Badlapur School Case नंतर लागोपाठ Nashik, Pune, Solapur हे 3 जिल्हे अत्याचाराच्या घटनांनी हादरले
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- Badlapur School Case नंतर लागोपाठ Nashik, Pune, Solapur हे 3 जिल्हे अत्याचाराच्या घटनांनी हादरले
मंडळी सध्या बदलापूरच्या शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना ताजी आहे. आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात आहे. पालक आणि आंदोलक रस्त्यावर आहेत. घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशी व्हावी या मागण्यासाठी. सरकारनं केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असल्याचं सांगितलंय. काल त्याप्रकरणी बदलापूर बंद होतं. रेल्वे ठप्प होती. आज पुण्यात त्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन सुरूय. इतकं जोरदार की आंदोलकांची उचलबांगडी करण्यात येतीये. एका बाजूला हे सगळं सुरूय अन तेवढ्यात राज्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्यात. त्यापैकी साताऱ्यातल्या घटनेतल्या आरोपीचं नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पुण्यात तर नराधमांची 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ काढण्यापर्यंत मजल गेली. अन त्यात पीडीत मुलीच्या मैत्रिणीने आरोपीना साथ दिली हे जास्त धक्कादायकय. 3 शहरं, 3 अल्पवयीन मुली, 3 अत्याचाराच्या घटना, 3 आरोपी, नेमकं काय घडलं कुणासोबत त्याची दुर्दैवी गोष्ट...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#badlapur
#badlapurnews
#badlapurnewstoday
#badlapurnschoolcase
#badlapuradarshschoolcase
#badlapurcase
#badlapurlive
#badlapurnewslive
#vishaychbhari
#विषयचभारी
vishaych bhari,badlapur news,badlapur adarsh school news,badlapur school case,badlapur news today live,badlapur live,badlapur news today,badlapur rap news,badlapur school news,badlapur case,badlapur latest news,marathi news,बदलापूर न्यूज,बदलापूर रेप केस,बदलापूर बातम्या,बदलापूर घटना,बदलापूर प्रकरण,बदलापूर लाईव्ह बातम्या,बदलापूर आंदोलन,बदलापूर शाळा प्रकरण,बदलापूर बातमी,बदलापूर न्यूज live,बदलापूर बंद,बदलापूर न्यूज लाईव्ह,बदलापूर live
मोबाईल फोन मुळे लैंगीक भावना भडकु लागल्या,प्वार्न व्हिडीओ वर पुर्णपणे बंदी घातली पाहिजे.
एकदम बरोबर भाऊ हेच तर मी म्हणतोय. या सर्व घटनांना फक्त पॉर्न आणि इन्स्टा वरील अश्लील रील्स जबाबदार आहे 💯💯
Barobar ahe dada
@@ak03199 hay bhau barobar ahe tumch
ho tyavar bandi ali pahije
सर्वप्रथम महिलांचे अश्लील नाच थांबवला पाहिजे ..insta var बंदी घाला
रितेश सरांच अगदी बरोबर आहे.
आता चौरंग केला तर बरा होईल पण त्याच्या गुप्तांगात सोडा water बाटली लावून चौकात उभा ठेवायला पाहिजे
हे सरकार साधा F.I.R. घेत नाही तिथे चौरंग शिक्षा कोण देणार.
Tuzya congress chya sarkarat 1000 hindu mulincha balatkar zala ajmer madhye tevha kuthe gela hota cancer saheb aani gharkomnda
सरकार fir घेत नसतं. स्थानिक पोलीस घेत असतात. ह्या असल्या कुरघोडी पोलीस गेली अनेक दशकं करत आहेत त्याचा आणि सरकारचा संबंध येत नसतो. स्थानिक पोलीस व्यक्ती कशी आहे त्यावर अवलंबून असतं. ह्यात राजकारण करण्या पेक्षा. त्या हरामखोर आरोपी आणि त्याला त्या कामी नेमून देणारा ला कठोर शिक्षा झालीच पाहिजे ह्यावर भर द्या.
Ghetla
kai ghetla kiti hours ne ghetli te mahit ahe ka
@@simplyshital takrar ghetli mhanun karvai chalu zaali
अत्याचार,, तेव्हाच थांबतील?
तेव्हा न्यायालयाने शिक्षा ,सुनावली की,नंतर
भर चौकात फाशी दिली पाहिजे,,
म्हणजे नराधमांना धाक बसेल,
पुन्हा कोणी हिंमत करनार नाही?
👍👍
Bhar chaukat kapa tyanla magach bakichey asa karnya adhi 4 Vela vichar kartil.
नियम सर्वांना सारखे पाहिजे, शिक्षा सर्वांना सारखी पाहिजे, वय काहीपण असो कारण असे नराधम नसलेले बरे. हे मोठे होऊन पणं देशात काही कोणता झेंडा नाही रोवणार.
आरोपीचा गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा व्हालया 20ते 25 वर्ष लागतात त्यामुळे आरोपींना कायद्याची कुठलीच भीती राहिली नाही कठोर कायदा केला पाहिजे
buddhicha vaapar kara thodha kathor fakt kaayada aanlyaane he thambal mhnan chukich . barpur desh aahet jith kathor kaayada aahe tari tith rape cases bharata pekshya jast aahet
कितेंक आले गेले भीती कधीच नाही वाटली , पण गेल्या काहि दिवसात भीती चा अर्थ कळतोय, 😢 माझी हि चिमुकली आहे.....
Ho बरोबर आहे 😢
बदलापूर ची गोष्ट खूप स्पेशल आहे कारण पोलीस fir घेत न्हवते म्हणून 😮😮
Special please mind your words..
प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि स्वतःची सुरक्षा करता येईल एवढा डिफेन्स शिकवण्याची खूप गरज आहे
बदलापूर येथील जनता मध्ये ऐकी आहे
सर्वात जरुरी कारण, जनतेमध्ये एकी, एक व्यक्ती लाख व्यक्ती
5:26 हे खूप लाज्यास्पद आहे की आपल्या महाराजांच्या राज्यात आश्या गोष्टी होत आहेत. खरंच कोणीतरी परत असा जन्माला यावा की जो अश्या नराधमांना त्यांची लायकी दाखवून देईल. खरंच त्याचे हात पाय छाटून टाकेल!
हात पाय नको पुन्हा ते कृत्त्य करण्याच्या लायकीचा ठेऊच नका
या सगळ्या घटना उघडकीस आल्याच पाहिजेत नाहीतर माहीत नाही रोज अशा किती घटना घडत राहील अणि घडतही असतिल
वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢
ही वेळ घाबरायची नाही तर अश्या अत्याचाऱ्याला कापायची आहे
आता अजून येक घटना कानावर आली कोल्हापूरवरुण
पूर्ण सरकार हे नापुसलिंक आहे त्या मुळे हे सरकार बदला हाच एक पर्याय आहे
जिथं बापासोबत मुलगी सुरक्षित नाही तिथं सरकार काय करेल, सोशल मीडियावर बंधन यावेत कारण लोक मोबाईल वर अश्लील चित्रण पाहून असले गुन्हे करत आहेत.
Ts mhanl tr Mamta sudha
@@NAMEless-nh2mc hoy
Ugach kahihi bolu naye congress ch sarkar kinva rashtravadi che hote tevha gunhe dakhal karaychi sudha himmat navti lokan mdhe ugich kahihi bolun rajkaran karu naye....jyala watate tyala thet matdaan karave....rikama prachar karnyapeksha he sagal kas thambvta yeil te bghave
Pan jevha amchi nusti shisena hoti tevha 40 .40 varsha nokrya kelya ahet kaslihi bhiti nhavti
अकोला पण add करा 6 मुलींना अश्लिल चित्रफित दाखल आणि अत्याचार केला
ह्या सगळ्या प्रकरणांचे मूळ आहे फुकट इंटरनेट आणि पोर्न व्हिडिओज ला सहज ॲक्सेस.शासनाने तत्काळ ह्यवर बंदी आणली पाहिजे तरच ह्या घटना थांबतील😢
हा महाराष्ट्र आहे की याचा युपी, बिहार करून ठेवला आहे..... एवढ्या सुशिक्षित राज्यात असे प्रकार होत आहेत.... खूप लाज शरम वाटणारी गोष्ट आहे.
सर्व पुरुष मंडळी भुकेला हैवान झालेलं दिसुन येत आहे.
गृहमंत्री फक्त योजना आणि निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यात दंग आहे त्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात काही घडो यांची दिल्ली वारी चुकली नाही पाहिजे. कुठे नेऊन ठेवला या सरकारने महाराष्ट्र आमचा. यांना जनतेने चांगला धडा शिकवला पाहिजे.
Ho barobar
एफ आय आर न घेणाऱ्या पोलिसांवर पहिली कारवाई केली पाहिजे
Ghetli
रितेश तुमचं पटल पण हे करणार कोण आठवतंय का आपले आजोबा दादा किती kadak स्वभावाचे होते साहेबांनी पण किती चांगली कामे केली तुमच्या सारख्या राजकारण्यांनी पुढे आले पाहिजे
मूळ प्रश्न हा आहे की आई-वडील पैशाच्या मागे पोर पोरी शिक्षणासाठी बाहेर
सर्वात महत्त्वाची गोष्ट संस्कार
शिक्षणानी माणूस शहाणा होतो सुसंस्कृत होत नाही
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
माणुसकी हा विषय बंधनकारक असायला पाहिजेत आणि
फक्त मार्ककानसाठी शिक्षण घेणे हा उद्देश्य हटवाईला पाहिजेल😊
Shikshan he rojgarabhimukh ahe fakt,Dhrmshikshan asel tr khra manus ghadel tyachi jast garj ahe
चौरंग शिक्षा देऊन अपंग जगवन्यपेक्षा , फाशी दिलेली बरी,😊
फाशी दिल्याने तो एका झटक्यात मरेल.पण तो अपंग झाला तर आयुष्यभर त्या गोष्टीमुळे त्याला वेदना होतील , तो जगण्यापेक्षा मरण मागेल तोच त्या मुलीसाठी न्याय असेल आणि इतर लोकांना धडा
Tula ka evdha pulka alay ashya lokancha. Shame on you
agadi barobr tyane tadpun tadpun marav hich iccha
महाराष्ट्र मध्ये काहीतरी मोठ प्रकरण लपवण्यात येत आहे , जनतेचे लक्ष, तिकडे नाही गेलं पाहिजे म्हणून अशे प्रकरण होत आहे
माझ्या मते घटना आनेक घडत आसतील पण FIR बदलापुरच्या सरकारी एक्शनमुळे ताबड़तोब नोंदवली जात आहेत. एरव्ही मानुस पाहुन प्रकरणे दडपली जातात, गरीबांना न्याय मिळत नाही पैस्यापु़ढे...
सहमत अहात तर लाइक करा
काय चाललय या देशात 🤦🤦🤦🤦
आज आत्ता ह्या टायमाला सुद्धा कोल्हापूरमध्ये अशी घटना झाली आहे 😢😢😢😢😢
ह्यात अकोला जिल्हा पण 44 वर्षीय शिक्षक यांनी शाळेत एका मुलीवर विनयभंग केला त्या गुरुजीवर FIR दाखल झाला आहे
महाराजांचं छत्रपती शासन महाराष्ट्रात झालं पाहिजे
निर्भया प्रकरणात सरवना जशी फाशी झाली तशी सर्व प्रकानातील आरोपींना अकाच वेळी सर्वांना फाधी द्यावी काहीही दया माया दाखाऊ नये अशी विनंती आहे
एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, एका रात्रीत Lockdown होऊ शकते, एका रात्रीत सरकार बदली होऊ शकते मग त्या नराधमाला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही....
💯
शिवरायांचे शासन राहायला पाहिजे होते , ७० वर्षापहीले चा कायदा नको
70 नाही बाळ 1800 चे कायदे आहेत भारतात
@@obc7523 बाळा 1800 नाही तर 1860 चा ipc आहे , आणि तो ७० वर्षापहीले च्या संविधानाने run होतो, मला ज्ञान नको शिकवू, पाहिले अभ्यास कर
भाषेचा कायदा बंद करा डायरेक्ट त्याचे तुकडे करा हे सरकारला विनंती
रितेश काय म्हणतोय, संपूर्ण भारतच म्हणतोय. करा चौरंग.
Grand masti सारखे movie तयार नका करू तरच हे थांबेल.
वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢
खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮
बरोबर आहे. त्याचा चौरंग करावा. शिवाय त्याचा प्रायव्हेट पार्ट काढून टाका.
100% बरोबर हे असे केल तरच आरोपी व गुणेगार यांच्यावर वचक भसेल. आणि परत कोणी असे करणार हि नाही
काल कोल्हापुर मध्ये पण घटना घडली आरोपी आणि मुलगी दोन्ही बिहारी .. कडक कायदा केला पाहिजे .. पॉर्न वर बंदी घातली पाहिजे
Ya 3 ghatna che vegle vedio krun savistar mahiti sanga 😢
महाराष्ट्राचा बिहार केला या भाजपने...
थर्डक्लास सरकार..
रितेश देशमुखांनी जबरदस्त सल्ला दिला आहे, की अशा लोकांना चौरंग शिक्षा सुरु करावीच. तरच कुठे तरी आळा बसेल, अशा नराधम सैतानांना.
आरोपी ची जात सागा हो नही तेव्हा प्रत्येक वेळी जात सांगत असतात
वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢
Ha niyam lagu hoyalacha pahije 👍
Sir aami sagalejan sahamat aahot👈🙏
अगदी बरोबर म्हंटले आहे
याला फक्त पोलिस आणी सरकार जबाबदार आहे कारण शिवाजी राजे परतेकाला न्याय समाण देत होते आज आपला जवळचा कोणी असेलतर पोलीसांवर दबाव आणला जातो
3 नाही 4 घटना घडल्या आहेत 4थी घटना लातूर जिल्यातील चाकुर शहरात घडली आहे.😡😡😡😡
ruclips.net/video/fTUETc0EqLs/видео.htmlsi=O9U_pltWGeRnbu4K
Link milel ka video chi😮
चाकुर गाव आहे का शहर आहे
चौरंग शिक्षा म्हणजे संविधानात बदल करणे प्रत्येक गोष्टीचे संविधानाने चालतात मग आपण गोष्टी संविधानाने व्हायला पाहिजे
आईचा नवरा बदल तु...
Agadi barobar
गुन्हेगार शब्द वापरा आधी.. अन् त्या सर्वांना एकत्र आणून भर चौकात जिवंत जाळा म्हणजे येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील कोणाच्या आई बहिणीवर हात टाकताना😡
एकच पर्याय.... "योगी" वाला "न्याय"....!🙏सरकार भी लंबी चलेगी....और समाज भी सुरक्षित रहेगा....!👍
चौरंग शिक्षा सुनावण्यात आली पाहिजे त्यासिवाय हे नराधम सुधारणार नाही
डोन्ट वरी गाईज जास्त हो हल्ला करू नका कारण आरोप या मुस्लीम नाही ये
हो अगदी बरोबर अशीच शिक्षा दिली पाहिजे
अश्या लोकांना पोलीस जेव्हा सुरवातीला कोठडी देतात 3डिग्री लावतात ते लाईव्ह दाखवा सर्व देशात पोलीसांना माजी अशी विनंती आहे कि असं ठोका त्याना कि ते बघून दुसरं कोणाची हिम्मत झाली नाही पाहिजे कोर्ट शिक्षा देईल तेव्हा देईल पण सरळ चोपून काढा त्याला
Agdi barobar
रितेश सरांच बरोबर आहे💯
सोलापुरात नाही ,साताऱ्यात घडल आहे. Title दुरुस्त करा.
प्रथमेश सर तुमचं आणि तुमच्या टीमच या घटने बद्दल पत्रकार म्हणून केलेलं विवेचन खूपच आभिनंदनास पात्र आहे. आज आपल्या देशात न्याय वेवस्था आहे की नाही अशी शन्का येते.कारण ही तसंच आहे.कारण काल अशी एक बातमी आली की 32 वर्षा पूर्वी 100 मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीना जन्मठेपेची शिक्षा.असा निकाल आला.आता या निकाला ला काय अर्थ आहे का? यावरून इथली न्याय वेवस्था कशी आहे हे दर्शवते.
चौरंग ही शिक्षा योग्यचआहे पण माझ्या मनात त्या आरोपीची मुळासकट चोटलीच कापुन टाका असे म्हणत आहे.ही शिक्षा पण पर्याय ठरु शकतो.
मग रितेश भाऊ काय चुकीच बोलत आहे त्यांना भर चौकात आना आणि लोकांकडे द्या
लिं ग आणि एक हात कापून टाका ही yogya shiksha असेल
💯
जय शिवराय 🙏⛳
कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇⛳
आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील ✌️🚩🙏
ऐक मराठा कोटी मराठा ⛳⛳⛳
आज वाटतंय राज साहेबाच सरकार पाहिजे होते, अजून हि वेळ गेलेली nhi
😂😂
Sgle sarkhech
@@shubhampatil564 कोण नाही सारखे, तुम्ही संधी दिलीत नाही मग कसे काय ते सारखे ???
😂😂😂joke changla ahe
@@paragpatil1264nashik madhe deli hoti sandhi rahu dya😂
खरच हे चौरंग शिक्षा सरकार ने चालु केली पाहिजे
राज साहेब ठाकरे यांना सत्तेत आणायची काळाची गरज आहे
आताच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला आहे
*अहो सरकारला मी तेच विनंती करतोय...फक्त रेप कायद्यात बदल करा..आणि एकदा शिवबा स्टाईल चौरंगा करून बघा..मुली..महिला..ह्यांचा कायमचा प्रश्न मिटेल*
आरोपी चा चौरंग करा हे केलच पाहिजे🙏🙏
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या आरोपींचे कोणत्याही वकिलांनी आरोप पत्र घेऊ नये, त्याचे त्यालाच लढुदे.
पुढची शिक्षा अशी द्यावी की त्याला जन्म भर आठवत राहावी, त्याचे लिंग कापून टाकावं म्हणजे त्याला रोजच 7/8 वेळा आपली चूक लक्षात येईल.
फाशी काही होणार नाही झाली तरी अजमेर स्कँडल सारखी 31 वर्ष त्याची वाट बघायची आणि त्यांची जेल मध्ये सेवा करण्या असे काही करावे, या मुळे नवीन कोणी नराधम चार वेळा विचार करेल. आणि आपल्या बहिणींची भीती जाईल.
सर.. या असल्या नराधमांना, आपल्या कडील कायद्यांचा धाक, अजिबातच राहिलेला नाही !
आणि..तो राहणार तरी कसा ?? कारण.. त्यांना तर माहितच आहे की, होऊन होऊन आपणास काय शिक्षा होणार ते !! त्यामुळे..आमचे कायदे तर, कुचकामी आहेतच,पण.. त्याहुनही बे फिकीर आहे ती,इथली यंत्रणा !! धन्यवाद सर 🙏
आताच तुमचा बापू बिरु वाटेगांवकरांवरील व्हिडीओ बघितला, त्यांच्यासारख्या मानसिकतेचीच आपल्याला आजही गरज आहे हे नक्की.
यापेक्षा जनावर बरी
एकंदरीत सामाजिक रहानीमान आहार विहार फाजील वागणूक प्रसार माध्यमे आहेत म्हणून माहिती उघड होत आहे. पण गुन्हे गारी मात्र कमी होत नाही. कायदा सुधारणा होणे आवश्यक आहे
सुधार गृहात पाठवणे हि शिक्षा योग्य नाही अशाप्रकारच्या गुन्ह्याला एकच शिक्षा ती म्हणजे फाशी ती पण 10- 20 वर्षानी न्हवे तर तत्काळ फाशी द्यायला पाहिजे. कायद्याचा धाक कमी पडत आहे.
निकम कडे केस देऊ नका. न्यायाची शक्यता 0
जो पर्यंत योगी मॉडेल शिंदे सरकार लागू करत नाही तोपर्यंत असेच होणार जय यूपी सरकार लाज वाटते महाराष्ट्राची
आरोपी सापडल्या नंतर कशाला पोसते सरकार डायरेक्ट फाशी का नाही देत
sarkar ch ashi ahe manun lok gunha kartana ghabarat nahi
आपला कायदा छक्का ये, जो पर्यंत ह्या लोकांना भर चौकात मुंडक उडवत नाय तो पर्यंत असच चालू राहणार
चुत्या कायदा नाही तु छक्का आहे.... काही झालं तरी कायदा वाचवणार आहे शेवटी...कायदा चालवणाऱ्या छक्क्यांन सोबत तुम्ही छक्क्या सारखं टाळ्या वाजवून जर तुम्ही त्या छक्क्यांना खुर्ची वर बसवलात ना म्हणून
म्हणून तुम्हाला कायदा छक्का वाटत आहे...किती जातीवाद रे तुमचा....तुमचे राजकारणी छक्के बदला दारू बिर्याणी साठी तुम्ही मत विकता आणि अशा हिजड्यांना सत्तेत आणून तुम्ही कायद्याला दोष देता... अरे आपली घरं बघा काही झाल्यावर कायदाच कामी येणार आहे तुमचे छक्के नाही आणि कायद्या विषयी बोलताना आपण काय बोलतोय याचा विचार करून बोल.... #राजकारणी छक्काच्या भावा 🫵🏻⛓️
रितेश सरांचं बरोबर आहे
ठाणे शिवाजी महाराज हॉस्पिटल मधली घाटणा तुम्ही विसरला… मुंबई मधे पण २ घटना झाल्या आहेत ते पण तुम्ही विसरला…🤬😡
आम्ही पण तेच म्हणत आहे फाशी दिली की तो माणूस सुटतो पण चौरंग केला की त्याचा जीवंतपणी नरक ईथेच आहे हे समजते आणि तेच योग्य आहे
हे त्रिकुट असताना न्यायाची अपेक्षा नाही.
आम्हाला अस वाटाय सरकार झोपेल आहे 😡
कायदे बरोबर नाही आपल्या इथले... आणि आज ची लाईफ स्टाईल ही तेवढीच कारणीभूत आहे
Barobar aahe ritesh sirancha
आरोपीच नाही, गुन्हेगार च करा. कारण अनेक आरोप फेक पण असतात.
Fast ट्रॅक एका दिवसात चौरंग करा,
1/2 महिने फास्ट ट्रॅक होत नाही.
सरकारने एक काम करावे आरोपीला पब्लिक chya हवाली करायला पाहिजे मग बघू कडे अत्याचार होतात
Kai aahe he yaar Kai chaley maharshtra madhe tari lok gap ahet
Government should ban all the porn websites and adult content from all social media platform.... 🚩🚩
आरोपीचा चौरंग करू नका गुन्हेगाराचा चौरंग करा नाहीतर गुन्हेगार बाजूला राहील
हात पाय जिभ कापुन आरोपी सोडून द्यावे
त्या रितेश ला सांगा पहिले डबल मीनिंग वाले पिक्चर काढन बंद कर... झालेल्या गोष्टी निंदनीय आहेतच... आणि आरोपिनवर कडक करवाई झालीच पाहीजे..
he sagal j chalu ahe na te khupach bhayank ahe. aj roji mahila surakshit nahi. mahila mhanaje kay vatat ya naradhamana. ata muli ghar, shool,mandir,rastya var, job chya thikani ani garditahi safe nahi. mg mulini kay karav shikshan ghen band karav ka.
mulichi jababdari kon ghenar ghara baher. je lok gunha karatat tyanna fashichi shiksha ka hot nahi. jar kayde kami padat astil tar gunhegarala jantechya svadhin kara mhana.
शाळेत मुलींना कराटे प्रशिक्षण देण्यात यावे
Tay aaropi lokanna jantaychay havali kara janta tayncha kay karaychay tay tharvil
होय सर चौरंग शिक्षाच द्यावी लगेल
Ritesh Deshmukh ekdam barobar bollet.
फाशी का देता पब्लिक च्या हातात द्या
पब्लिक शिक्षा योग्य शिक्षा देतील
नंपुसक करणे त्यांना
चौरंग शिक्षा चांगली कठोर आहे अशा लोकांना तीच शिक्षा मिळायला पाहिजे
Konala shikshya hoil ki nahi he nay mahit pn ji lok nyay milava ya sathi ladhatil tyana nkki shikshya hoil
He aahe Maharashtra sarkar 😡
हा अगदी योग्य निरनय आहे ह्या नराधमांना चौरंगाचीच शिक्षा झाली पाहीजे
पब्लिक ल आवाहन:-..तुमच्या हाताला जर कोन लागला तर पोलिस स्टेशन गाटू नका....त्या आरोपी च तुम्ही च बाहेर निकाल लावा....कायदा काय कामाचा नाही😡😡😡😡
Change constitution with past ideas or present situation...
वाढती बेरोजगारी, मानसिक ताण तणाव, दारूचे व्यसन, बिघडत चाललेली समाजव्यवस्था, भ्रष्टाचारी नेते, लाचखोर पोलिस, कायद्याचे नसलेले भय, फेसबुक इंस्टा वर चाललेल्या फालतू वेबसेरीज, गल्लो गल्लीत माजलेले भाई, डॉन, लव्ह मॅरेज करून पळून जाणाऱ्या मुलींना परत घरी घेणे यामुळे बाकीची मुले पण म्हणणार यांना कोणी काही बोलल नाही आपल्याला कोण बोलणार म्हणून तेही पळून जाणार. यामुळे इज्जत नावाची गोष्ट संपुष्टात येत चाललीय.
लहानपणी मी खूप चांगल वागायचो. सगळ्यांचा आदर करायचो मला वाटायचं की सगळे किती चांगले आहे. शाळेत देखील मी खूप चांगल वागायचो, सत्संगला जायचो, मला वाटायचं सगळे किती चांगले आहेत. देवालाही मी मानायचो. पण जस जस मोठं होऊ लागलो तस तसे जगातील माणसं कशी आहे ते कळू लागलं. सगळे चांगल्या पणाच ढोंग घेऊन बसले आहे हे कळलं. यामुळे मी खूप मानसिक त्रास सहन केला. वाईट गोष्टीचा खूप राग यायचा त्यामुळे वाईट पोरांपासून एकटा राहिलो आज देखील एकट राहत आहे. एक पण मित्र नाही सवयच लागून गेली आहे एकट राहायची. बाहेरच्या जगात देखील जाऊशी वाटत नाही. यामुळे तणावात गेलो. आज देखील खूप तणावाचे जीवन जगत आहे. सगळे फक्त स्वार्थापुर्ते आहे, जगण्याचा आनंद निघून गेला आहे, कुणासाठी जगायचं आणि का जगायचं हेच समजू नाही राहिलं. सगळ करून सुद्धा शेवटी मारायचं आहे ते पण भयंकर वेदनेने. त्याशिवाय आत्मा शरीर सोडत नाही ह्या गोष्टीचा पण खूप तणाव सहन करीत आहे मी. या सगळ्या गोष्टींमुळे मला खूप दुःख होत आहे. या पेक्षा मृत्यू बरा असा मी विचार करत आहे. आणि हे जगात जर असच चालू राहिलं तर बलतकार खून यांसारखे प्रकार वाढायला वेळ लागणार नाही. मी स्वतः खूप वाईट वागायला लागलोय जेव्हा मी स्वतच्या मनात डोकुन पाहिले आणि याला फक्त कारणीभूत आहे तो म्हणजे आपला समाज आणि त्यातील भ्रष्ट होत चाललेली माणसे😢😢😢