असिम सरोदे सर , निखिल वागळे आणि सर्व टिमच्या सभांचा लोकसभेला नक्कीच फायदा झाला... विधानसभेला आपल्या सभा झाल्याच पाहिजेत... Nikhil Wagle Sir sathi Respect Button ❤️❤️✅✅
युवकांना नोकरी-रोजगार मिळत नाही. बेरोजगार युवकांची संख्या 40,00,000 झाली आहे. ड्रग्स आणि गांजाचा महापूर आला आहे. डान्स बार आणि पब्स पहाटे 5 वाजेपर्यंत चालू असतात. Hit and Run च्या घटना वारंवार होत आहेत.
वागळेजी, मी बीजेपीचा मतदार आहे, पण आजचे तुमचे विश्लेषण योग्य व बरोबर आहे, तुम्ही ६० जागा म्हणजे भरपूर सांगता, ५० पण मिळणार नाहीत व अनेक धक्कादायक निकाल लागून बीजेपीचे मोठे नेतेही पराभूत होतील
@@sandeepgaikwad6158राज्यातील कोणता दळभद्री चेहरा मोदींच्या चेहऱ्यापेक्षाही लोकप्रिय असलेला जो लोकसभेत दारुण झालेल्या पराभवानंतर विधानसभेत जिंकून देईन.
निखिल सर नमस्कार.❤.ह्या अमित शहा ला महाराष्ट्रात पाय ठेवून नाही deyala नाही पाहिजे .जनतेने त्यांना सत्तेवर बसवले आहे ही जनतेने मोठी चूक झाली.त्यांना सत्तेचा दुरुपयोग केला.म्हणून त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
एक गुजराती तडीपार माणूस महाराष्ट्रात येऊन लोकप्रिय मराठी नेत्यांवर गलिच्छ चिखलफेक करतो आणी षंढ मराठी अंधभक्त त्याला टाळ्या वाजवून साथ देतात याचेच दु:ख वाटते
हा विडिओ मी किमान एक हजार समविचारी आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील संघ परिवार -भाजपच्या लोकांना पाठवणार,,, किमान तीन लाख लोकांपर्यंत जायला हवा,,, वागळे सर हा विडिओ आतापर्यंतच्या तुमच्या व्हिडिओमधील सर्वात उत्तम विडिओ ठरेल,,,, नवाब शेख, कोल्हापूर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
भ्रष्टाचाराचे सरदार व पद्मविभूषण याबाबत सुधीर मुनगंटीवार यांना एबीपी माझा वर प्रश्न विचारला तेव्हा ते अत्यंत बालीश उत्तर देऊन मोकळे झाले. दया येते यांची.
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
शिक्षणाच्या अभावामुळे सर्व संघ व संबंधित लोक वर्तमान काळाच्या कमीतकमी १०० वर्षे मागे असतात. त्यांच्या मूर्खतापूर्ण बडबडीने ते वारंवार हे सिद्ध करतं असतात.
निखील वागळे सर काल पुण्यात झालेल्या मेळाव्यात मा, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला कि तुम्ही आदेशाची वाट पाहात बसु नका ठोकुन काढा हे वाक्य महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभत का आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक बंदुक दिली पाहिजे गोळ्या घालण्यासाठी
जुमलेबाजी, पक्ष फोडी, भ्रष्टाचारी आयाराम, वगैरेंच्यासकट जनतेला सामोरे कसे जायचे? हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असेल. याशिवाय मलाईदार पदे भ्रष्टाचारी आयारामानाच मिळत असतील, तर कार्यकर्त्यांनी उत्साह कुठून आणायचा?
❤❤❤❤❤❤वाघले साहेब। यानि मोठी मोठी चूक केली आहे। महारास्ट्र चा रोजगार भाकरी उध्योग धंदे गुजरात ला नेले मग काय पराभव तर 100% होनार जनता काय पागल नहि 70 % जनता तर सुशीक्षीत आहे व बाकि यानचा तिघाचा पक्ष मोह बाकि धंदा पानी वर लक्ष न देता सर्वाने त्रास दिलेने बंगलोर ला गेला मग काय 100 ++++ % पराभव पत्करावा
एखाद्या देशाचा १० वर्ष गृहमंत्री असलेला नेता त्याच देशाच्या ८२ वर्षाच्या प्रमुख विरोधी नेत्यावर भ्रष्टाचाराचा सरगणा असे म्हणतो. हे गृहस्थ १० वर्ष काय शे.. खात होते का? असे बोलून हा सांगतोय मी या पदाकरीता लायक नाही.
विधानसभा 2024 महाराष्ट्र चां पक्ष निहाय अंदाज पुढे देत आहे. 1. महाविकास आघाडी 172 ते 215 2. महायुती 73 ते 116. महाराष्ट्र लोकसभेचा माझा अंदाज अचूक होता. आता पक्ष निहाय अंदाज 1. शिवसेना उद्धव ठाकरे 62-82 2.राष्ट्रवादी शरद पवार 60-80 3.काँग्रेस 65-85 4. भाजपा 32-48 5. शिंदे शिव सेना 27-34 6.अजित गट 13-24 बाकी इतर 12-21 तुम्हाला काय वाटते.
विकास दूत भकास दूत झाले आहेत हरण्याचि जाणिव आणि खचलेली मानसिकता वाशिंगमशिन फेम राष्ट्रीय गुरू आणि राज्यीय गुरू पवार साहेबानवर टिका करत आहेत अतिशय जोरदार विश्लेषण केले आहे धन्यवाद
त्यांना जे काही शिकायचं असतं ते संघाच्या शाखेत शिकून बाहेर पडतात. त्यापुढे त्यांची मजल जात नाही. पक्ष फोडणे वगैरे गुजराती पटाव संस्कृतीचा भाग आहे. अशिक्षित माणूसही ते सहज करेल.
आता देशाचे सन्मानिय, पंतप्रधान जर लोकसभेत संरक्षण मागतायत यापेक्षा जगातील सर्वात मोठा पक्षाला शोभत नाही....्या पेक्षा सुध्दा हलकटं व निचं वागणूक तुम्हाला मिळेल आहे हे दुःख द आहे
अमित शहानी भाषणात पुतळ्यास सोडले आणि काकांना धरले.तसेच निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच भाषणात औरंगजेबाचा प्रवेश झाला असून मतदानापर्यंत मुसलमान आणि पाकिस्तानचाही प्रवेश होईल ह्यात शंकाच नाही.
निखिलजी कटुसत्य आणि परखड विश्लेषण केले आहे . तुमचे खुप खुप आभिनंदन करतो .🎉
खूप चांगले विश्लेषण. धन्यवाद
माननिय निखिल वागळे साहेब आपले मनापासून आभार,जय महाराष्ट्र,
आपण योग्य विश्लेषण केले त्या बद्दल धन्यवाद.
असिम सरोदे सर , निखिल वागळे आणि सर्व टिमच्या सभांचा लोकसभेला नक्कीच फायदा झाला... विधानसभेला आपल्या सभा झाल्याच पाहिजेत...
Nikhil Wagle Sir sathi Respect Button ❤️❤️✅✅
महाविकास आघाडी सत्तेत येईलच. कोण कोण सहमत आहे.😊😊
Maha Vikas Aguadilla yenar
राष्ट्रवादी शरद पवार साहेब हे बीजेपी मध्ये विलन होणार
कुठंचबे
मी
@@vasantagale5138कधीच नाही.💯
भावपूर्ण श्रद्धांजली भाजपा
कपट काव्याला परत एकदा लोळवलं पाहीजे, गद्दारीचं पाप अन् त्यांचे बाप नेस्तनाबूत झाले पाहीजे!
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
कितीही गेमा केल्या तरी भाजप महाराष्ट्रात भाजप सत्तेत येणार नाही 100% सत्य, शेवटी सत्य मेव जयते
कटू सत्य आहे
@@Sanjeev3155 feku gujrati baniya pasun maharashtra mukt honar
युवकांना नोकरी-रोजगार मिळत नाही. बेरोजगार युवकांची संख्या 40,00,000 झाली आहे. ड्रग्स आणि गांजाचा महापूर आला आहे. डान्स बार आणि पब्स पहाटे 5 वाजेपर्यंत चालू असतात. Hit and Run च्या घटना वारंवार होत आहेत.
अहो वागळे साहेब यांना जागे करू नका, यांची मस्ती अशीच असू दे, त्यांना जनता बरोबर सरळ करतील
👍👍👍
आम्ही महा विकास आघाडी बरोबर आहे सर उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦💪💪 फक्त उध्दव साहेब💪💪
गुजराती माणसाला एवढे का मराठी मानसाचे व्देश करतात पण मराठी माणसाणे खासदार निवडणूकीत दाखवले आहे पण यांचा काही मुजोरी पणा जात नाही
Manipurla jaychi himmat nahi ani marathi mansala awaj det ahet. Nantar malyavar jaun lapu naka. BJP la 100 hi jaga nahi. Modi swata mage hota.
खरं बोललात पण मराठी माणसाला गुजराती लोकांच्या पायाशी बसायची सवय आहे.
महाविकास आघाडी येणार
महाविकास आघाडी फक्त आणि फक्त.
Bakavas
निखीलजी तुम्ही भाऊ तोरसेकर ना चांगलेच चोख प्रत्युत्तर देत आहेत😊😊😊😊
Bhau yevdha fatya aahe ki to comment section disable karto
भाजपा सुधारेल असे वाटत नाही.
जनताच यांना सुधारेल.
कोडगेपणाचा कळस झाला आहे.
Barobar ahe Yana janta haklun lavnar ahe
ते पुर्वीही सुधारलेले नव्हते. विकृत मनाचेच होते.
वागळेजी, मी बीजेपीचा मतदार आहे, पण आजचे तुमचे विश्लेषण योग्य व बरोबर आहे, तुम्ही ६० जागा म्हणजे भरपूर सांगता, ५० पण मिळणार नाहीत व अनेक धक्कादायक निकाल लागून बीजेपीचे मोठे नेतेही पराभूत होतील
धन्यवाद 🙏🙏
आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहे जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे.
उद्धव काय देणार आहे? त्याला फक्त त्यांच्या दोन पोरांची पडलेय. बाकि दुनिया गेली तेल लावत.
@@satishberde9664तू जिवंत आहेस ते उध्दव साहेबांमुळे हे लक्षात ठेव.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्तीत जास्त 90 ते 95 जागा मिळतील. महायुतीने ठोका-ठोकी केल्यास जास्तीत जास्त 70 ते 80 जागा मिळतील.
BJP फक्त 30 च
Mahayuti che sarkar yenar
@@sandeepgaikwad6158राज्यातील कोणता दळभद्री चेहरा मोदींच्या चेहऱ्यापेक्षाही लोकप्रिय असलेला जो लोकसभेत दारुण झालेल्या पराभवानंतर विधानसभेत जिंकून देईन.
@@sandeepgaikwad6158तू चाटू आहेस मोदीचा.
@@sandeepgaikwad6158शक्य नाही
निखिल वागळे सर आपण आणि विश्वंभर चौधरी सर यांनी पुन्हा निर्भय बनलो चळवळ जोमाने सुरू ठेवावी ही विनंती
हो खरंच
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे सरकार ❤
अमित शहा काल जे बोलले ते सगळे चुकीचे होते
खरोखरचं मार्मिक विचार मांडलेले आहेत. 👌👍
बुडत्या चा पाय खोलात .दुसरे काय
निखील सर .❤🎉❤🎉❤❤
अमित शाहच्या केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश लोया यांचा खून नागपूर येथे झाला.
म्हणूनच सर्व कोर्टाचे निकाल किंवा जमानती विरोधी पक्षांच्या बाजूने येत नाहीत .😂😂
Shaha la pahile jel madye taka
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
Namo buadday jay bhim good job thinks sir
Par Rajiyatle aalele, Maharashtra virodhi lok BJP laa matdan kartat.
महायुतीला फक्त ४०ते ४५ जागा मिळणार हे निश्चित आहे
महाराष्ट्रातून गुजराथला पळवलेल्या उद्योगधंद्यांबद्दल फडणवीस साहेब काहीच का बोलत नाहीत?
Tyanech jau dilet
निखिल सर नमस्कार.❤.ह्या अमित शहा ला महाराष्ट्रात पाय ठेवून नाही deyala नाही पाहिजे .जनतेने त्यांना सत्तेवर बसवले आहे ही जनतेने मोठी चूक झाली.त्यांना सत्तेचा दुरुपयोग केला.म्हणून त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे.
अमित शाह यांचं भाषण अविचारी व असभ्य पणाचं लक्षण आहे. अंत्यत बेजवाबदार गृहमंत्री आहे. तेच तेच बोललात.
एका सरळ रेषेच्या बाजूला दुसरी मोठी रेषा मारून आम्हीच कसे मोठे आहोत हे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप करत आहे. अरेरे....
एक गुजराती तडीपार माणूस महाराष्ट्रात येऊन लोकप्रिय
मराठी नेत्यांवर गलिच्छ चिखलफेक करतो आणी षंढ मराठी अंधभक्त त्याला टाळ्या वाजवून साथ देतात याचेच दु:ख वाटते
जनतेचा पैसा वापरून आमदार विकत घेतात आणि वर अभिमानाने सांगतात. जनता माफ करेल का
महा विकास आघाडी सत्तेवर यावयास हवी
टरबूजा आणि तडीपार ला लज्जा काही नाही
समाजातील शांतता भंग करणार आणि दहशतवाद,गुंडगिरी पसरवणार विधान केलेबद्दल गृहमंत्र्यांच्या कालच्या वक्तव्यावर गुन्हा दाखल का करु नये?
जा कि मग कोर्टात
महाराष्ट्रचा गृहमंत्री आपल्या कार्यकर्त्याना ठोकून काढा सांगत आहेत तर विरोधीपक्षानी राज्यपालां कडे तक्रार करुन,कोर्टात खटला दाखल करावा.
शहा साहेब जेवढेही पवार साहेबांना बोललेले आहेत ते वाक्य फक्त मोदी साहेबां सोबत जोडून बघा शंभर टक्के सत्यता जुळते
I agree with you.
लोकांनी त्यांना साठ वर्षे सत्तेपासून दूर का ठेवले होते ते पूर्ण कळावे यासाठी हे असेच वागणार!
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, पारसी, बौध्द यांनी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवणे गरजेचे आहे 🧡🤍💚 महाविकास आघाडीला पाठिंबा 🙏🏻
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन निखिल सर
उद्धव साहेब आगे बढो हम तुमारे साथ है
त्यांना अवदसा आठवली आहे.
खरच सर तुम्ही छान मार्गदर्शन केलेत लोक अजून हुशार आणि जबाबदारीने वागतील
फडणवीसांना फोडाफोडी शिवाय काहीही येत नाही हे लोकांनी ओळखलं व तुम्हाला नाकारलं.
हा विडिओ मी किमान एक हजार समविचारी आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील संघ परिवार -भाजपच्या लोकांना पाठवणार,,, किमान तीन लाख लोकांपर्यंत जायला हवा,,, वागळे सर हा विडिओ आतापर्यंतच्या तुमच्या व्हिडिओमधील सर्वात उत्तम विडिओ ठरेल,,,, नवाब शेख, कोल्हापूर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शहा हा औरंगजेब ची पैदास आहे म्हणुन त्याला नेहमी औरंगजेब स्वप्नात समोर औरंगजेब आढळतो व दिसतो
औरंगजेब गुजरात मध्ये जन्मला होता मरण महाराष्ट्रात आलं,,,,,
हे गुजराती नेत्यांना कोण सांगणार,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,,,,
😂😂😂😂😂
😅😅😅😢
@@LalaPalekar अगदी बरोबर बोललात आपण भाजप पक्षातील नेतृत्वाचा घाम फोडणार जरागे पाटील चा नाद सोडून द्यावेत नाहीतर फडणवीस पण निवडणूकीत पडणार 😂😂😂😂😂
Aurangjeb gujrat la janm zala Ani Maharashtra madhe gadla Gela he tyana mahiti ahe ka
भ्रष्टाचाराचे सरदार व पद्मविभूषण याबाबत सुधीर मुनगंटीवार यांना एबीपी माझा वर प्रश्न विचारला तेव्हा ते अत्यंत बालीश उत्तर देऊन मोकळे झाले. दया येते यांची.
कपटी गावठी चाणक्यला अन टरबूजला परत एकदा गाडायच, लोळवायचं... 🤣😭 कमळी सुधारणार नाहीच..
निखिल राव तुम्ही खरे बोलतात म्हणून यांना पटत नाही खरे बोलणारे व्यक्ति ला त्रास होतो पण खरेदी करू शकत नाही
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
Mahavikas आघाडी सरकार येणार ❤❤
उद्धव ठाकरे जिंदाबाद
महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे
महाविकास आघाडीने आता संयमाने वागावे.जनता तुमच्या पाठीशी आहे.तुम्ही धुसफूस करू नका.नाहीतर पायावर धोंडा पाडून घ्याल.राज्याचा हिताचा सर्वांगीन विचार करा.
शिक्षणाच्या अभावामुळे सर्व संघ व संबंधित लोक वर्तमान काळाच्या कमीतकमी १०० वर्षे मागे असतात. त्यांच्या मूर्खतापूर्ण बडबडीने ते वारंवार हे सिद्ध करतं असतात.
अगदी बरोबर आह़े निखिल sir
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा.
आहो साहेब ते जमलेले नव्हते, ते जमवून आणलेत होते कार्यकर्ते, उगीच जोरसे बोलो म्हणून तडीपार शाहला बोलायला लागत होते.
फडणवीस म्हणतात ठोकून काढा.अरे फडणवीस तूमच्या पांढरपेशा भाजपच्या कोणाच्या ढूंगणात दम आहे, कोणाच्या मनगटात दम आहे.अहो पंत कधी हातात काठी घेतली का?
निखिल वागळे सर खूपच छान विश्लेषण...👍👍🙏🙏
विधानसभेत बीजेपीचे 9 शिंदे टोळीचे 7 आणि अजित पवार गटाचा 1 असे एकूण 17 आमदार निवडून येतील....😜😜😜😜😜
😂😂😂
वागले साहेब
यानि जी चोरी करुण महारास्ट्र मदुन रोजगार उधोग धंदा गुजरात ला नेला मग पराभव तर 101 %% होनरच
निखील वागळे सर काल पुण्यात झालेल्या मेळाव्यात मा, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला कि तुम्ही आदेशाची वाट पाहात बसु नका ठोकुन काढा हे वाक्य महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शोभत का आता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना एक बंदुक दिली पाहिजे गोळ्या घालण्यासाठी
Sir , very factual, keep it up.
सरोदे सर वागळे सर आणि कराळे सर राऊत साहेब भास्कर जाधव साहेब उध्दव साहेब आणि जनता जनार्दन बस बाकी कुणीही बोंबा मारा महआवइकआस आघाडीच येणार
जुमलेबाजी, पक्ष फोडी, भ्रष्टाचारी आयाराम, वगैरेंच्यासकट जनतेला सामोरे कसे जायचे? हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असेल. याशिवाय मलाईदार पदे भ्रष्टाचारी आयारामानाच मिळत असतील, तर कार्यकर्त्यांनी उत्साह कुठून आणायचा?
❤❤❤❤❤❤वाघले साहेब। यानि मोठी मोठी चूक केली आहे। महारास्ट्र चा रोजगार भाकरी उध्योग धंदे गुजरात ला नेले मग काय पराभव तर 100% होनार जनता काय पागल नहि 70 % जनता तर सुशीक्षीत आहे व बाकि यानचा तिघाचा पक्ष मोह बाकि धंदा पानी वर लक्ष न देता सर्वाने त्रास दिलेने बंगलोर ला गेला मग काय 100 ++++ % पराभव पत्करावा
माझं वय 71 आहे परंतु आतापर्यंत राजकारणामध्ये मोदी शहा आणि फडणवीस एवढ्या खालच्या दर्जाचा राजकारणी माझ्या आढळत आलेला नाही
एखाद्या देशाचा १० वर्ष गृहमंत्री असलेला नेता त्याच देशाच्या ८२ वर्षाच्या प्रमुख विरोधी नेत्यावर भ्रष्टाचाराचा सरगणा असे म्हणतो. हे गृहस्थ १० वर्ष काय शे.. खात होते का? असे बोलून हा सांगतोय मी या पदाकरीता लायक नाही.
लोकांनी यांना लोकसभेच्या नीवडनुकित आसमान दाखवले आहे
विधानसभा 2024 महाराष्ट्र चां पक्ष निहाय अंदाज पुढे देत आहे.
1. महाविकास आघाडी 172 ते 215
2. महायुती 73 ते 116.
महाराष्ट्र लोकसभेचा माझा अंदाज अचूक होता.
आता पक्ष निहाय अंदाज
1. शिवसेना उद्धव ठाकरे 62-82
2.राष्ट्रवादी शरद पवार 60-80
3.काँग्रेस 65-85
4. भाजपा 32-48
5. शिंदे शिव सेना 27-34
6.अजित गट 13-24
बाकी इतर 12-21
तुम्हाला काय वाटते.
👍
विकास दूत भकास दूत झाले आहेत
हरण्याचि जाणिव आणि खचलेली मानसिकता वाशिंगमशिन फेम राष्ट्रीय गुरू आणि राज्यीय गुरू पवार साहेबानवर टिका करत आहेत
अतिशय जोरदार विश्लेषण केले आहे धन्यवाद
आड्यात नाही ते पोहोर्यात कुठून येणार
RSS मधेच विचार नाही BJP मधे कुठून येणार ?
महाराष्ट्र राज्यातील नंगा नाच बंद होण्यासाठी काय करावे हे आता सूदन्य जनतेला सांगावे लागू नये
एक नंबर निखिल भाऊ पत्रकार असावा तर असा
सरदार नही नमोके गुरू हैऔर शहा नमो के चेले तो फिर सरगना मानगयेहै
अगदी योग्य प्रश्न सर योग्य विश्लेषण
त्यांना जे काही शिकायचं असतं ते संघाच्या शाखेत शिकून बाहेर पडतात. त्यापुढे त्यांची मजल जात नाही.
पक्ष फोडणे वगैरे गुजराती पटाव संस्कृतीचा भाग आहे. अशिक्षित माणूसही ते सहज करेल.
टरबूज्या हाच निचपानाचा सरगना आहे.
तडीपार वाला गुजरातयाला महाराष्ट्रात आनाजी पंत लाचार होऊन पुन्हा येईलच स्वप्न पाहतो आहे परंतु त्याचा नागपूरातील जनता नक्की गेम करनार
आता देशाचे सन्मानिय, पंतप्रधान जर लोकसभेत संरक्षण मागतायत यापेक्षा जगातील सर्वात मोठा पक्षाला शोभत नाही....्या पेक्षा सुध्दा हलकटं व निचं वागणूक तुम्हाला मिळेल आहे हे दुःख द आहे
सत्ता परिवर्तन होणे गरजेचे आहे
भाजप आमदारांनी मराठा योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची धास्ती घेतली आहे
वागळे सर या अमित शहाला काय कळत नाही का युवकांच्या नोकरीचा धंद्याचा व्यवसाय चा त्याला काय माहित आहे का नाही मोकार बोंबलत असतो.
शिव सेना उद्धव ठाकरे यांना लोकांनी निवडून दिलेल्या भाजप नेते यांच्या लोकांनी कानाखाली आवाज काढला आहे
कारण त्याच लायकिचे आहेत ते, जे आज त्या भगव्या अबुल आझमीची दाढि कुरवाळत आहेत मातोश्रीवर.
अमित शहानी भाषणात पुतळ्यास सोडले आणि काकांना धरले.तसेच निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच भाषणात औरंगजेबाचा प्रवेश झाला असून मतदानापर्यंत मुसलमान आणि पाकिस्तानचाही प्रवेश होईल ह्यात शंकाच नाही.
वागळे सर, आपलं अभिनंद. परत निरभय बनो अभियान परत विधान सभेच्या निवडणूकीपूर्वी रबावावे लागेल.
आठवड्यातला रविवार हा बेरोजगार तरुणांसाठी सर्व चॅनलने घालवावा त्यांना मार्गदर्शन करावे तुमचं राजकारणाचा गोरड आयुष्यभर चालूच आहे
जय महाराष्ट्र साहेब
वागळे साहेब .. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी तुमच्यासारखे पत्रकार मराठी माणसाला खुप छान मार्गदर्शन करत आहेत.
पुणे जिल्हा only शरद पवार ❤
Sharad Pawar never crossed the limit in politics. He always maintain the dignity and give his valuable opinion.
महाविकास आघाडी सत्तेत येणार धन्यवाद निखिलजी
संपूर्ण जगात एक नंबर माणूस निखिल वागळे साहेब संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाची इत्यंभूत माहिती असणारे
आता भाजपाचे समुळ उचाटन केले पाहिजे .
भाजप चे चाणक्य ल उत्तरप्रदेश महाराष्ट्र मुले जुलाब चालू झाले. 😂
निखिलजी आपले विश्लेषण वास्तववादी आहे.त्याकडे दुर्लक्ष
करणे हे संबंधितांना परवडणार नाही हे
मात्र निश्चित.
फडणवीस ला दुसऱ्यांच्या घरात वाकून बघण्याची सवय झालेली आहे.
मेंन्टल झाले आहे बिजेपी वाले
निखिल जी धन्यवाद
छान विश्लेषण केलं आणि खरे आहे तेच बोलतात
जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩