बोलण आवश्यकच होत. आपण ते केलत याबद्दल आपल अभिनंदन. माझ्या माहिती प्रमाणे डॉक्टर जंगल सत्याग्रह करण्यासाठी गेले त्यानी संघटनेची धुरा ज्यांच्याकडे सोपविली त्यांचे नाव डॉक्टर परांजपे अस होते.
योग्य तेच बोललात ......!!! !! विश्वास असेल तर पुराव्याची गरज नाही ... व विश्वास नसेल तर हजारो पुरावे मान्य होत नाहीत ....!! !! मातृत्व हे नैसर्गीक रित्या सिद्ध आहे ...!! पण ...... पण पितृत्व ? ही शुद्ध संस्कृती आहे ....!!! !! भ्रष्ट व अपसंपदेवर पोसलेले देह हे सापाच्या दातातील विषा सारखेच परिणाम होणारे आहेत .... !! एवम गुण विशिष्ठांची वैचारीक पातळी ही बाजार बसवी पेक्षा वेगळी असु शकत नाही ...... !!!
झोपलेल्याला जाग करता येतं , झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येणे अशक्य. मला माहित सगळं असणं अशक्य, वाचन कमी आहे ना. मला कसल्यातलही काहीच कळत नाही, पण बडबड करायला माहित आहे
कशाला येवढे पोटतिडिकीने बोलताय दादानू? पालथ्या घड्यावर पाणी! संघपरिवाराबद्दलचा धगधगता मत्सर हा खास समाजवादी वारसा त्यांना वाण नाही पण गुण लागला या न्यायाने मिळाला आहे खरेतर प्रश्र्न विचारायचा नैतीक हक्कच नाहीये प रा ठा यांचा आणि नैतिकतेचा संबंध काय?
शेवटी गाढवाला गुळाची चव काय कळणार, अशांकडून त्याची अपेक्षा पण करु नये, कुलकर्णी सर तुम्हीपण एकदम परखडपणे व स्पष्ट काय ते विवेचन करता. मला तुमचे विवेचन फारच आवडते. असेच विवेचन मांडत रहा.
चांगले थोबाड फोडून रक्तभंबाळ केले आहे . अभ्यास न करता जाहीर वक्तव्य करू नये ठाकरे परिवाराने .
बाकी कशात नाही पण मातोश्री २ बांधण्यात जबरदस्त योगदान आहे , हे काय कमी आहे.
Todpani sena pramukh
शिलावडपाव सम्राट हलकट उद्धव
नुसते मातोश्री 2 च नाही तर लंडनमधील मातोश्री 3 दुबईतील हॉटेल हे स्वतःसाठीचे योगदान आहे बुवा. पण जनतेसाठी योगदान शून्य
@@pramodkambli6108 शिळा वडापाव 😂😂
😂
ठाकरे घराण्याच कोणतंही योगदान या देशा साठी काहीही नाही.
balasahebancha pn nahi ka
एका कुजक्या आंब्यामुळे बाळासाहेबांना विसरू नका. 🙏
@@mr.gamler5249bilkul nahi
@@mr.gamler5249 ajibat nahi
या उलट हिंदू असून प्रथम साऊथ इंडियन नंतर बिहार, यूपी च्या हिंदूंना त्रासच दिला, त्यांच्यात दहशत निर्माण केली.
छत्रपति शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमधेही कुणी "ठाकरे" असल्याचे ऐकिवात किंवा वाचण्यात नाही.असल्यास जाणकारांनी सांगावे.
अगदी सटीक शंका आहे
तेव्हा यांचे पूर्वज बिहार मध्ये होते
Thackeray gharanyane fakt vasulya khandnya haptakhori takjewari mandavali hech tyanche khare dhande, Maharashtra lutnyasathi paksh sthapan kelay
@@abhaybhide3961
"ठाकरे "आडनांव ❓ बिहारी कायस्थ ❓ श्रीवास्तव, बच्चन, सिन्हा, मुंशी ❓
Perfect punch 👊🙏
स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसेल पण नाईट लाईफ चा लढा चालू आहे
😂😂😂
Modi che kay yogdan
@@sainathparasnis9533
मोदींचा जन्मच मुळी १९५० सालचा आहे. त्यामुळे त्यांचे योगदान काय असला मूर्खासारखा प्रश्र्ण विचारू नका.
@@sainathparasnis9533चिंधी चोर भडभुंजांना नाही कळनार 🍌🍌🍌🍌
❤❤@@swapnapandit478
सुशील कुलकर्णीजी किती जीव तोडून या लोकांना उघड पाडता हो. जबरदस्त अभ्यास करून तुम्ही हे सर्व करत आहात. तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आमचे म्हातार्यांचे आशिर्वाद तुमच्या सोबत नेहमीच असतील. आम्ही ४ जूनची वाट पहात आहोत. ❤
ठाकरे लोकांचे खंडणी वसुलीमधे मात्र भरपूर योगदान आहे.
जबरदस्त
U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ U̲d̲d̲a̲v̲a̲s̲t̲ Z̲a̲l̲e̲l̲a̲ N̲e̲t̲a̲
U̲d̲d̲h̲a̲v̲ m̲a̲n̲j̲e̲ B̲a̲p̲a̲c̲h̲a̲ z̲a̲l̲a̲N̲a̲h̲i̲ T̲o̲ D̲e̲s̲h̲a̲c̲h̲a̲ k̲a̲y̲ H̲o̲n̲a̲r̲ Y̲a̲l̲a̲ V̲o̲t̲ D̲e̲v̲u̲ N̲a̲y̲e̲t̲ H̲i̲c̲h̲ T̲y̲a̲n̲c̲h̲i̲ L̲a̲y̲a̲k̲i̲
Perfect analysis of Thakre family..expert in only vasuli Radebazi alongwith unionbazi by fooling Marathi Manus
@@amitgonbare9352😅😅😅😅00
आहो इंदिरा गांधी,राजीव,सोनीया व राहुल तसेच प्रियंका गांधी यांचे तरी योगदान काय?
झिरो
Kahich nahi
Tya Nehru ne china Pakistan barobar karar karun 11500 acre jamini viklya ya gandhi Nehru gharanyane
नेहरूंच तरी काय होत ?
@@rameshrane6379Reread the history
@@kishordhake5099that was the reason for this conclusion...
16 वर्षाचा बाबू गेनू किंवा नंदूरबारचा 12 वर्षाचा शिरीष कुमार होता
या दोघांच बलिदान आठवुन गहिवरून आले बाल शिरीष कुमारने प्राणाचे बलिदान दिले पन तिरंगा सोडला नाही.
खरोखरच.
... बघा ना काही महान आत्म्यांना वयाचे बंधन न उरता महान कार्य करण्याची प्रेरणा मिळाली... आणि काहीना राजकीय फायदा घेत खंडणी मिळवत आयुष्य जगण्यात धन्यता वाटली, वाटते आहे अगदी तिसऱ्या पिढीत ही...
Bal Thackeray pan tya veles 20 varshache astil tar tyani ka nahi bhag ghetla swatantya ladyat
आणि 🐧28 वर्ष्याचा गधडा झाला तरी बोलव कसं ह्याची त्याला अक्कल नाही
बापाला वसुलीतं आणि तो night life पार्ट्यामध्ये व्यस्त त्यांना काय कळणार देशासाठी बलिदान काय असतं पन ह्यांच्या वार्ता मोठया आणि उघड्या गोटया अशी अवस्था आहे ह्यांची.
सुधीर फडके व बाबासाहेब पुरंदरे गोवा मुक्ती संग्रामात सक्रीय होते ते दोघे हि संघ स्वयंसेवक होते.
या ऊद्धवचा आजोबांचा तरी स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते शेपटी --+++ घालुन बसलै होते.
शहात्तर वर्षापूर्वीचे काढतात उठा मुख्यमंत्री असून सुद्धा जनतेसाठी स्वतः काय योगदान दिले ते त्यांनी सांगावे.
उठा चे कार्यकर्ते नेहरूंचा विषय काढल्यावर मात्र "आत्ताच्या परिस्थितीवर बोला" असं म्हणतात.
सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नाही पण ह्याचा हिशोब आम्ही जनता 2024 च्या आणी पुढील प्रत्येक निवडणुकीत नक्की करणार आहोत.जय महाराष्ट्र .
आहे ना वाजे सारखे कर्तृत्ववान अधिकारी यांनी च दिलें आहेत.
ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.
गळ्यात पट्टा बांधून बसले होते घरात, खाज आली तर खाजवायच कस याचा विचार करात
कुलकर्णी साहेब संघाचं कर्तव्य फार मोलाचं होतं संघाचे सर्व देशातले मिळून लोक एकजुटीने काम करायची संघ होता म्हणूनच भारत जगला आहे यांना कोणी समजून सांगायचं यांना समजणार पण नाही अतिशय उत्तम विश्लेषण केलं संघाबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे जय जय श्रीराम जय जय श्रीराम
संघाचे योगदान आणि महत्व यांना सांगून काही उपयोग नाही कारण
गा..पुढे वाचली गीता असे हे प्रकरण आहे
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
संघाचे असलेले बाबाराव सावरकर यांच्या इतकी शिक्षा झालेला देशभक्त तर काँग्रेस कडे सुद्धा नाही
🚩🇮🇳🙏
बाबाराव आणि तात्याराव दोघांना पराकोटीची शिक्षा झालेली. काँग्रेस काय आहे त्यांच्यासमोर? मुळात काँग्रेसचा उद्देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपलाय. चिरडून टाकूया तिला आता.
,as
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही त्या मवाल्याचं बरळणं दुर्लक्ष करून चालणार नाही.
शंकराच्या पिंडीवरून उतरलेल्या विंचवाला पायताणच.
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
खंडणी आणि हप्तेवसुली या पलिकडे ज्या हलकटांचं चरीत्र नाही
कोणत्याही चळवळीत योगदान नव्हते कोणीही नोकरी किंवा मोठा उद्योग केलेला नाही तरी सुद्धा आज सुखी जीवन जगात आहेत याचे गमक काय आहे.
याचे गमक त्याना मतदान करणारी मूर्ख जनता
Thakre u tondachi hushari tomnebaji che yogdan dile ahe
सुशील जी तुम्ही छान माहिती देत असतात,मी नियमित आपला चाहता आहे,
या फॅमिली चे योगदान फक्त वसुली करणे येवढेच आहे. दादर च्या पुला खाली बसणाऱ्या फुल विकणाऱ्या लोकांकडून सुध्धा हप्ता वसुली केली जात होती.
माझे आजोबा स्व.स्वा.सै.नामदेव उखा महाजन हे जंगल सत्याग्रहात त्रिचनापल्ली जेलमध्ये डॉ.हेडगेवारांसोबत होते....
आम्हास अभिमान आहे त्यांचा.....
सुशिल जी,संघाच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाची एव्हढी विस्तृत माहिती सांगीतलीत त्याविषयी कौतुक आणि अभिमान आहेच,आणि आदरही.
जयतु हिंदुराष्ट्रम् |
वीर सावरकर जी का योगदान है जेल में लमबे समय तक रहे हैं
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
आणिबाणीच्या काळात यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होतं, म्हणून तेव्हाही हे जेलमध्ये गेले नव्हते
तेव्हा ते माफिवीर झाले होते 😂😂😂
😂😂😂😂😂😂
बरोबर आहे. 😊
तेव्हा टी बाळू स्वतःची मारली जाऊ नये म्हणून इंदिरेची चाटून स्वच्छ करण्याचे काम करत होता फट्टू साला आणि आज हे उस्मानउद्दीन मर्दांच्या वल्गना करतंय
सुशिलजी, उद्धवला 2 म्हणी शोभातात (1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता, पुढचं तुम्हांला सांगायची गरज च नाही, धन्यवाद
1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
1) पालथ्या घड्यावर पाणी , (2) गाढवापुढं वाचली गीता,
काय बोललात राव सुशिलजी अत्यंत सुंदर छान महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषण नमन आपल्या अभ्यासाला 👏
प्रबोधनकार यांचं देखील कुठे आणि कोणतं योगदान आहे ?
ठाकरेंनी फक्त वाहत्या गंगेत काय काय धुऊन घेतलं, ते विचारण्याची गरजच नाही कारण जनता जाणून आहे.
राजकारण धंदा म्हणूनच केला आणि उध्दव व आदित्य हेही तेच करत आहेत.
मला तर दु:ख, त्रास, वेदना, सोबतच किव येते जेव्हा हे आणि ह्यांचे चेले - चपाटे म्हणतात कि आमच हिंदूत्व हे प्रबोधनकारांचं हिंदूत्व. अरे महाभागानो हिंदू धर्माच्या इतिहासात एका पेक्षा एक रथी महारथी होउन गेले ते आजपर्यंत कधी म्हणाले नाही हे आमचं हिंदूत्व आहे मग हे कोण प्रबोधनकार. आणि प्रबोधनकार म्हणजे काय वैचारिकतेचा उच्च महामणी... प्रबोधनकारांचे विचार म्हणजे बस्स ह्या पुढे काही असुच शकंत नही . असा अविर्भाव असतो त्यांचा.
यांचे योगदान एकच , त्यां चा जन्म श्रीमंत नेत्यांच्या पोटी जन्म !बस्स एवढेच ¡
सुशीलजी तुम्ही एका घावात दोन तुकडे करता. काय भारी हातखंडा आहे तुमचा
आपली माहिती अगदी बरोबर आहे. मी स्वयंसेवक आहेच
वाह वाह आभार सत्य किती बिनधास्त व बेधडक सादर केलत जीवो जिवो मेरे भारत के लाल😅
उपरे ठाकरे खानदानाच फक्त महाराष्ट्राला लुटण्याच भरभक्कम योगदान आहे ! या लुटीचा वापर करून जी दृश्य आणि अदृश्य हजारो कोटीची संपत्ती जमां केली आहे ती आता इडी आणि आय टी ने कायदेशीर रीतीने जप्त करावी !
सखोल अभ्यास परखड मांडणी ओघवती भाषा अन आमच्या मनातील विचार धन्यवाद सुशिलजी
शून्य योगदान
वाह,खुपच छान माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल सुशील जींचे सादर आभार 🌷
जे तुम्हांला मला कळते ते यांना कळत नाही हेच यांचे वैशिष्ट्य.
मी नागपूरकर आणि संघ स्वयंसेवक असल्या चे मला अभिमान आहे.1999 पासून मुंबईकर झालो आणि शिवसेनेचे कार्य अभ्यसिले...उबाठा कडून संघ आणि ब्राह्मणां बद्दल आदरयुक्त भाषा अपेक्षित नाही....अती व्यवहारी व्यक्ती आहेत.
नागपुर चे अनेक सुप्रसिद्ध संघी लेखकांचे खुप हाल झाले ..
सुशील जी माझ संपूर्ण कुटूंब आपल्या सोबत आहोत. परंतु खूपच आभाष्यू ❤
अभिनंदन सुशिलजी ! प्रचंड अभ्यास आहे तुमचा . मी मूळ नागपूरची आहे . आणि संघाशी जोडलेली आहे.
धन्यवाद
स्वातंत्र लढ्यात कोणी भाग घेतला, कोणी नाही घेतला, हा प्रश्न आज 2024 साली अप्रस्तुत आहे. आणि स्वातंत्र लढ्यात कोणाला भाग घेण्याची संधी नसेल मिळाली तर, त्यात आक्षेपार्ह काय? एखादी संघटना/पक्ष आज काय करतोय , हे महत्वाच. अर्थात हे समजण्या एवढी बुध्दी उध्दव ला नाही.
कुलकर्णी साहेब चौथी पिढी उघडी केली असती तर बरं वाटलं असतं संपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल ज्ञानामध्ये भर पडली धन्यवाद
आमच्या साठी स्वातंत्र्य लढा 2014 पासून सुरु झाल्यावर अनेक खंबीर लढवय्ये योध्ये यात सहभागी झाले आहेत आम्ही त्याना मानतो
सुशिलजी चांगलिच कान उघाडणी केलीत!!!
अहो सुशील जी स्वातंत्र्य लढ्यात यांचा अतृप्त आत्मा सहभागी असेल
खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय
आपण.
त्या उद्धवजी यांचा अभ्यास च कोणताही केलेला नाही.पण
काकांना खुश करण्यासाठी
काहीही पुरावे न देता उगाच
अयोग्य वक्तव्य केले.केवळ
काँग्रेस चे तळवे ते चाटणे
हे महत्वाचे काम ते करत
आहेत
पन सर राजगुरू हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील होते नंतर खेडचे नाव बदलून राजगुरूनगर केले त्यांचा वाडा आज पन आहे
वस्तुस्थितीची कागदोपत्री पुरावे देऊन विवेचन केले या बद्दल एक संघ स्वयंसेवक म्हणून आपले मन: पूर्वक अभिनंदन विवेचन नेहमी प्रमाणेच अप्रतिम
खूपच सुंदर संकलन, रा स्व संघाची कामगिरी सर्वा समोर आणल्या बद्दल धन्यवाद
माझ्या लहानपणी संघात मुल मुली एकत्र होती मी तेव्हा खुप लहान शीशु विभाग होते म्हणुन ध्वज हाती देत नसत त्याचे मला खुप वाईट वाटे..आणि संघी विरोधक मला म्हणतात संघात मुली कधीच नव्हत्या त्यांची शाखा वेगली असते ..
संघाचे काय योगदान काय आहे स्वातंत्र्य लढ्यात शुन्य
राम राम कुलकर्णी साहेब. धन्यवाद!!! एकदम परखड विश्लेषण.
याला म्हणतात सखोल अभ्यास आणि विवेचन...... धन्यवाद सुशील भाऊ!!!!!!!
DRUM BEET आंदोलन आठवा,
मायकल जॅक्सन हिज.. याचे अंधेरी येथील आंदोलन आठवा.
नाईट लाईफ चे आंदोलन आठवा.
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
तळेगाव ढमढेरे येथील विष्णू गणेश पिंगळे हे फासावर चढले
त्यांच्या पूर्व जन्मीच्या भटकत्या आत्म्यांचे योगदान असावे बहूतेक.
ठाकरे यांच्या घराण्यातील कोणीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही,हे सर्वांना माहिती असावे, नव्हे माहीत आहेच.
बोलण्याची हिंमत नाही पण कुणाची?
किंबहुना माहीत असायलाच हवं...जरूर हवंच.😂😂😂
@@bestrealestatedeals6020 😂😂😂😂😂😂
सुशीलजी, तुम्हाला कोणी शिव्या देणार नाही. अगदी बरोबर शब्दात मांडले आहे तुम्ही. ठाकरें खानदान फक्त स्वतःच्या फायद्याचे बघतात. या निवडणुकीनंतर ते काय काय बरळतील हे पाहणे खूप मस्त होणार आहे. त्यांचा सगळा माज उतरणार आहेच.
काय योगदान आहे विकासात ठाकरे घराण्याचे
आपले स्पष्ट , परखड, सत्य व अभ्यास पूर्ण विश्लेषण आणि सांगण्याची पद्धत अफलातून!
धन्यवाद सुशीलजी ही सगळी माहिती एकत्र दिल्याबद्दल
कमिशन खोर ठाकरे हेच मुंबई विकासतील प्रमुख अडथळा आहेत
गुजरात ला जा
Agadi barobar ahe
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
प्रबोधनकार ठाकरे हे विदूषक होते...
तू राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र झालास. अभिनंदन
ठाकरे लोकांचे KHOKHA KHOKHA KHOKHA खंडणी वसुलीमधे मात्र 10000 % भरपूर योगदान आहे.
खूप छान 👍👍
बऱ्याच दिवसांनी आवश्यक उत्तर मिळाले..
संघाबाबत अपप्रचार करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्याचा प्रश्न कुणी ही ऐरे गैरै नथ्थू खैरे विचारत..
संघानी स्वातंत्र्य चळवळीत काहीच योगदान दिले नाही, म्हणून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना उसने घेतले आहे, असा ही प्रवाद ऐकला..
आज सुशील जी तुम्ही माहितीत मोलाची भर घातलीत..
आणखीन ही पुरावे दिले तर मस्तच..
अभिनंदन..🎉
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
श्री सुशील जी आपण अतिशय महत्त्वाची माहिती दिली , मनःपुर्वक आभार
सुशील जी, १८५७ चे बंड हे आदित्य, उद्धव ह्यांनी केले म्हणून स्वातंत्र्य ची चळवळ सुरू झाली 😂
नबाव उद्वव
😂😂
अगाते भाऊ आपल्ले अगदी बरोबर आहे. मी सहमत आहे 1857 चे बंड आदित्य आणी उद्धव ने केले आणी त्याची यशस्वी परत फेड माननीय श्री एकनाथ जी शिंदे आणी त्यांच्या मावळ्यांनी केली जय महाराष्ट्र
पण बाळा साहेब, नंदुरबारचे शिरीष कुमार होऊ शकले असते.
😂😅
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
उद्या 1857 च्या उठावात पण स्वतः चा सहभाग होता अस म्हणले, तर नवल वाटू नये.
उठाव हा शब्दच उठा पासून तयार झालाय असे नवीन संशोधन झालंय
सुशील बेटा तुमच्या या सर्व बाबींच्या अभ्यासासाठी तुम्हाला त्रिवार वंदन..🙏🙏🙏
कुळकर्णी, झकास !
काही बोलता कुलकर्णी पब पार्टी नाईट लाईफ हे खरे स्वातंत्र्य तुम्ही बोलता ते कसले आले स्वातंत्र्य
You are great👏👏👏👏👏
Satymew jayte kulkarni Saheb agdi barobar bollat Saheb🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आजादी की लड़ाई में जो मर्द थे वो जंग में गये।
और जो हिजडे थे वो संघ (RSS) में गये।
NIKAMMA UDDHAV AND ADITYA
उत्कृष्ट विवेचन !
आव्हान ऐवजी आवाहन असा उल्लेख करावा.
बरोबर, आव्हान देतात, आवाहन करतात.
यांच काहीच योगदान नाही. कुणाचच नाही
सुशील जी आपल्या अभ्यासाचा मला खुप अभिमान वाटतो याबद्दल आपले अभिनंदन🎉🎊
वसुलीत योगदान आहे.
अहो त्यांना तसं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेल आहे काँग्रेसने
🕉 ज्यांच्यावर एवढ्या पोटतिडकीने आपन बोललात ते त्या लायकीचे नाहीतच 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Sushilaji. Khol abhyas +parishram✌️💯✌️karun video karta manala pahije tumhala🤔kahi babatit 👩👩👧👧janatela mhahiti kalate ✌️ dhanyawad 🙏🙏👩👩👧👧👩👩👧👧
उद्धटा इतिहास विषयात खूपच माठ्या आहे. या अक्कल शून्य माठ्या कडून
दुसरी काही अपेक्षा करणार ......
उद्धव ठाकरे अजून पाच वर्षे राजकारणात पाहिजेत कारण त्यामुळेच त्यांना काहीच कळत नाही हे पुढे येईल.
नमस्कार सुशिलजी. हे बोलण आवश्यकच होत. आपण ते केलत याबद्दल आपल अभिनंदन.
माझ्या माहिती प्रमाणे डॉक्टर जंगल सत्याग्रह करण्यासाठी गेले त्यानी संघटनेची धुरा ज्यांच्याकडे सोपविली त्यांचे नाव डॉक्टर परांजपे अस होते.
सविस्तर माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
योग्य तेच बोललात ......!!!
!! विश्वास असेल तर पुराव्याची गरज नाही ... व विश्वास नसेल तर हजारो पुरावे मान्य होत नाहीत ....!!
!! मातृत्व हे नैसर्गीक रित्या सिद्ध आहे ...!! पण ...... पण पितृत्व ? ही शुद्ध संस्कृती आहे ....!!!
!! भ्रष्ट व अपसंपदेवर पोसलेले देह हे सापाच्या दातातील विषा सारखेच परिणाम होणारे आहेत .... !! एवम गुण विशिष्ठांची वैचारीक पातळी ही बाजार बसवी पेक्षा वेगळी असु शकत नाही ...... !!!
माननीय सुशील जी आपण ह्यांना स्वतःची चांगलीच ओळख करून दिलीत.
आपलं खूप खूप अभिनंदन
Superb sushil sir,Jay shriram
त्यांच्या दारात जाऊन याचा जाब विचारला पाहिजे.
झोपलेल्याला जाग करता येतं , झोपेचं सोंग घेतलेल्यांना जाग करता येणे अशक्य. मला माहित सगळं असणं अशक्य, वाचन कमी आहे ना. मला कसल्यातलही काहीच कळत नाही, पण बडबड करायला माहित आहे
व्वा काय सडेतोड उत्तर व विश्लेषण!!!मान गए सुशीलजी आपको
अभिनंदन
उदधोजी चं थोबाड चेचण्यासाठी १० सुशील कुळकर्णी पाहिजेत व तेही 24×365
सुशिलजी, अतिशय चांगला अभ्यास करून विश्लेषण होत आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा.....
कशाला येवढे पोटतिडिकीने बोलताय दादानू? पालथ्या घड्यावर पाणी! संघपरिवाराबद्दलचा धगधगता मत्सर हा खास समाजवादी वारसा त्यांना वाण नाही पण गुण लागला या न्यायाने मिळाला आहे खरेतर प्रश्र्न विचारायचा नैतीक हक्कच नाहीये प रा ठा यांचा आणि नैतिकतेचा संबंध काय?
सुशीलजी आभिनंदन छान विश्लेषण
Thank you SHUSHILJI
रोख ठोक आणी निर्भीड विश्लेषण.
अत्यंत उपयुक्त माहिती.
असेल खरे प्रश्न विचारायचे नसतात. आम्ही नाही बोलणार.😢😢😢
सुशीलजी.खर.आहे.ते.सागंता.तुम्हाला.लाख.लाख.धन्यवाद....जय.श्रीराम.
सुशील जी, १८५७ चे बंड आदित्य, उद्धव ठाकरे यांनी केले म्हणून स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली 😂
😂😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂
हा हा हा . याचेही श्रेय घ्यायला मागे राहणार नाहीत.
एकदम बढीया👍
अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे सर आपण. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....! 🙏
जबरदस्त सर
शेवटी गाढवाला गुळाची चव काय कळणार, अशांकडून त्याची अपेक्षा पण करु नये, कुलकर्णी सर तुम्हीपण एकदम परखडपणे व स्पष्ट काय ते विवेचन करता. मला तुमचे विवेचन फारच आवडते. असेच विवेचन मांडत रहा.
काँग्रेसचा मध्य प्रांताचा ईतिहास वाचा म्हणावं.
सुशिलजी फार सुंदर मांडणी. ऊद्धवराव सध्या फारच मोकाट बोलताहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.