जितेंद्र आव्हाड ,मनसमूर्ती डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी का जाळली,
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी.
संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर
🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा...
👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
SSCGD Course - fphik.courses....
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि भारतीय संविधानावर बोलायला वाघाचं काळीज असाव लागत. मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर.. 🙏🙏 जय भीम जय शिवराय जय संविधान🙏🙏💙💙🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳
Khara Bolale ...Waghacha Kalij Lgta .....❤❤❤❤
Jay bhim Jay shivray Jay bharat Jay Mharastr sr🙏🙏🚩🇪🇺
Jay bhim jay shivray sirji
@@Studymh12 Savidhanavar jagtoy nako asel tar nighun ja Afghanistan la
👍
बाबासाहेबांवर बोलायला वाघाच काळीज लागतं..क्रांतिकारी जय भीम सर जय संविधान🎉🎉❤❤❤❤
जयभिम जय संविधान जय बाबा साहेब अंबेडकर
कांगणे सर व कराळे मास्तर. तुम्हाला माझा सलाम.
सर तुम्ही खूप चांगल काम करत आहात.आणि अतिशय गर्वाची बाबा म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाची माहिती सादर करण्यासाठी हे तुमच्या सारखी वाघाच काळीज असणारे माणसं करू जाणे.पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार .
धन्यवाद.🙏
सर तुम्ही आंबेडकर साहेबांचे खरे विचार पेरता ही काळाची गरज आहे
मला तुमचा अभिमान आहे थँक्स सर 👍🙏👌
उध्दार कर्ता फक्त एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर...🙏🙏🙏
📈
आधी शिवाजी महाराज
नंतर आंबेडकर
शाहिरानी सांगितल आहे
दोनच राजे ईथ जन्म ले
एक रायगडावर
एक चवदार तळ्यावर
यवड काळीज माझ्या आयुष्यात कोणत्याच नेत्यात, मस्तरात, व्यक्तीत मी तरी अजून पाहिलं नाही....खरोखर कुणाच्या रूनांची फेड अशी करावी लागते....बाबांचे ऋण फेडणारा खरा व्यक्ती माझे गुरुवर्य कांगणे सर.....
जिगरबाज व्यक्ती.....
माझा डोळ्यात पाणी आल SIR Thank You 🙏 Dr. Babasaheb Ambedkar समजायला जातीच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर शूद्र समजल्या जाणाऱ्या कोणत्या जाती आहेत त्यावर एक व्हिडिओ घ्या. कारण प्रत्येक जात स्वतःला भारी समजते.
एक ही दिल है सर,कितनी बार जोतोगे❤
❤ye le bhai aur ek dil
kyu ki sir ji har baar jitenge📈
❤
Babasahebansarkh कोणीच नाही या जगात💙💙💙❤❤❤
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे समाजसुधारक शिकवा पण
मनुस्मुर्ती नको.
मनुस्फुर्ती नको,
मनुस्फुर्ती नको,
मनुस्फुर्ती दहन,
मनुस्फुर्ती नको.
Ka Sanskrit manusmriti vach adhi British ne translate kelei vachu nako 😂
पण ह्या सर्व करून काही होनार नाही... संविधान हेचं अंतिम आहे आणि शेवट आहे.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध यांची विचारसरणी आणि पंचशील अष्टांग मार्ग यशोमती आणि हिंदू सनातन धर्मातील काही तत्त्वांमध्ये खूप साम्य आहे. आपण सर्व सनातनी हिंदू आहोत एकत्र येऊन आपल्या देशासाठी काम करा .छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचा जगदंब जगदंब हा मंत्र निरंतर जपत कवड्याची माळ घालून आई जगदंबे चां आशीर्वाद घेऊन. आणि प्रत्येक किल्ल्यावर शिव मंदिर बांधून हर हर महादेव अशी गर्जना करून इंग्रज डच पोर्तुगीज आदिलशाही निजामशाही यांना जर हाकलून लावलं नसतं तर आता आपल्यावर काय वेळ असते त्याचा पण विचार करा.
जय भीम करेक्ट आहे 💪💪💪@@babajipawar9604
🇮🇳🇮🇳@@babajipawar9604
कागणे सर अगदीं बरोबर. आव्हड सहेबान कडून पोस्टर चुकुन फहाड ले गेले. आणि त्यांनी माफी मागितली आहे. बिजपिला यावरच राजकारण करायचं आहे.
आज आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्मातील स्त्रियांना जे स्थान आहे ते फक्त आणी फक्त बाबासाहेब आंबेडकरा मुळे
थँक्यू बाबासाहेब ❤
The unnecessary divorce , filing false rape cases on men's , using victim card is also a gift from your dearly baba thank him for that too the country lacks gender neutral laws and people call it samvidhan 😂😂 irony .
बरोबर बोललात तुम्ही
@@CrayLyfAnkita9477 he bolanyacha adhikar pn tyach sanvidhanane dila ahe. Baki eakda manu smriti vachin ghya
खातो जो घासआणि घेतो तो श्वास फक्त. बाबासाहेब आंबेडकर मुळे
जितेंद्र आव्हाड चे जाहीर निषेध
आदरणीय कांगणे सर,
आपल्या देशाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे,dhanywad साहेब
ज्यांना ज्यांना मनुस्मृती मान्य आहे त्यांची जनगणना करावी आणि त्यांचा वेगळा प्रदेश द्यावा ही कीड आमच्यात ठेवू नये आम्ही फक्त संविधान समर्थक जय संविधान
Tyana vegla prant dyava ek nrkch asel to samudrat
@@Studymh12 निघ मग इथून दुसऱ्या देशात जा
पाकिस्तान वेगळा केला तेव्हा का नाही हकले?
Right
अंगावर काटा येतो सर तुमचं भाषण ऐकून 😢❤
Dr
एकवीस व्या युगातील गाडगे बाबा चे पाईक कांगणे सरा ना सा.नमन.आज च्या घडीला सत्य बोलणे एक क्रांती कारी काम आहे.देशात करोडो सर आहेत पण सत्य बोलण्याची हिम्मत फक्त कांगणे सर.
ज्यांच्या पायावर डोकं ठेवावं असा योग्य शिक्षक....... समाजाला देशातल्या जनतेला योग्य दिशा देन्याच काम करणारा महान शिक्षक विठ्ठल कांगणे सर......🙏💐
झाला असता टाटा बिर्ला धन वाण तो राजा समाजात नित्य झिजला भीमराव माझा खुप काष्ट भोगले बाबासाहेब आंबेडकर यांनी जय भीम जय शिवराय
🙏🙏🙏
@@mrunalikadam6635 jai bhim ताई
सन्मा.कांगणे साहेब..आपणांस सप्रेम जय भिम..बहूजणाच्या जळते अंजन घातल्या बद्दल आपणांस सलाम..
भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत...❤
This is the fact
savarkaranche sudhha.. visaralat bahutek
😂
@@deepakdoke3973 Manuwadi spotted 😂😂😂😂
शिवाजी महाराजचे आहेत
सिर मनुस्मृती नाव एकल तर मनातून राग येतो आणि हा अभ्ासक्रम बनला तर.... हे लोक कवा सुधारतील काय माहीत आजूनही यांचे विचार बदलले नाही 😴😴😔😔😤
धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मनुस्मृती बद्दलचे वास्तव समोर आणले. 🙏
बाबासाहेब हे पूर्ण भारत देशाचे नेते होते, फक्त दलित समाज यांचे नाही.
,,,,, सन्माननीय विठ्ठल कांगणे सर आपण खुप ज्ञानी व अभ्यासु असुन देशातील व राज्यातील जनतेपुढे सत्य मांडतात म्हणुन आपल्या सारखा अभ्यासु व निडर बुद्धिवंत लोकांची आजच्या घडीला देशाला व महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे,,,,,,,
you are greet sir,thank you sir sarvansathi kaam karta thank you sir
सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 जितेंद्र आव्हाड यांचा नेताच पूर्णता जातीवादी आहे... तो स्वतःच्या मुलीला सोडून इतर महिला शूद्र समजतो😅😅😅😅
मी एक धरणग्रस्त आहे....
तालुका क्रांतिभूमी महाड....
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
भामट्यांनी ब्राम्हणवादी विचारांचं समर्थन करताना...पुरोगामी विचारांच्या लोकांवर टीका करू नये...🙏
सर,खरच या लोकांना [राजकरण] करण्यारांना चांगलाच धडा शिकवला.तुम्हचे आभार मानतो,सर?
सर आपण शुद्रा मध्ये कोणत्या जाती येत होत्या हे सांगितलं पाहिजे होत. त्यामुळे आज ज्याला जातीचा गर्व आहे त्याला कळलं असत की आपण शूद्र आहोत.
Mahar, maang, bhill,chambhar ya under SC cast shudra aahet
भिल आदिवासी आहे
महार मांग यांना वर्ण नाही
@@RupaliRamteke-d2rसंपूर्ण OBC समाज हा वर्ण व्यवस्थे अनुसार शूद्र आहे. तुम्ही उल्लेखिलेल्या.जाती अतिशुद्रमध्ये ( antyaj) मोडतात.
तसेच यामधे जे आज हिंदू नाहीत ते आज वर्ण व्यवस्थेमध्ये बसत नाहीत.
वाघा सारखे बोले सर आज तुम्ही हे बोलाला खूप हिमत लागते सर म्हणुन तुमचा आम्हाला अभिमान आहे सर
प्रत्येक महिला व मुलीनी हा व्हिडिओ बघावा
विठ्ठल कांगणे साहेब अगदी बरोबर बोलतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती अगदी ठामपणे बोलतात जय भीम जय संविधान जय शिवराय मनुस्मृती दहन करण्यात आले होते बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य वाहून दिले साहेब बाबासाहेब यांच्या संविधानाने दिलेल्या आश्वासनाकडे वागावे उगाच काहीही वागू नका
येउ द्या मनुस्मृति जे लोक कट्टर हिंदू महनत आहे,त्याला त्यांची का औकात आहे माहित होनार 💙💙आम्ही बौद्ध मनुस्मृति चे नियम है अम्हाला लागू होत नाही 💙,जय भीम 💙
आगदि बरोबर ❤❤❤ हिंदु नि आप आपसात मनुस्मृति चे काटेकोर पणे पालन करावे
आणि जाळण्याची वेळ आली की पाहिले पुढे राहता आणि स्वतःला बुद्ध नाही महार म्हणता. बाबसाहेब मनुस्मृती एकदा जाळली ते पण हिंदू म्हणून मरणार नाही हे बोलण्या आधी तुम्ही बुद्ध होऊन पण तेच करत आहात.पण बाबसाहेब १९५३ ल संविधान जाळतो म्हटले होते आणि खर जाळले पाहिजे होते म्हणजे संविधान रक्षक म्हणाऱ्यांची मस्ती उतरली असती आणि आम्हाला विचारता आले असते संविधान दहन दिवस कधी सुरू करता .पण पेरियार साहेबांनी १९५७ ल संविधान जाळले त्यामुळे तुम्ही संविधान दहन दिवस सुरू करू शकता . बाबसाहेब अन्याय खाली चिरडले गेलो म्हणून मनुस्मृती जाळली सर्व भाग मनुस्मृती चे टाकाऊ नाहीत असे देखील म्हटले आहे ते पण बघावे
जेंव्हा केंव्हा आजच्या भारताचा इतिहास लिहला जाईल... तेंव्हा त्यात आपले नाव क्रांतिकारी च्या यादीत येईल... Great sir ji...🙏
मी😊
गेली 10वर्ष या लोकांनी सामान्य जनतेचा कचरा केला.... सत्तेत परिवर्तन झालं तर ठीक नाहीतर खूप आवघड आहे.... 😢 हा देश भारतीयांचा आहे ही जाणीव बाबासाहेबांनी आपल्याला दिली . पण सध्या अस वाटत आहे की हा भारत फक्त मोजक्या लोकांचा आहे 😢😢😢
क्या बात है सर ... मी तुमचा फॅन झालो आहे इतक्या सोप्या शब्दात मनुस्मृती आणि संविधान याची सारांश मांडणी केली सॅल्युट तुमच्या हया कामाला
Sir खुप सुंदर विचार मांडलेत तमाम भारतीयांना ह्या विचारांची खुप गरज आहे .हे राजकारणी लोक समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत सर्व जनतेनी हा व्हिडिओ पहावा व एकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचावं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व भारतीय स्त्री-पुरुषांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास झाला आहे विशेष करून सर्वात जास्त ब्राह्मण पुरुष आणि महिला यांना सर्वात जास्त फायदा झाला आहे याची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे ब्राह्मण समाजातील महिलांना अतिशय अपमानित आणि हीन वागणूक होती केवळ संविधानामुळे यांची फार मोठी प्रगती करून घेतली आज जगाच्या कानाकोपऱ्यात प्रतिष्ठित पदावर ब्राह्मण स्त्रिया आहेत केवळ संविधानामुळे
सोप्या आणि सरळ भाषेत सांगितल्या बद्दल सर खूप धन्यवाद सर .
सलुट तुमच्या या कार्याला,आणि तुमचही काम समाजसुधारका पेक्षा कमी नाही .
जय भीम जय शिवराय जय भारत..❤
Very great knowledge Sir,
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो 🎉🎉🎉
धन्यवाद सर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन तळागाळातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी वाहून भारतीय राज्यघटना पवित्र असा ग्रंथ या भारत देशाला देवून, तमाम सर्व भारतीयांना याचा स्वाभिमान असायला हवा. मात्र काही राजकीय नेत्यांनी सत्तेसाठी जाती जाती मध्ये तेढ निर्माण होईल असे काम करत आहे.
सत्य बोलण्यासाठी जिगर लागते... जिगर अशी बाब आहे ती कोणत्याही दुकानात विकत मिळत . . . ते naturaly ब्लड मध्ये असतो. . हे सर्व गोष्टी आपल्यात आहेत सर जी...
एकच नंबर सर खुप छान माहिती दिली मनुस्मृती किती घाणेरडे आहे सांगितले सर्वांना.🙏 जय भिम 💙
सर ह्या मुळेच तुमची ओळख आहे .
मी ठरवले होते की बाबासाहेब हे एकच गुरू पण मला मजबुरूने तुम्हाला गुरू मानवाचं लागले त्याच कारण म्हणजे फक्त आणि फक्त तुमची इमानदारी आणि प्रामाणिकपणा व अफाट ज्ञान
जय भीम सर......खूप छान vdo केला सर... भारतीय संविधाना पेक्षा कोणताही ग्रंथ मोठा ही नाही आणि श्रेष्ठ नाही... शालेय शिक्षणात संविधानाचा समावेश होणे आवश्यक आहे
तुमच्या सारखे शिक्षक अजून आम्हाला लाभले तर आजची परिस्तिथि नक्की च बदलेल. साधा एक नेता नाही बोला एवड सर.. खरच हिम्मत लागती बोलयला.. Salute आहे तुम्हाला.. जय भीम 💙🧡जय शिवराय
खूप ग्रेट विश्लेषण दिलेत सर. क्रांतिकारी 👑जय भीम. ✨💙🙏
साहेब चांगली खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मनापासून
खरच कागंने सर आमचा सॅल्युट तुम्ही चांगली उलगडून मनुस्मुर्ती बद्दल माहिती सांगितली धन्यवाद सर
हो मी पण जितेंद्र आव्हाडचा फोटो लावुन मनुस्मृती जाळली🙏💪 खर तर आव्हाड सारख्या खोट्या आणि नाटकी लोकांनी मनस्मृती हि मनातुन आणि स्वताच्या घरातुन संपवली पाहिजे
कांगणे सरांचे भाषण रोखठोक नि अभ्यासपूर्ण असते त्यामुळे ते मनाला भावतेच ! म्हणतात ना ' जो होता है अच्छे के लिए होता है ' त्याप्रमाणेच मनुस्मृती चा हा विषय महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत पोहोचण्यास वाव मिळाला हे चांगलेच झाले . या ग्रंथाची लायकी आणि बाबासाहेबांचे धाडसी पाऊल तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल . देशातील वाईट लोक, विचार, अंधश्रद्धा अशा गोष्टीविरोधात काम करणाऱ्या टिमचे आभार नि शुभेच्छा ! ती एक चळवळ नि क्रांतीच आहे . 🙏
जयभीम सर.. वास्तविक चे दर्शन तूम्ही दाखवून दिलं सर पण अजूनही आपल्या महिलांना बाबासाहेब कळले नाही ही भारतीयांची शोकांतिका आहे . पण तुमच्या परखड विचाराने यावर नीच्चीतच प्रभाव पडत आहे. तुमच्या कामाला मानाचा सलाम आहे .. जातीपातीच्या पलीकडचे only one of इंडियन ही बाबासाहेबांची शिकवण. तुम्ही जिवंत ठेवत आहात..
आधुनिक भारताचे भाग्यविधाते,
राष्ट्रनिर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
🌷🌷🙏🙏
नमस्कार सर खूप सत्य बोलले . लोक जातीय वाद करतात.म्हणून भीमसैनिक का आंदोलने कराव्या लागतात.आपण खूप अभ्यासू आहात.आपणास खूप खूप धन्यवाद सर
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
दगडांना ही वाचा फोडणारे शिक्षक,, आदरणीय कांगणे सर ... या dyan ज्योती चा फायदा संपूर्ण भारतीयांना होईल... ( मी प्रथमतः भारतीय आणि अंतःता भारतीय आहे.) या भूमिकेची शिस्त तुम्ही लावत आहात याचा खूप खुप अभिमान आहे ..सर ..
जय शिवराय, जय ज्योतिबा,जय भीम. ..... जय हिंद
I salute you sir..tumchya vicharala
ज्यांना बाबासाहेब कळले तो खरा भारतीय..
परंतु आता त्याचंच भांडवल चालू आहे
सर मोदींच्याच बदल झाल्याशिवाय हा बदल होणार नाही
Congress samplya shivay ha Badal Honar nahi
Chu@@Shivay...................278
@Shivay.😅😅congress nahi sampnar dharmnirpeksh parti aahe mitra..................278
निघ
😂😂. Madarasachaap
20:44 आपले उद्धारकर्ते परमपुज्य विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर आहेत हे सर्व भारतीयांना मनुस्मृति ची चीरफाड करुन जी मांडणी सरळ भाषेत सर्वांना समजेल या पध्दतीने आपण सादर केली त्याबद्दल अभिनंदन करावे तेवढे कमीच कारण मांडणी करायलाही अभ्यास लागतो.
याबाबत आपले पुनः श्च आभार व्यक्त किया करुन आपले धन्यवाद! अशा घटना यापुढे घडुच नाही यासाठी आपल्या प्रबोधनातुन समाजाला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो! जय शिवराय!! जयभीम!!🙏
सर तुमच्या सारख्या समाज सुधारक लोकांची आज खुप गरज आहे धन्यवाद 🙏🙏
तुमचं बोलणं ऐकून राजकारणी लोकांना आग लागली असेल 🔥🔥 जय भीम जय संविधान ❤️🙏
Jay bhim sir
आकाशाच्या केला कागद समुद्राची केली शाही तरी बाबासाहेबांचे उपकार लिहायला पुरत नाही बाबासाहेबांचा आत्मा सदा अमर रहे thanks कांगणे सर आपण समाज प्रभोदन करत आहात
Ekadam Kadak ekadam barabar 100% pure speech Dr Babasaheb Ambedkar Vijay aahe Jay Bharat Jay mulniwasi Jay Bheem
अतिशय सुंदर विचार मांडलेत ❤❤
सर आपणास खरंच दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं बोलायला सुद्धा काळीज लागते नाहीतर हे राजकारणी म्हणतायत की मला देवाने पाठवला आहे मी जन्म देवाच्या पोटा मधून घेतला आहे खरंच लाज वाटली पाहिजे या राजकारणी लोकांना
You are right bro 👍
हो, मी तुमच्या देवाचा बाप आहे असे ही काही जाणते म्हणतात,
Khup chan sir
reality sangitlat
आजकाल खूप जातीवाद होत आहे आणि याचा फायदा राजकारणी लोक घेत आहे🙏
Jay bhim sir.
कोटी कोटी प्रणाम साहेब तुम्हाला मनुस्मृती दहन बद्दल छान इतिहास सांगितला
कांगणे सर तुम्हाला शतशः नमन
भारत रत्न बाबासाहेब आबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांसारखे महामानव आपल्याला लाभले म्हणून आज आपण या भंगार विचार असलेल्या ग्रंथापासून दूर आहोत. या महा मानवांचे आपल्यावर सर्व जातींवर खुप मोठे उपकार आहेत. या भंगार ग्रांथला परत लहान पोरांना अभ्यासात शिकवणे म्हणजे भविष्य अंधारात घालण्याची सुरुवात करणे.
The great Only teacher Mr.vitthal kangne sir proud of you ❤
सर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले धन्यवाद
आदरणीय कागणे सर आपण मनुस्मृतीचे जे विश्लेषण करून डाॅ.आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन का केले? याबद्दल आपण जी माहिती सांगीतली आहे ती खरोखरच सत्य आहे.सर आपणास धन्यवाद देउन आपले आभार मानतो.
आदरणीय सर
खरंच महाराष्ट्रात जर प्रत्येक शाळेत तुमच्या सारखा एखादा खरा मास्तर मुलांना तुम्ही जस शिकवता तस शिक्षण मिळालं असत तर आपला महाराष्ट्र अमेरिका पेक्षा पण पुढे असता
सरांनी केलेले प्रभोधन खूप महत्वाचे आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांची तळमळ गांभीर्याने घ्यायला पाहिजे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏
सर या देशांमध्ये खूप मोठी जाती येत आहे तरीपण सर एवढं सगळं सांगण्याची डेरिंग करता धन्यवाद सर शाळेत मनुस्मृती शिकवण्यापेक्षा भारतीय संविधान शिकवावं
Good sir
Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Jay bhim sir
खरंच बाबासाहेबांना मानायला पाहिजे त्यांनी स्त्रियांना खूप चांगले अधिकार मिळवून दिले आहेत आदर्श व्यक्ती आहेत जय शिवराय जय भिमराय
वाघाच्या काळीज ला सप्रेम नमस्कार ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🤝🫡🫡 THANK YOU BABASAHEB ❤❤🤝🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🌅
बरोबर आहे सर BJP जर येवढाच बाबासाहेबांचा पुळका आणि आदर असेल तर त्यांनी एकदा भर चौकात मनुस्मृती जाळा.......
सर एक एक शब्द अंगावर काटा आणणारा आहे...सत्य आणि बिनधास्त बोलणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल कांगणे सर..
आजच्या काळात ही सत्यता सांगण्यासाठी खूप जिगर लागतो, सर तुमच्या सारखा निर्भीड व्यक्ति प्रत्येक घरामध्ये जनमला यायला हवा.... धन्यवाद सर 🙏🏻
जर्मन आणि इंग्रजांनी भारतातील शात्राचा अभ्यास करून मनुस्मृती ग्रंथात 17 वेळा बदल करून ,मनुस्मृती हा ग्रंथ किती बाद आहे हे त्यांना सिद्ध करायचे होते.मनुस्मृती हा ग्रंथ न्यायव्यवथेचा होता. तुम्ही ज्या मनुस्मृती बद्दलचे बोलताय ती जर्मन इतिहासकार मॅक्समुलर या उंडगीचान लिहीलाय!
सर खूप छान माहिती दिली, मनुस्मृती जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांनवर अनंत उपकार केले आहे..... जय भिम🙏🌹🙏 नमो बुद्धाय🌹🙏
Sir salam tumhala ...babasahebani je swatatre dila tyacha yoga upyog ahe sir hann..nirbhid pane mat mandta..Jay bhim sir..
तुमच्या सारखे शिक्षक असतील तर देश खूप प्रगती करेल. तुम्ही ग्रेट आहात सर.🌹🙏🙏🙏🌹
शब्द नी शब्द खरा है..💯
मनुस्मृती तील माहिती सर्वसामान्यांना दिल्याबद्दल धन्यवाद सर...
धन्यवाद सर मनापासून सलाम तुमच्या कार्याला सर या जाती वादी गिदडांना कधी समजेल हो डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भारत जय संविधान थ्यैंक्यू सर
अतिशय उत्तम प्रबोधन , धन्यवाद सर.
Jay.siyaram and Jay.mataji raderade ❤❤❤❤❤❤❤❤
Mi brahmhan asun pn hya book cha nishedh krto kayam
Right sir