मी अन माझं पोरगं शासकीय शाळेत शिकलं. मी शासनातच काम करते. ढच्चर शिक्षकांमुळे 90% अभ्यास मी घरीच घेतला. पण कोणता मास्तर आणून बसवावा हे माझ्या हातात नाही नं. रिझर्वशन नी सगळी quality खराब झालीय.
नमस्कार सर, मी परभणीत एक खाजगी कोचिंग क्लासेस चालवत आहे. Engineering चे शिक्षण घेताना आर्थिक अडचणींमुळे कोचिंग क्लासेस सुरू केली . क्लासेस करत शिक्षण पूर्ण केले आणि आता पहिली ते आठवी वर्गापर्यंत चे क्लासेस घेत आहे. याच क्लासेसमुळे मी स्वतः पायावर उभे राहिलो आणि यावर माझे घर चालते....! सामान्य घरातून आल्यामुळे मुलांना फिस कमी घेतो. पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. माझ्यासारखेच अनेक जण असतील जे क्लासेस चालवत अभ्यासही करत असतात. या निर्णयाचा अनेक जणांवर परिणाम होईल. क्लासेस घेत असल्यामुळे परभणीतील जवळपास सर्वच प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थ्यी आमच्याकडेही आहेत इंग्रजी शाळा सोडल्या तर अशा अनेक मराठी आणि सेमी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे मुलांकडे कोणी लक्ष देत नाही...! एका वर्गात 50- 60 विद्यार्थ्यी आणि अशा 4-5 तुकड्या असतात . अनेक मुलांना नीट वाचताही येत नाही. आणि काही पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात आणि त्या पालकांना इंग्रजी येत नाही जेव्हा मुलांना एखादा प्रश्न येत नाही तेव्हा ते कोण समजावून सांगणार...? आणि असे अनेक विद्यार्थ्यी आहेत ज्यांच्याकडे शाळेत कोणी लक्ष देत नाही..! सरकारला जर 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद करायचे असतील तर त्या आधी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबाबत प्रयत्न करावा..!
अगदी खरे आहे.. आम्ही घरगुती क्लासेस घेतो.. नर्सरी ते १२वी.अगदी कमी फि .. उदा. ११वी, १२वी. इंग्लिश च्या क्लास ची फि फक्त २००₹ पर महिना.. कारण आमच्या परिसरात कष्टकरी पालक आहेत. अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं तर ही मुलं शाळेमध्ये अक्षरशः दुर्लक्षित असतात. त्यामुळे लेखन वाचन बाबतीत मागास असतात. अशी मुलं आमच्या क्लासमध्ये आहेत. यांचा आम्ही क्लासमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन अभ्यास करून घेतो. शिवाय डी.एड्.बी.एड्. टीईटी १,२ पात्र ,टेट ..२०१७,२०२३.आहोत.
अगदी बरोबर आहे तुमचे, class बंद करू नका,,,, फक्त क्लास च नाव change करा,, जय श्रीराम गुरुकुल नाव दया, आणि त्यामध्ये काही नवीन पण शिकवा,, देशभक्ती 🇮🇳🇮🇳,,, संगीत,, संविधान,, 🇮🇳🇮🇳
ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.ठराविक शिक्षक सोडल्यास बरेच शिक्षक.आपल्या कामात समर्पित नाहीत. असे लोक शोधून त्याना त्याचे योग्य (बक्षिस?)दिले पाहिजेत. शिकवलेलया शिक्षणाची गुणवत्ता वरचेवर तपासली पाहिजेत.
सध्या १६ वर्षा पेक्षा कमी वयाचे लाखो / कोट्यावधी विद्यार्थ्यांना शिकवणी लावली जाते. हे चांगले आहे का वाईट हे मी नाही सांगू शकत पण अश्या छोट्या छोट्या शिकवणी घेणारे लाखो व्यक्ती (जास्त करून महिला) आहे. त्यातून त्यांना आर्थिक मदत होते. ह्या कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तींची आर्थिक कुचंबणा होणार त्याचा विचार करायला पाहिजे.
सर मी पण एका गावात माध्यमिक शाळेत फ्री शिकवतो कारण शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक नाही, पण माझा खर्च मी इतर वेळात त्या विद्यार्थ्यांचे Tuition घेवून अगदी कमी फी घेतो. मराठा समाजाचा आहे mpsc ची तयारी करतो शिकवण्याची आवड आहे, बेरोजगार असल्याने लोक त्रास देतात. विद्यार्थ्यांना पण विचारा त्यांना कसं शिकवतो माझ्याकडे विद्यार्थी आवडीने येतात. हा निर्णय लागू झाला तर माझं स्वप्न भंग होईल यावर इलाज एकच आहे you know that मोठमोठ्या लोकांच्या private शाळा पण बंद झाल्या पाहीजेत गरीबांचा सत्यानाश का?
विद्यार्थ्यांना जीवा भावाचा एक कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आणि तो म्हणजे त्यांच्या क्लासचे सर/मॅडम🙏🏻 विद्यार्थी शाळेतील गबाळ्या मास्तरला गर्वाने सांगतात आमचे क्लासचे सर अस नाही शिकवत त्यांची पद्धत सोपी आहे. आम्हाला पण अभिमान आहे आमच्या विद्यार्थ्यांचा🙏🏻
शाळेतले मास्तर शिकवता नही , म्हणून बाहेर बापान ट्यूशन लाउन देली , आता सरकार ट्यूशन पण चालू देत नाही . म्हणजे एकूनच काय तर अडाणी समाज घडवायचा प्लॅन आहे सरकारचा .
26 मुलांनी आत्महत्या केली ती मुले कितवीची होती. हे सरकारला दाखवून द्या. अरे जिथे पाया भक्कम होतो तोच तुम्ही बांधू देत नाही अन् डायरेक्ट बिल्डिंग मग लगेच पडणारच
सरकारने आधी भरमसाठ.पगार घेवून ,योज्ञपने.न शिकवणारे , शाळेतून मधेच गायब होनारे ,शिक्षक शोधावेत. शाळेच्या सुविधांकड़े लक्ष केंद्रित करावे.आपल्या शिक्षकांची मानसिकता तपासावी.त्यांचीही T E T.,T A Ì T .घ्यावी .म्हणजे खरं काय ते कळेल.
Manoowad sooroo ahe, Rog ek anee auishadh doosre dile jate, Khare tar private shalet shikshakanchee patrata check Kara Government shalet shikshakanvar niyantran thevnyasatheev vividh adhikaree varg Astat, tyateel Education Inspector Astat pan te aple duty proper kartana disat naheet tyamoole shikshanacha darjya khoop ghasarla ahe, tyat Government shaleteel shikshakanvar iteer kame sopavlee jaatat tya moole te dekhil patna takaichee kame kartana distat hya babad Kai mat ahe , shikshakanchee pan varshatoon 1 mahena training dyayala have va tyanche moolyankan whaila have
तुमच्यासारख्या शिक्षकाची आवश्यकता आहे. आपण दुसऱ्या शिक्षकासारखे social media वर नाव झाल्यावर लगेच आमदारकिला उभे राहून, विद्यार्थी आणि स्वतःच्या क्लास कडे दुर्लक्ष करत नाहीत.
अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही सर, धन्यवाद. मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितले कि पुढच्या वर्षी पासून tuition classes बंद होणार आहे, तर तीची reaction फारचं आश्चर्यकारक होती. आपले पैसे वाचतात असं वगैरे काही वाटलं नाही तिला. उलट तुम्ही सांगितलेलाच मुद्दा तिने मांडला....शाळेत शिकवायला सांगा मग..... असं तिचं म्हणणं होतं.
शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने आहेत या कारखान्यांचा फार्मर जितका शहाणा असेल तितकाच उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडणार.आहे..... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.287
सर जेव्हा पासून कोरोना महामारी आली तेव्हा पासून जिल्हा परिषद आणि इतर शाळेत शिकवण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, काही शिक्षक फक्त आहेत म्हणून आहेत फक्त पाहून जातात आणि विद्यार्थ्यांना च सगळ काही करा म्हणतात. मग आशा परिस्थितीत 10 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी कसे करायचे, ट्युशन असेल तर त्यातून थोडी मदत होते पण सर्वजण त्यांच्या आर्थिक अडचणी मुले ट्युशन पण लॉ शकत नाहीत ना. लॉकडाऊन पासून शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात होते सर... खूप शाळेत आसे आढळून येत आहे सर. यावर तुमचे मत काय आहे सर
खरचं राव सर खूप छान माहिती देताय... स्पर्धा परीक्षा देतोय आणि... खूप depression मधे जातोय.. पण तुमचं बोलणं ऐकून खूप धीर.. आणि धाडस मिळालं... व्हायचं ते होईल नो टेन्शन...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रत्येकाला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे व खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षक कोणालाही बळजबरीने क्लास मध्ये बोलावत नाही . 10 वी पर्यंत चां विद्यार्थी म्हणजे पाया खरा इथेच घडतो . पाया कच्चा असेल तर घर कधी पण पडू शकते . Competitive exam 10 वी पर्यंत बंद केले पाहिजे . ज्या मुलांना regular syllabus येत नाही ती मुले neet, jee chi तयारी करणार हे शक्य नाही.
Last point- घरच्यांना मुलगा शाळेत गेल्यावर सुटका आहेच की का सकाळी ७ ते १० ट्युशन ११ ते ५ शाळा परत ६ ते ८ extra class ९ला जेवण १०ला झोप 😅 आणि पोरांना बालपण जगू द्या 😊🙏☺️⁉️🤯🤯
तुम्ही सक्रीय राजकारणात प्रवेश करा सर, तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे, विद्यार्थ्यांची अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही राजकारणात याव अस व्यक्तीक मला वाटते. ❤
Respected Sir ji, 🎉.... It's very true. Excellent research, analysis ,explanation and expression🎉. A balanced video.. It's academic, informative,socio-, cultural and still more from the bottom, of heart❤. Hope the students, Parents and Teachers will do the needful for ALL. Thanks🙏🙏🙏🙏🌹❤Jai Hind.. Jai Maharashtra.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कांगणे sir तुमचं बरोबर आहे. मी माझ्या मनापासून बोलतोय, माझ्या मुलाला कॉन्व्हेंट शिकवलं नर्सरी, व kg 2 पर्यंत् खरंच तुम्ही अगदी मुलांना च्या व खेळद्यातली स्थिती पाहुणच तुम्ही मार्ग दर्शन करत आहात. मुलांच्या डोक्यात खुप लोड असतें. त्ते कायदा गरीब वर्गासाठी योग्य आहे. Sir
सर आर टी ई 25% अंतर्गत माझ्या मुलाला प्रवेश मिळाला तरी पुण्यातील एक शाळा फीस म्हणून 12000 रुपये घेते.... शाळा बोलते फी नाही भरली तर तुमच्या मुलाला आम्ही फक्त पुस्तकमधलं शिकवणार बाकी त्याला काहीच देणार नाही, शिकवणार नाही... काय चालंय काय कळतं नाही... 🙏🏻
फक्त ट्युशन्स चे दर प्रचंड वाढविण्यासाठी हा निर्णय,एकदा ट्युशन्स चे दर वाढलेत की सर्व काही सामान्य होईल , देशातील राजकारणाने फक्त पैसा कसा बनवता आणि उकळता येईल याचीच व्युहरचना आखल्या जात आहेत
16 पर्यंत इंजॉय करायचा मग नोकरी/व्यवसायाला का 40 मध्ये लागायच अगोदर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेचा कंटाळा येतो आणि असा नियम आला तर ते अजून मोकाट होतील😂😂😂😂😂
सरकार म्हणे १६ वर्षे पर्यंत कोचिंग क्लास मध्ये प्रवेश नाही सकारला येणारी पिढी शैक्षणिक दृष्ट्या अपंग करायची आहे का?? या अगोदर सर्वांना इयत्ता आठवी पर्यंत पास करून उन्मुख पिढीचे पंख छाटले होते आता सरकार ला काय सिद्ध करायचे आहे. आमदार खासदारांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतील मोठी होतील घरी पर्सनल कोच बोलावले जाती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पुन्हा एकदा मागे पडले हे निश्चित. शालेय शिक्षणाचा दर्जा केव्हा सुधारेल जेणेकरून विद्यार्थीला प्रायव्हेट कोचिंग गरज भासणार नाही ते सरकारने आधि स्पष्ट करावे. जर समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला असेल तो सरकारला प्रत्येक जाब विचारनार म्हणून शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला समाज नको आहे. खाजगी शैक्षणिक संस्था विषयी सरकार केव्हा कायदा करणार?? धार्मिक जात यामध्ये समाज विभाजित करून सत्ता उपभोगायची बस एवढेच कोचिंग क्लास मध्ये पाल्याला पाठवायचे की नाही हा पलकांचा वैयक्तिक प्रश्न आहे सरकारने कायदा करून कोणाची प्रगती थांबविण्याचा किंवा मुख्य विकास प्रवाहा पासून दुर ठेवणे हे मोठे पापच.बहुजनांची मुले आता शिक्षण घेत आहे. त्यांना शिक्षण घेऊ द्याचे नाही
त्यांना त्यांच्या pvt school साठी कमी पगारात शिकवणारे शिक्षक पाहिजे आहेतः शिकवण्या बंद केल्या म्हणजे हे class वाले स्वस्तात यांच्या pvt शाळेत शिकवायला तयार होतील 😂😂😂
आमच्या गावात शिक्षकच येत नाही😮😮 1 महिन्यत 15 दिवस रजेवर पगार 1,10,000 ,,, 2 शिक्षक 1 येतो 1 जातो पटवर 46 येतत् 10,,१ ते ४, ही घटना आहे, गनपुर गाव तालु, chalisgaon dist जलगाव😂😂😂😂
मी पण एक रिटायर शिक्षक आहे. माझ्या हातून शिकून गेलेले काही विध्यार्थी डी.एड.होवून आज शिक्षक आहेत. ते अभ्यासात फारच कमजोर होते. अश्यांनी काय शिकविले असेल? किती विध्यार्थ्यांचे नुकसान झाले असेल? हेसुद्धा विचारात घेतले पाहीजे.
शाळेत नीट नाही शिकवलं तर पुन्हा दुसरा पर्याय काय ? एक पर्याय टुशन चा होता आता तो पण बंद करुन टाकला, आता सरकारी शाळेत पाल्य घालणं आता संभव नाही, आता सगळी ओढ प्रायव्हेट शाळेकडे होईल आणि जे टूशन ला 10-20 हजार जाणार होते तेथे आता लाख दोन लाख चांगल्या प्रायव्हेट शाळेसाठी जातेल 🙏🏻
जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुख सुविधा आहेत तरी पण मुलांना काहीही येत नाही जी विद्यार्थि उषार आहेत ती आहेतच Problem कुठे आहे ज्या मुलांना काहीही येत नाही त्याच्या साठी
मला खूप जन म्हणतात तुझ्या लहान पोरांना बाहेर खेळू देत जाऊ नका पण जसा मी लहानपणी जगलोय तसेच माझे लेकर पण जगावे त्यांनी बालपणाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे Thanks sir for uploading this video 📸
Sir arogya vibhag भरतीचे प्रश्नाची उत्तरे आम्ही बरोबर tick केली होती आणि आता त्यांनी उत्तर बरोबर tick केलेलं बदलून चुकीचे उत्तर tick करून score कमी केला आणि आता अपात्र केल 90 chya आत मार्क दिले😭 आता यांना पुरावे कसे देऊ
Sir plz help me आणि यांनी प्रसिद्ध पत्रक कडून सांगितलं सुद्धा की आता आम्ही कोणत्या ही प्रकरच्या हरकती कोणत्याही माध्यमातून स्वीकारणार नाही . आता काय करावं काहीच सुचत नाही SSS,,
छान video केला आहे. धन्यवाद !! माझ्या मराठी शाळेतले शिक्षक भंगार होते. वडिलांचा आरडा ओरडा खाऊन चुकीच English शिकलो. मार्क पण ठिक ठाक असायचे. १२ वी मधे एक board मधे आलेला मुलगा शेजारी राह्यला आला त्याने English आणि गणित एकदम चांगले करून घेतले. त्यामुळे बारावीत एकदम चांगले मार्क्स मिळाले. त्या नंतर मला बरेच वर्षाने समजले की माझ्या वडीलांचे इंग्रजी एकदम बकवास होते. आणि grammar कच्चे होते. ही पुणे शहरातील कथा आहे. त्यामुळे खेड्यात तर आनंदी आनंदच असेल.
१) मरणे हा पर्याय नाही. २) सर्व्ह होते ZP मध्ये फक्त फालतु Diolog मारणारे मास्तर लोकं नसले पहिजे. ३) ZP असो की private असो सर्व्ह शिकवतात. ४) हुशार चांगले phd किंव्हा पदवीउत्तर शिक्षक असणे गरजेचं आहे. ५) D.ed B.ed वाले नकोच. ६) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वाले पण आधी त्याला त्या Dipartment मध्ये उच्च पदावर काम केलेला किंव्हा अनुभवी व्यक्ती असावा मग स्पर्धा परीक्षा चे क्लास देऊन अधिकारि बनवा. ७) काहीच गरज नाही क्लासेस ची खुपचं हुशार मास्तर असेल तर त्याला शाळेत भरती करून घेण्यात यावं. ८) शिक्षणं मिळते फक्तं हे फालतु क्लासेस बंद करने गरजेचं आहे. धन्यवाद कागणे जी Explain केल्या बद्दल.
Excellent good decision by goverment. Govt should focus on how to study this will help children to study and avoid private tuition. Govt must also stop private classes
शाळेची फीस 30000 असून शालेत डिटेल मध्ये शिकवत नाही.पण ट्युशन मध्ये 500 रुपये देऊन माझा मुलगा चांगला अभ्यास करतो.एकंदर ट्युशन मध्ये अभ्यास करून घेतात.शाळेत अर्धा तास प्रेत्येक विषय घेतात.तरी अभ्यास होत नाही मुलांचा.ट्युशन मध्ये फक्त दोन तास पण चांगला अभ्यास करून घेतात
सर.. धन्यवाद.. पण अजून बरेच मुद्दे आहेत. ज्या शाळांच्या भरोशावर हा निर्णय घेत आहेत, तिथे १००% शिक्षक नियुक्त नाहीत. शिक्षक भरती नाही. जे शिक्षक खाजगी शाळांमध्ये काम करता, त्यांना पगार कमी, त्यावर सरकारच कंट्रोल नाही. मग जे शिक्षक बाहेर शिकवणी अथवा क्लासेस घेतात ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने नाव कमावले आहे त्यांचे क्लासेस पूर्णपणे बंद करणार का? आणि आधीच बेरोजगारी कमी आहे मग अजून बेरोजगार झालेले काय सरकारी सेवेत सामावून घ्यायचे आहे का सरकारला?
सर तो GR Higher Education Department चा आहे. ते फक्त Competitive Exams NEET/JEE/IIT Foundation वाल्यांसाठी आहे. सर्वच 16 वर्षांखालील मुलांचं कोचिंग बंद केले तर लेकरं पुन्हा शाळाच शिकणार नाहीत. मग कार्यकर्ता होऊन फिरतील.
जे लोक शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांना शासकीय शाळेत गेलेच पाहिजे असा नियम केला पाहिजे
मी अन माझं पोरगं शासकीय शाळेत शिकलं. मी शासनातच काम करते. ढच्चर शिक्षकांमुळे 90% अभ्यास मी घरीच घेतला. पण कोणता मास्तर आणून बसवावा हे माझ्या हातात नाही नं. रिझर्वशन नी सगळी quality खराब झालीय.
तुमच्या पोरांना पण घाल ना जिल्हा परिषद च्या शाळेत. सरकारकडे बोटं दाखवली की तुमची जबाबदारी संपते का?
बरोबर
@@RajeshwareeDeshpande chirimiri ghetat ka?
✅Correct.।।
नमस्कार सर,
मी परभणीत एक खाजगी कोचिंग क्लासेस चालवत आहे. Engineering चे शिक्षण घेताना आर्थिक अडचणींमुळे कोचिंग क्लासेस सुरू केली . क्लासेस करत शिक्षण पूर्ण केले आणि आता पहिली ते आठवी वर्गापर्यंत चे क्लासेस घेत आहे. याच क्लासेसमुळे मी स्वतः पायावर उभे राहिलो आणि यावर माझे घर चालते....! सामान्य घरातून आल्यामुळे मुलांना फिस कमी घेतो. पालक नसलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवतो. माझ्यासारखेच अनेक जण असतील जे क्लासेस चालवत अभ्यासही करत असतात. या निर्णयाचा अनेक जणांवर परिणाम होईल.
क्लासेस घेत असल्यामुळे परभणीतील जवळपास सर्वच प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थ्यी आमच्याकडेही आहेत इंग्रजी शाळा सोडल्या तर अशा अनेक मराठी आणि सेमी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे मुलांकडे कोणी लक्ष देत नाही...!
एका वर्गात 50- 60 विद्यार्थ्यी आणि अशा 4-5 तुकड्या असतात . अनेक मुलांना नीट वाचताही येत नाही.
आणि काही पालक त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकतात आणि त्या पालकांना इंग्रजी येत नाही जेव्हा मुलांना एखादा प्रश्न येत नाही तेव्हा ते कोण समजावून सांगणार...? आणि असे अनेक विद्यार्थ्यी आहेत ज्यांच्याकडे शाळेत कोणी लक्ष देत नाही..!
सरकारला जर 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे क्लासेस बंद करायचे असतील तर त्या आधी शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबाबत प्रयत्न करावा..!
True that, amendment will occur, tuition owners need to unite and need to put rational demands altogether accordingly
अगदी बरोबर
अगदी खरे आहे..
आम्ही घरगुती क्लासेस घेतो..
नर्सरी ते १२वी.अगदी कमी फि .. उदा. ११वी, १२वी. इंग्लिश च्या क्लास ची फि फक्त २००₹ पर महिना.. कारण आमच्या परिसरात कष्टकरी पालक आहेत.
अभ्यासाच्या बाबतीत म्हणायचं तर ही मुलं शाळेमध्ये अक्षरशः दुर्लक्षित असतात. त्यामुळे लेखन वाचन बाबतीत मागास असतात.
अशी मुलं आमच्या क्लासमध्ये आहेत.
यांचा आम्ही क्लासमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन अभ्यास करून घेतो. शिवाय डी.एड्.बी.एड्. टीईटी १,२ पात्र ,टेट ..२०१७,२०२३.आहोत.
अगदी बरोबर आहे तुमचे, class बंद करू नका,,,, फक्त क्लास च नाव change करा,, जय श्रीराम गुरुकुल नाव दया, आणि त्यामध्ये काही नवीन पण शिकवा,, देशभक्ती 🇮🇳🇮🇳,,, संगीत,, संविधान,, 🇮🇳🇮🇳
@@goukrnabiradar20😂श्रीराम लिहल की सगळ ok😂😂😂 काय दुर्दैव
सर आमच्या गावातील गणिताच्या मास्तरला 90000 पगार आहे...पण त्यांना ढेकळही गणित जमत नाही😂😂
Same condition 😅
Same conditions. Mulana khi yet nhi mg tyna with out fee shikvte
@@PoojaGudade te tumch zal bakiche
Good teaching
खर आहे....😢😢😢
शिक्षकांची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचीपण परीक्षा घेणे महत्वाचे आहे
ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.ठराविक शिक्षक सोडल्यास बरेच शिक्षक.आपल्या कामात समर्पित नाहीत. असे लोक शोधून त्याना त्याचे योग्य (बक्षिस?)दिले पाहिजेत. शिकवलेलया शिक्षणाची गुणवत्ता वरचेवर तपासली पाहिजेत.
सध्या १६ वर्षा पेक्षा कमी वयाचे लाखो / कोट्यावधी विद्यार्थ्यांना शिकवणी लावली जाते. हे चांगले आहे का वाईट हे मी नाही सांगू शकत पण अश्या छोट्या छोट्या शिकवणी घेणारे लाखो व्यक्ती (जास्त करून महिला) आहे. त्यातून त्यांना आर्थिक मदत होते. ह्या कनिष्ठ मध्यमवर्गीय व्यक्तींची आर्थिक कुचंबणा होणार त्याचा विचार करायला पाहिजे.
होय सर मी पण घेते टेंशन आलय
कांगणे सर तुम्ही अतिशय उत्तम माहिती दिली. आपल्या देशात सरकार जेवढे जिम्मेदार तेवढेच प्रत्येक माणूस जिम्मेदार आहे
आपणच खाजगीकरणाकडे वळलो
खरंय
खाजगी शाळा बंद केले पाहिजेत, एकच बोर्ड पाहिजे.
Right
रिझर्वशन सुध्दा
@@RajeshwareeDeshpandecorrect, Mandir ani Swachata kamgar ekach jatiche lok nako. Brahminana swachta ani SC,ST & OBC na pujari kele pahije.
कांगणे साहेब एक no. मास्तर.. काय असतो ते सिद्ध केलं 😊🙏🏼
सर मी पण एका गावात माध्यमिक शाळेत फ्री शिकवतो कारण शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक नाही, पण माझा खर्च मी इतर वेळात त्या विद्यार्थ्यांचे Tuition घेवून अगदी कमी फी घेतो. मराठा समाजाचा आहे mpsc ची तयारी करतो शिकवण्याची आवड आहे, बेरोजगार असल्याने लोक त्रास देतात. विद्यार्थ्यांना पण विचारा त्यांना कसं शिकवतो माझ्याकडे विद्यार्थी आवडीने येतात. हा निर्णय लागू झाला तर माझं स्वप्न भंग होईल यावर इलाज एकच आहे you know that
मोठमोठ्या लोकांच्या private शाळा पण बंद झाल्या पाहीजेत गरीबांचा सत्यानाश का?
हो खर आहे
विद्यार्थ्यांना जीवा भावाचा एक कोणी तरी मार्गदर्शक पाहिजे. आणि तो म्हणजे त्यांच्या क्लासचे सर/मॅडम🙏🏻
विद्यार्थी शाळेतील गबाळ्या मास्तरला गर्वाने सांगतात आमचे क्लासचे सर अस नाही शिकवत त्यांची पद्धत सोपी आहे.
आम्हाला पण अभिमान आहे आमच्या विद्यार्थ्यांचा🙏🏻
शिकवण्यात रस कमी आणि पगार चांगला मिळतो म्हणून बरेचजण शिक्षक बनतात 😢
शाळेतले मास्तर शिकवता नही ,
म्हणून बाहेर बापान ट्यूशन लाउन देली ,
आता सरकार ट्यूशन पण चालू देत नाही .
म्हणजे एकूनच काय तर अडाणी समाज घडवायचा प्लॅन आहे सरकारचा .
100% अन् खाजगीकरण करायचं हाच उद्देश आहे सरकारचं
@@Sssssddghjrtjnnbnjhhखासगी शाळेत मुलांना पाठऊन आपणच खासगी करणाला सुरुवात केलेली आहे.😊
शाळेतजाऊन शिकक्षकांना धारेवर धरा का घाबरता.
@@Sssssddghjrtjnnbnjhhखाजगी शाळेत पण हीच व्यथा आहे.
पैसा असेल तर परदेशात पाठवा मुलांना इतरांना त्रास नको ..
26 मुलांनी आत्महत्या केली ती मुले कितवीची होती. हे सरकारला दाखवून द्या. अरे जिथे पाया भक्कम होतो तोच तुम्ही बांधू देत नाही अन् डायरेक्ट बिल्डिंग मग लगेच पडणारच
सर,शिक्षक संख्या योग्य प्रमाणात नाहीत.सरकारी शाळा व निमसरकारी शाळांचं सर्वेक्षण करा.
सरकारने आधी भरमसाठ.पगार घेवून ,योज्ञपने.न शिकवणारे , शाळेतून मधेच गायब होनारे ,शिक्षक शोधावेत. शाळेच्या सुविधांकड़े लक्ष केंद्रित करावे.आपल्या शिक्षकांची मानसिकता तपासावी.त्यांचीही T E T.,T A Ì T .घ्यावी .म्हणजे खरं काय ते कळेल.
एकदम बरोबर. Tution का लावतात लोक? शाळा चांगल्या असतिल तर कशाला लोकं पैसे घालतील आणि मुलांचे हाल करतिल?
सर हे मार्गदर्शक तत्व इंग्रजी शाळेला पाहिजेत कारण दर्जा नसलेले काही शिक्षक असतात..
Manoowad sooroo ahe, Rog ek anee auishadh doosre dile jate, Khare tar private shalet shikshakanchee patrata check Kara
Government shalet shikshakanvar niyantran thevnyasatheev vividh adhikaree varg Astat, tyateel Education Inspector Astat pan te aple duty proper kartana disat naheet tyamoole shikshanacha darjya khoop ghasarla ahe, tyat Government shaleteel shikshakanvar iteer kame sopavlee jaatat tya moole te dekhil patna takaichee kame kartana distat hya babad Kai mat ahe , shikshakanchee pan varshatoon 1 mahena training dyayala have va tyanche moolyankan whaila have
इंग्रजी शाळाच बंद करा व सनातनी शाळा सुरू करायला पाहिजेत, जय श्री राम🙏
तुमच्यासारख्या शिक्षकाची आवश्यकता आहे. आपण दुसऱ्या शिक्षकासारखे social media वर नाव झाल्यावर लगेच आमदारकिला उभे राहून, विद्यार्थी आणि स्वतःच्या क्लास कडे दुर्लक्ष करत नाहीत.
खरंच ज्याना मुलांना आवडीने व कळकळीने शिक्षण देणारया शिक्षकांची निवड करून त्याना भरती करण्यात आली पाहिजे, धन्यवाद सर
सर, तुम्ही नामदेवशास्री महाराजांसोबत दिसलेत तेव्हाच वाटलं तुम्ही पण खरोखर पोटतिडकीनं शिकविणारे लोकशिक्षक आहात. ❤
अतिशय उत्तम पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही सर, धन्यवाद.
मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितले कि पुढच्या वर्षी पासून tuition classes बंद होणार आहे, तर तीची reaction फारचं आश्चर्यकारक होती. आपले पैसे वाचतात असं वगैरे काही वाटलं नाही तिला. उलट तुम्ही सांगितलेलाच मुद्दा तिने मांडला....शाळेत शिकवायला सांगा मग..... असं तिचं म्हणणं होतं.
सर तलाठी चा निकाल तर जाहीर केला 🤔
म्हणजे घोटाळा करणाऱ्यांची चौकशी वगैरे काही नाही होणार ! 😢
सर मी 150 रुपये फीस घेऊन इयत्ता 1 ते आठवीच्या मुलांना शिकवतो.डोबीवली त
हा व्हिडिओ पाहून खरोखरच जुन्या आठवणी ताज्या झाल्या 🥰🥰🥰
सर खरोकर अगदी बरोबर आहे. आणि जो शिक्षक ज्या शाळेमध्ये कार्यरत आहे. तो त्या ठिकाणी वास्तव्यास असला पाहिजे. हा नियम गरजेचा आहे.
Excellent... Kudos
You nailed it!
Simple and considerative observation, every parent should watch, sharing it!
सर भारत देशाला आपल्यासारख्या शिक्षकांची गरज आहे..
Art45:- fakta 0-6 yrs sathi aahe state jababdari
Art 21-A:- 6-14 yrs sathi..free and compulsory education govt javabdari..
Art51A(k):-6-14 yrs palakanchi jababdari
गुरुजी आमच्या वेळी फक्त सुखडी होती😊😊😊
सर तुम्हाला शिक्षण मंत्री व्हायला आम्हाला आवडेल या महाराष्ट्राच्या भल्यासाठी
शाळा म्हणजे उत्तम नागरिक तयार करण्याचे कारखाने आहेत या कारखान्यांचा फार्मर जितका शहाणा असेल तितकाच उत्तम माल कारखान्यातून बाहेर पडणार.आहे..... विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.287
सर जेव्हा पासून कोरोना महामारी आली तेव्हा पासून जिल्हा परिषद आणि इतर शाळेत शिकवण्याच्या पद्धतीत खूप बदल झाला आहे. शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत, काही शिक्षक फक्त आहेत म्हणून आहेत फक्त पाहून जातात आणि विद्यार्थ्यांना च सगळ काही करा म्हणतात. मग आशा परिस्थितीत 10 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी कसे करायचे, ट्युशन असेल तर त्यातून थोडी मदत होते पण सर्वजण त्यांच्या आर्थिक अडचणी मुले ट्युशन पण लॉ शकत नाहीत ना. लॉकडाऊन पासून शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात होते सर... खूप शाळेत आसे आढळून येत आहे सर.
यावर तुमचे मत काय आहे सर
त्याला पण जिम्मेदार आपण पालकच आहोत त्याकडे आपले लक्ष नाहीं
👍khar ahe 😮
गेल्या तीन दशकापासून पहातोय हे.
खरचं राव सर खूप छान माहिती देताय... स्पर्धा परीक्षा देतोय आणि... खूप depression मधे जातोय.. पण तुमचं बोलणं ऐकून खूप धीर.. आणि धाडस मिळालं... व्हायचं ते होईल नो टेन्शन...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Keep it up... don't loose hope, and also keep plan B
निवडणूक जवळ आली आहे.आता हा निर्णय माघारी घेण्यासाठी सर्व क्लास वाले वर्गणी गोळा करतील.आणि सरकार ल निवडणुकीसाठी funding tayar hoil😂😂😂 simple aahe.
अगदी बरोबर आहे सर तुम्ही बोलत आहात ते खूप काही बदलत गेले आहे ज्या वेळी आम्हीं मराठी शाळेत होतो त्यावेळी आणि आता❤
सर जुन्या काळाची खुप चांगली माहीती सांगीतली.
सर फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे नागपूर येथे आज् खूप मुलांना अपात्र केलें... नाशिक ला नव्हत तसं काही...!!
Khup muh Apatra
Bhau te tr lagan ch n
Changl kel compitition Kami hoil
जे documents सांगितले ते तर घेऊन जावच लागेल ना. त्यांनी वेळ सुद्धा दिला काल की, ज्यांनी आणले नसतील ते तिथल्या सरकारी दवाखान्यात जाऊन घेऊन या म्हणून
दादा हे सर्टिफिकेट तालुक्याच्या ठिकाणावरील शासकीय वैद्यकीय हॉस्पिटल मधले चालेल का
रमी सर्कल दाने दाने मे केसर का सारख्या जाहिराती सरास पणे दाखाऊ शकतात तेथे का सरकार ॲक्शन घेत नाही....
प्रत्येकाला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे व खाजगी कोचिंग क्लासेस शिक्षक कोणालाही बळजबरीने क्लास मध्ये बोलावत नाही .
10 वी पर्यंत चां विद्यार्थी म्हणजे पाया खरा इथेच घडतो . पाया कच्चा असेल तर घर कधी पण पडू शकते .
Competitive exam 10 वी पर्यंत बंद केले पाहिजे . ज्या मुलांना regular syllabus येत नाही ती मुले neet, jee chi तयारी करणार हे शक्य नाही.
भरमसाठ जाहिराती भरमसाठ फी हे धंदे करायचे का क्लास वाल्यांनी...
खुप छान मार्गदर्शन सर
chan sir tumhi khup chan samjun sangital , khup gairsamaj hote
खूप छान निर्णय सरकारचा निर्णय एकदम अचूक आहे.
Last point- घरच्यांना मुलगा शाळेत गेल्यावर सुटका आहेच की का सकाळी ७ ते १० ट्युशन ११ ते ५ शाळा परत ६ ते ८ extra class ९ला जेवण १०ला झोप 😅
आणि पोरांना बालपण जगू द्या 😊🙏☺️⁉️🤯🤯
तुम्ही सक्रीय राजकारणात प्रवेश करा सर, तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे, विद्यार्थ्यांची अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही राजकारणात याव अस व्यक्तीक मला वाटते. ❤
Respected Sir ji, 🎉.... It's very true. Excellent research, analysis ,explanation and expression🎉. A balanced video.. It's academic, informative,socio-, cultural and still more from the bottom, of heart❤. Hope the students, Parents and Teachers will do the needful for ALL. Thanks🙏🙏🙏🙏🌹❤Jai Hind.. Jai Maharashtra.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कांगणे sir तुमचं बरोबर आहे. मी माझ्या मनापासून बोलतोय, माझ्या मुलाला कॉन्व्हेंट शिकवलं नर्सरी, व kg 2 पर्यंत् खरंच तुम्ही अगदी मुलांना च्या व खेळद्यातली स्थिती पाहुणच तुम्ही मार्ग दर्शन करत आहात. मुलांच्या डोक्यात खुप लोड असतें. त्ते कायदा गरीब वर्गासाठी योग्य आहे. Sir
सरकारची परमिशन पाहिजे आणि त्यावर काही बंधनं पाहिजेत 😊
शासनाने ट्युशनवाल्याला आणि आपण मायबापांना त्यांची औकात दाखवली ,,धन्यवाद सर
खाजगी शाळेतील शिक्षकाना पगार अगदी कमी दिला जातो हा विषय पण घ्या आनी स्पर्धा परीक्षा चे क्लास वर पण बोला सर
ys sir
त्यातीलच काही खाजगी शाळेतील शिक्षकं १० १५ हजार ट्युशनचे घेतात 😅😊😢😂
Te pan shikavat nahi
अगदी बरोबर सर पण खाजगी शाळेतील शिक्षकांना खूप कमी पगार मिळतो. मी स्वतः TET व tait पास आहे, पण सरकारी जॉब नसल्याने नाईलाजाने असे शिक्षक ट्युशन घेतात
शासनाने अगोदर आठवी पर्यंत सर्व मुले पास हा नियम काडला पण मुलांना पाचवीत गेली तरी वाचता येत नाही शाळेत शिक्षक नीट शिकवत नाही
सर खरंच आपण लेकरांचे बालपण हिरावून घेतले आहे.
सर आर टी ई 25% अंतर्गत माझ्या मुलाला प्रवेश मिळाला तरी पुण्यातील एक शाळा फीस म्हणून 12000 रुपये घेते....
शाळा बोलते फी नाही भरली तर तुमच्या मुलाला आम्ही फक्त पुस्तकमधलं शिकवणार बाकी त्याला काहीच देणार नाही, शिकवणार नाही...
काय चालंय काय कळतं नाही... 🙏🏻
Loot 😂😂😂
फक्त ट्युशन्स चे दर प्रचंड वाढविण्यासाठी हा निर्णय,एकदा ट्युशन्स चे दर वाढलेत की सर्व काही सामान्य होईल , देशातील राजकारणाने फक्त पैसा कसा बनवता आणि उकळता येईल याचीच व्युहरचना आखल्या जात आहेत
Sir tuhmi khrch blota amcha koknat pn hich pristi ahe jilyaprishdecha shala bnnd pdaycha margabr ahet engrjicha bol Bala sglikde ahe tyamile palk aplya mulana tya shalet pathvtat srkarne adi pratmik shalet engrji vishy lavla pn to vishy not shikvla jay nahi tya sati ya shalet engrji vishy shikvnyasti changla shishk nemava
।।ॐ॥ धोरण योग्य!अमलबजावणी होणेगरजेचे.धन्यवाद!
त्याला त्याच बालपण जगू द्या...यातून सनातनी विचार कास विष ओक्ते हे कळत..निषेध आहे या विचाराला..सामान्यांना शिक्षण पासून वंचित करण्याचा हा प्रयत्न..
16 पर्यंत इंजॉय करायचा मग नोकरी/व्यवसायाला का 40 मध्ये लागायच
अगोदर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेचा कंटाळा येतो आणि असा नियम आला तर ते अजून मोकाट होतील😂😂😂😂😂
मंदिर बांधले आहे ना त्यासाठी 😂😂😂
खरच खरच खरच खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान सुंदर मार्गदर्शन केले आहे
त्यापेक्षा प्रायव्हेट शाळेच्या भरमसाठ फिस वर निर्बंध आणावे
अगदी बरोबर आहे सर तुमचे बोलणे
सर आपण आगदी बरोबर बोललात तसेच लहान पणाच्या आठवणीला पण उजाळा दिला धन्यवाद
सरकार म्हणे १६ वर्षे पर्यंत कोचिंग क्लास मध्ये प्रवेश नाही सकारला येणारी पिढी शैक्षणिक दृष्ट्या अपंग करायची आहे का?? या अगोदर सर्वांना इयत्ता आठवी पर्यंत पास करून उन्मुख पिढीचे पंख छाटले होते आता सरकार ला काय सिद्ध करायचे आहे. आमदार खासदारांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेतील मोठी होतील घरी पर्सनल कोच बोलावले जाती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पुन्हा एकदा मागे पडले हे निश्चित. शालेय शिक्षणाचा दर्जा केव्हा सुधारेल जेणेकरून विद्यार्थीला प्रायव्हेट कोचिंग गरज भासणार नाही ते सरकारने आधि स्पष्ट करावे. जर समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला असेल तो सरकारला प्रत्येक जाब विचारनार म्हणून शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेला समाज नको आहे. खाजगी शैक्षणिक संस्था विषयी सरकार केव्हा कायदा करणार?? धार्मिक जात यामध्ये समाज विभाजित करून सत्ता उपभोगायची बस एवढेच
कोचिंग क्लास मध्ये पाल्याला पाठवायचे की नाही हा पलकांचा वैयक्तिक प्रश्न आहे सरकारने कायदा करून कोणाची प्रगती थांबविण्याचा किंवा मुख्य विकास प्रवाहा पासून दुर ठेवणे हे मोठे पापच.बहुजनांची मुले आता शिक्षण घेत आहे. त्यांना शिक्षण घेऊ द्याचे नाही
त्यांना त्यांच्या pvt school साठी कमी पगारात शिकवणारे शिक्षक पाहिजे आहेतः शिकवण्या बंद केल्या म्हणजे हे class वाले स्वस्तात यांच्या pvt शाळेत शिकवायला तयार होतील 😂😂😂
आमच्या गावात शिक्षकच येत नाही😮😮 1 महिन्यत 15 दिवस रजेवर पगार 1,10,000 ,,, 2 शिक्षक 1 येतो 1 जातो पटवर 46 येतत् 10,,१ ते ४, ही घटना आहे, गनपुर गाव तालु, chalisgaon dist जलगाव😂😂😂😂
❤❤❤❤
Sir, mi pan
Kache tandul ghetle kirana dukanat dele , murkul ghetle 😉😂
Chan n clear information dilit Sir. Thank you
मी पण एक रिटायर शिक्षक आहे. माझ्या हातून शिकून गेलेले काही विध्यार्थी डी.एड.होवून आज शिक्षक आहेत. ते अभ्यासात फारच कमजोर होते. अश्यांनी काय शिकविले असेल? किती विध्यार्थ्यांचे नुकसान झाले असेल? हेसुद्धा विचारात घेतले पाहीजे.
खुप छान समजावून सांगता तुम्ही ❤
जय भगवान सर तुम्ही सांगीतल ते बरोबर तेच जिवन छान होत मस्त वाचल एकदम वास्तवीक बोललात
शाळेत नीट नाही शिकवलं तर पुन्हा दुसरा पर्याय काय ?
एक पर्याय टुशन चा होता आता तो पण बंद करुन टाकला, आता सरकारी शाळेत पाल्य घालणं आता संभव नाही, आता सगळी ओढ प्रायव्हेट शाळेकडे होईल आणि जे टूशन ला 10-20 हजार जाणार होते तेथे आता लाख दोन लाख चांगल्या प्रायव्हेट शाळेसाठी जातेल 🙏🏻
जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुख सुविधा आहेत
तरी पण मुलांना काहीही येत नाही जी विद्यार्थि उषार आहेत
ती आहेतच
Problem कुठे आहे ज्या मुलांना काहीही येत नाही त्याच्या साठी
अतिशय सुंदर निर्णय सरकारने घेतला आहे very good
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूपखूप धन्य वाद
16 पेक्षा 14 वर्ष वयाची अट पाहिजे होती. 16 म्हणजे थोडा जास्तच उशीर होईल.
निदान 8 वी पासून शिकवणी वर्ग लावायला परवानगी देण्यात यावी.
मला खूप जन म्हणतात तुझ्या लहान पोरांना बाहेर खेळू देत जाऊ नका
पण जसा मी लहानपणी जगलोय तसेच माझे लेकर पण जगावे त्यांनी बालपणाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे
Thanks sir for uploading this video 📸
आगदी योग्य निर्णय फक्त अंमलबजावणी होईल काय हा प्रश्न आहे.
Thank you 👍 Dear 🙏.
Government should take some action against private tuition classes with some kind of control as mentioned in this video
Detailed explanation in very shorts and wonderful words thank you so much sir
हिंदी लिखने में शर्म आती हैं क्या
अरे मराठी येत नाही काय इंग्लिश ची आऊलाद असल्या सारखे
जर शाळेत व्यवस्थित शिकवले गेले तर कलास
लावायची गरज काय
Dhanyavad sir aaple margadarshan khup labhale
Sir arogya vibhag भरतीचे प्रश्नाची उत्तरे आम्ही बरोबर tick केली होती आणि आता त्यांनी उत्तर बरोबर tick केलेलं बदलून चुकीचे उत्तर tick करून score कमी केला आणि आता अपात्र केल 90 chya आत मार्क दिले😭 आता यांना पुरावे कसे देऊ
Sir plz help me आणि यांनी प्रसिद्ध पत्रक कडून सांगितलं सुद्धा की आता आम्ही कोणत्या ही प्रकरच्या हरकती कोणत्याही माध्यमातून स्वीकारणार नाही . आता काय करावं काहीच सुचत नाही SSS,,
छान video केला आहे. धन्यवाद !! माझ्या मराठी शाळेतले शिक्षक भंगार होते. वडिलांचा आरडा ओरडा खाऊन चुकीच English शिकलो. मार्क पण ठिक ठाक असायचे. १२ वी मधे एक board मधे आलेला मुलगा शेजारी राह्यला आला त्याने English आणि गणित एकदम चांगले करून घेतले. त्यामुळे बारावीत एकदम चांगले मार्क्स मिळाले. त्या नंतर मला बरेच वर्षाने समजले की माझ्या वडीलांचे इंग्रजी एकदम बकवास होते. आणि grammar कच्चे होते. ही पुणे शहरातील कथा आहे. त्यामुळे खेड्यात तर आनंदी आनंदच असेल.
सर आमच्या गावातला एक शिक्षक आमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेत आला होता आणि त्याची बदली सरपंच आणि उपसरपंच यांनी दुसऱ्या गावात बदली केली
Atyant changla nirnay lahan balkanche balpan hiraun gheu naye mulache vajnache dupatta daptar brain var load chopat khre nyan he samjdar zalyawar yete khup lahan mulawar pressuer deadpan he kami karawe
Sir savidhan aple pm paltat ka ha vichar kara aplya dishat hukumshai ali ahe
१) मरणे हा पर्याय नाही.
२) सर्व्ह होते ZP मध्ये फक्त फालतु Diolog मारणारे मास्तर लोकं नसले पहिजे.
३) ZP असो की private असो सर्व्ह शिकवतात.
४) हुशार चांगले phd किंव्हा पदवीउत्तर शिक्षक असणे गरजेचं आहे.
५) D.ed B.ed वाले नकोच.
६) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वाले पण आधी त्याला त्या Dipartment मध्ये उच्च पदावर काम केलेला किंव्हा अनुभवी व्यक्ती असावा मग स्पर्धा परीक्षा चे क्लास देऊन अधिकारि बनवा.
७) काहीच गरज नाही क्लासेस ची खुपचं हुशार मास्तर असेल तर त्याला शाळेत भरती करून घेण्यात यावं.
८) शिक्षणं मिळते फक्तं हे फालतु क्लासेस बंद करने गरजेचं आहे.
धन्यवाद
कागणे जी
Explain केल्या बद्दल.
Tumchya 4 ani 5 point sathi mi sahmat nahi.
Excellent good decision by goverment. Govt should focus on how to study this will help children to study and avoid private tuition. Govt must also stop private classes
सर खूपच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे .
पण मला अस वाटतं प्रत्येक गावातील लोकांनी च शाळा कडे लक्ष देऊन त्यांना चांगलं बनवलं तर होईल सर्व .
खूप सुंदर विश्लेषण केल सर.
जिल्हा परिषद शाळ्याचे एक एक शब्द खरं बोले सर😂😂
खूप छान निर्णय आहे शासनाचा
टुशन वाले हजारो rupay ghet आहेत
Real fact 💯 सर तुमच लेक्चर ऐकुन लहानपणीचे दिवस आठवले 🎉
Pn aaj kal vegla ahe sirji... Samay ke sath badlama chahiye... Jar mulamadhe spark disat aale tari ajun jast ahilnyasathi prerit nahi karaych ka.... Nitin ghule sir yancha vedh chuk ahe ka
शाळेची फीस 30000 असून शालेत डिटेल मध्ये शिकवत नाही.पण ट्युशन मध्ये 500 रुपये देऊन माझा मुलगा चांगला अभ्यास करतो.एकंदर ट्युशन मध्ये अभ्यास करून घेतात.शाळेत अर्धा तास प्रेत्येक विषय घेतात.तरी अभ्यास होत नाही मुलांचा.ट्युशन मध्ये फक्त दोन तास पण चांगला अभ्यास करून घेतात
सर ....मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड कायदा आणि मुस्लिम वक्फ बोर्ड कायदा या दोन कायद्याविषयी विश्लेषणात्मक माहिती असलेला व्हिडिओ बनवा ...ना
जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांना शासकीय शाळेतच मुलांना शिकवा असा अध्यादेश शासनाने काढावा
सर.. धन्यवाद..
पण अजून बरेच मुद्दे आहेत. ज्या शाळांच्या भरोशावर हा निर्णय घेत आहेत, तिथे १००% शिक्षक नियुक्त नाहीत. शिक्षक भरती नाही. जे शिक्षक खाजगी शाळांमध्ये काम करता, त्यांना पगार कमी, त्यावर सरकारच कंट्रोल नाही. मग जे शिक्षक बाहेर शिकवणी अथवा क्लासेस घेतात ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने नाव कमावले आहे त्यांचे क्लासेस पूर्णपणे बंद करणार का? आणि आधीच बेरोजगारी कमी आहे मग अजून बेरोजगार झालेले काय सरकारी सेवेत सामावून घ्यायचे आहे का सरकारला?
Changla nirnay aahe sir mulana khelayla velch nahi milt .
योग्य मार्गदर्शन केलत सर ,
प्राथमिक शाळेत जर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर खाजगी क्लासेस चालू झाले नसते.....
खूप छान निर्णय आहे शासनाचा
सर तो GR Higher Education Department चा आहे. ते फक्त Competitive Exams NEET/JEE/IIT Foundation वाल्यांसाठी आहे. सर्वच 16 वर्षांखालील मुलांचं कोचिंग बंद केले तर लेकरं पुन्हा शाळाच शिकणार नाहीत. मग कार्यकर्ता होऊन फिरतील.
Perfect 👌