स्वराज्याचे दोन तुकडे 👉 सातारा vs कोल्हापूर (स्वराज्याच्या दोन गाद्या कशा निर्माण झाल्या ? )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 мар 2020
  • 👉 Video संदर्भ - मराठेशाहीचे अंतरंग (लेखक - डाॅ.जयसिंगराव पवार)
    --------------------------------------------------------
    हिंदवी स्वराज्याच्या सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या कशा निर्माण झाल्या....???
    जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पहा....🙏🚩
    -----------------------------------------------------------
    #सातारा_आणि_कोल्हापूर
    #स्वराज्याच्या_दोन_गाद्या_सातारा_कोल्हापूर
    #SagarMadaneOfficial
    #ShivajiMaharaj
    #SambhajiMaharaj
    #Yesubai
    #Maharani_Tarabai
    #संभाजीमहाराज
    #युवराज_संभाजीराजे
    #उदयनराजे_भोसले
    --------------------------------------------------------------------
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 540

  • @KailashGapat
    @KailashGapat 4 года назад +328

    खरंच वाटल नव्हतं असं विभाजन होईल म्हणून पण दुर्दैव 😔
    पण सागर भाऊ ह्या व्हिडिओ मुळे आम्हाला कळाल की सातारा आणि कोल्हापूरच्या गद्मांचा इतिहास !!!!धन्यवाद 🙏🚩🚩🚩

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +16

      धन्यवाद दादा 🙏😊🚩

    • @offline5756
      @offline5756 4 года назад +1

      Aacha pudh ky zal

    • @vaibhavdevkate7186
      @vaibhavdevkate7186 3 года назад +1

      @@SagarMadane
      . .
      m
      _.
      40
      ..

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 3 года назад +16

      @@SagarMadane तुम्ही संभाजी महाराज यांच्या बरोबर दगा देणार्या शिर्के स्वतः चा मेहुणा होता असे का सांगत नाही....जातीयवाद टाळून हिंदूवादाला प्राधान्य द्या ज्याच्यासाठी संभाजी महाराज यांनी स्वतः च्या शरीराचे तुकडे करून घेतले पण लांड्या समोर झुकले नाहीत ..🚩🚩

    • @AshadikartikivariMahamandal
      @AshadikartikivariMahamandal 3 года назад +1

      संघर्ष गाथा

  • @vishal_bhore_22
    @vishal_bhore_22 3 года назад +31

    या विडिओ मधुन कळत की आपले माणसं कधी पण साथ सोडू शकतात 😔
    साधा घर असो किंवा राज घराणं संपत्ती साठी सगळे सारखे असतात 😭😭
    धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे खुप मोठा इतिहास कळाला🙏🏻🙏🏻

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 3 года назад +39

    खरंच खुप वाईट झाले . अंतरीक कलहामुळे स्वराजयाची वाट लागली. किती यातना होत असतील छत्रपती शिवाजी महाराजांना .

  • @smartzone6782
    @smartzone6782 4 года назад +152

    स्वराज्याची विभागणी,, ही इतिहासातील अतिशय दुखदः घटना होती....
    जय जिजाऊ,, जय शिवराया...

  • @vaishalikamble3226
    @vaishalikamble3226 4 года назад +58

    छत्रपती शिवाजी महाराजांनी अहोरात्र कष्ट करुन उभारलेल हे स्वराज्याचे विभाजन खरच फार दुर्दैवाची गोष्ट आहे......धन्यवाद या माहिती बद्दल....🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala 3 года назад +2

      कोणते आणि कोण छत्रपती,, राजे आहेत हो हे(२०२१) ....राजेशाही गेली आता... ****फक्त एकच छत्रपती आणि राजे :: शिवाजी संभाजी महाराज आहेत****

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn 4 года назад +275

    सगळे हिंदू राजपूत मराठा जाठ गुजर ब्राह्मन यादव ... एकत्र येऊन लढले असते तर आज संपूर्ण अशिया खंडात फक्त हिंदू राज्य असते

    • @maheshsananse8978
      @maheshsananse8978 4 года назад +27

      अजूनही वेळ गेलेली नाही

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад +46

      छ.शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे कधीच "हिंदू राज्य "नव्हते तर ते "रयतेचे राज्य" होते.
      महाराजांच्या राज्यात सर्वांना समान न्याय होता.
      *जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभूराजे।*

    • @shrikantgaikwad1935
      @shrikantgaikwad1935 4 года назад +13

      @@tularammeshram6578 this is a right answer...👍👍🤝🤝 जय शिवराय जय शंभुराजे..

    • @subhadrakadam1027
      @subhadrakadam1027 3 года назад +2

      @@maheshsananse8978 by

    • @rohitkhandare9985
      @rohitkhandare9985 3 года назад +6

      @@tularammeshram6578 barobar bhau jay shivray 🚩

  • @ravimore8205
    @ravimore8205 11 месяцев назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳🌹🌺🌼💐🙏🙏🙏💙💛♥️

  • @tatyajoglekar
    @tatyajoglekar 3 года назад +61

    स्वराज्य रागिणी ताराराणी यांच्या अद्वितीय पराक्रमाला इतिहासात तोड नाही.

    • @manishahire8889
      @manishahire8889 2 года назад

      खूप पराक्रमी राणी होती खरंच माय ताराराणी 🚩🚩

  • @vishwasjambhale6607
    @vishwasjambhale6607 3 года назад +14

    🚩छत्रपती संभाजी महाराज पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथून स्वत: व वेळप्रसंगी पेशवा व अष्टप्रधान मंडळावर जबाबदारी सोपवून मराठा साम्राज्य संपूर्ण देशभर पसरविले. दिल्लीच्या बादशाहीला नामधारी ठेवून छत्रपती म्हणून देशावर सर्वाधिक वर्ष राज्य केले. आता जगात लोकशाहीचे पर्व आहे. जगावर राज्य करणाऱ्या इंग्लड मध्ये देखील लोकशाही आहे. पण तेथील राज्यघराण्याला शासकीय मानसन्मानासह आजही शाही वागणूक दिली जाते. ते राज्यघराणे देखील “छत्रपती शिवाजी महाराजांचा किंग आॅप इंडीया(भारत)” असा सन्मानपुर्वक उल्लेख करीत असे. आज देखील छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे घराणे / वंशज यांचेबद्दल देशातील नागरिकांच्या मनात तितकाच आदर आहे.

  • @sumit513
    @sumit513 4 года назад +57

    आपलीच लोक आपल्यालाच मारतात,खूप वाईट वाटलं,स्वराज च शेवट ऐकून .का असे झाले काय जाणू,राज्यांची शिकवण काय होती आणि काय झालं😪

  • @AK-pe7pn
    @AK-pe7pn 4 года назад +37

    या मुळेच हिंदू मागे राहला आपस मध्ये लढला म्हणून

  • @ashwinibhavar8573
    @ashwinibhavar8573 3 года назад +26

    मला खरंच माहीतच नव्हतं या स्वराज्याच्या विभागिकरना विषयी , खूप खूप आभार सागर सर , तुमच्या मुळे मला या विषयी माहित पडले 🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥

  • @omkarpatil3220
    @omkarpatil3220 3 года назад +1

    हे खरंच खूप वाईट आहे आपला इतिहास काय सांगतो आपण जगायचं तर फक्त आपल्या स्वराज्यासाठी आणि मारायचं पण आपल्या स्वराज्यासाठी पण आपले हे स्वराज्याचे दोन तुकडे झाले हे खूप वाईट झाले आपले महाराज लढले फक्त स्वराज्यासाठी आणि आपल्या मराठी बांधवांसाठी आता बोलून काही उपयोग नाही झाले ते झाले पण आता कोल्हापूर आणि सातारा हे दोन गाड्या न बाळगता आपण सर्व मावळे एकत्र आहोत हे दाखवणे गरजेचे आहे

  • @fightingking7903
    @fightingking7903 4 года назад +32

    हे वीर गाजले भगव्या मातीत
    त्यांचे नाव आमच्या हृदयात,
    जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय ,जय शंम्भू महाराज

  • @avibabar9527
    @avibabar9527 2 года назад +11

    झालं गेलं विसरून जा आणि डोक्यात शिवाजी महाराजांचा विचार ठेवा आणि डोळ्यासमोर संभाजी महाराजांचा इतिहास ठेवा आणि पुढची पिढी घडवा असे नुसते म्हणून जमणार नाही तर ते केले पाहिजे आचार विचार चांगले ठेवा तेव्हा कुठे महाराष्ट्रात पुन्हा संभाजी शिवाजी महाराज येथील आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचे छत्रपती शासन होईल

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 4 года назад +72

    छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना भाऊबंदकी पसंत नव्हती त्यासाठी त्यांनी कडक नियम पण केले होते परंतू दोन्ही महाराज गेल्यानंतर डावपेचांनी त्यांचा डाव सुरू केला स्वराज्या चे दोन भाग झाले दुर्दैव

    • @bandumahale30
      @bandumahale30 2 года назад +2

      Yach mule tai aaplyawar anekani rajya kele .nahi ka? Aani aswat te ki punaa muglache rajya yeil 😦😦😦

  • @poojarane111
    @poojarane111 2 года назад +7

    म्हणुनच तर छत्रपती शिवाजी महाराज ऐकमेव द्वितीय आहेत त्यांनी स्वकष्टाने व स्वकर्तुत्वाने मावळ्यांच्या कष्टाने मिळवलेल्या स्वराज्याचे दोन भाग त्यांच्याच वंशजांनी करावे ह्या सारखे दुर्देव दुसरे नाही . आपल्याला फुटाचा शापच आहे .

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 года назад +5

    धन्यवाद सागर आज तूझा मुळे आपल्याला ऐवढी माहिती मिळाली 🔥 जय शिवराय 🔥🔥 जय भवानी 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @drushtikon7114
    @drushtikon7114 4 года назад +267

    येथूनच छत्रपतींचे वंशज छत्रपतींची शिकवण विसरले😔

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 года назад +19

      कारण शिवशाहीची जागा पेशवाईने घेतली आणि राजगादी केवळ नावापुरतीच राहिली.

    • @SAURABHTARAWADEPATIL
      @SAURABHTARAWADEPATIL 3 года назад +1

      बरोबर

    • @nitinsuryawanshi1035
      @nitinsuryawanshi1035 3 года назад

      👍👍👍

    • @sudhirpandit5023
      @sudhirpandit5023 2 года назад +1

      बघा कोणी कोणाशी फितुरी केली, व कोणी फितुरी ने राज्य मिळविले. यात इतर समाज किंवा जातीचे कोणी नाही.

    • @ravipradhan4770
      @ravipradhan4770 2 года назад

      @@tularammeshram6578 कारण वंशज, शेती अर्ध्याने देतात तसे राज्य दिले कारण स्वतः कसायला असमर्थ होते

  • @tejasshinde4521
    @tejasshinde4521 2 года назад +10

    काय वाटलं असेल त्या स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या मावळ्यांना आणि राजांना जेव्हा स्वराज्या चे दोन भाग झाले 😥😥

  • @rajnikam1322
    @rajnikam1322 4 года назад +15

    महाराणी ताराबाईंनी असे केले नव्हते पाहिजे होते खरं स्वराज्य चे वारसदार शाहू महाराज होते ना😭😭😭

    • @rajnikam1322
      @rajnikam1322 4 года назад +1

      Ho ka

    • @rajnikam1322
      @rajnikam1322 4 года назад +1

      Dikasha

    • @darshanranshevare6074
      @darshanranshevare6074 3 года назад +4

      Khara ahe Bhava yesubai ni swarajya sati Rajaram mahrajana Chatrapati kela hota tr tarabai na pn hech karich hota

    • @amitkhandare9305
      @amitkhandare9305 2 года назад +1

      Jyala tyala aplch.mulga motha vhava as watto pn rajaram raje tshe nvhte

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine 2 месяца назад +1

      ​@@darshanranshevare6074त्या वेळेस रायगडाला मोगल वेढा पडला होता, आनिबानीच्या काळात राजाराम महाराजांना छत्रपती बनविले होते

  • @ranjitbhalekar5561
    @ranjitbhalekar5561 3 года назад +5

    माझे दैवत छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 3 года назад +19

    ताराराणीचे सांगलीतिल स्मारक वाईट अवस्थेत

  • @shivlingsalunkhe3302
    @shivlingsalunkhe3302 4 года назад +13

    मुघलांच्या कैदेत असलेला संभाजी महाराजांचा मुलगा नाही असलेल्या म्हणावे ही विनंती जय शिवराय

  • @dipakGaware07
    @dipakGaware07 4 года назад +22

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे..
    🙏🙏

  • @sonalpatil1461
    @sonalpatil1461 4 года назад +14

    फारच सुंदर वर्णन केले आहे.
    भावी पिढीला महत्वपूर्ण माहिती.

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल
      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @priyankasheth4325
    @priyankasheth4325 3 года назад +4

    सागर दादा एवढी सखोल माहिती तुम्ही कुठून मिळवता खरच खूप सुंदर आणि आवर्जून बघण्या सारखे असतात

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
      जय शिवराय

  • @siddhantjadhav4128
    @siddhantjadhav4128 4 года назад +18

    सर खुप छान विडिऔ आहे 👌👌 खर तर महाराष्ट्रचे दुदैव कि स्वराजची विभागणी झाली 😭😭😭 संभाजी महाराजाच्य काळात ही विभागणी होणार होती पण संभाजी महाराज बोलले की स्वराजाची विभागणी होऊ शकत नाही खर म्हनजे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज या 3 पैकी एक तरी जग असत तर स्वराजाची विभागणी झालीच नसती . 🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩जय राजाराम राजे 🚩🚩जय कवि कलश 🚩🚩जय महाराणी येसुबाई 🚩🚩जय महाराणी ताराबाई 🚩🚩जय बाबासाहेब आंबेडकर 🚩🚩जय भिम 🚩🚩जय मराठा 🚩🚩हरहर महादेव 🚩🚩जय 18 पगड जाती 🚩🚩.....🙏🙏🙏

  • @devendramehta9938
    @devendramehta9938 3 года назад +1

    विषय अत्यंत महत्त्वाचा पण कथन करण्याची पद्धत, आवाजाचा दर्जा इत्यादी बाबी पण तोलामोलाच्या असाव्यात.

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 4 года назад +4

    छान माहिती इतिहास कालीन सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 4 года назад +95

    महाराष्ट्राचं खुप मोठं दुर्दैव !😢 स्वराज्य विभक्त झालं.

    • @sansoftinfotech-career9282
      @sansoftinfotech-career9282 2 года назад

      ताराराणीं विरुद्ध युद्द करणे चुकिचे होते
      पांडवांना 5 गावे न देणे चुकिचे होते
      पण तुमच्यावर अशी वेळ आली तर कधिच आपल्या माणसांविरुद्ध युद्ध करण्यात शक्ती वाया घालऊ नका,
      ताराराणीं, पांडवांनी केलेली चुक तुम्ही कधिच करु नका
      तिच शक्ती वापरुन चांगले काम करा
      ताराराणींनी अफगाणीस्तान परत मिळवण्याची योजना आखायला हवि होती
      पांडवांनी अमेरीका, युरोप, आफ्रिकेबर लक्ष केन्द्रित करायला हवे होते
      आपापसातिल युद्धांमुळे संपुर्ण जंबुद्विप (युरेशिया) पसरलेले सनातन साम्राज्य आक्रसत गेले
      तिच चुक ठाकरे आणि भाजप समर्थक आज सुद्धा करत आहेत

    • @avibabar9527
      @avibabar9527 2 года назад

      खरच मित्रांनो अशी चुकी करून टाका

  • @raj...d7808
    @raj...d7808 2 года назад +3

    🚩🔥खूप छान माहिती दिली सागर भाऊ 🚩🔥

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 2 года назад +1

    महत्वाची आणि माहित नसलेली माहीती दिलीत धन्यवाद

  • @maheshsananse8978
    @maheshsananse8978 4 года назад +30

    कृपया नरवीर जिवाजी महाले यांचा व्हिडिओ बनवा

  • @sahilpatil374
    @sahilpatil374 4 года назад +21

    खर तर शाहू महाराजांनी समजून घ्याल पाहिजे होते कारण ताराराणी त्यांचा आई च होत्या.. जसे शंभूराजांनी सोयरा मातोश्री ना समजून घेतल होत. तस तर आपला इतिहास वेगळाच आसता... 🙏जय शिवराय🙏

    • @overlord7096
      @overlord7096 3 года назад +7

      But brother, shahu Maharaj khare varasdaar hothe.

    • @sahilpatil374
      @sahilpatil374 3 года назад +3

      @@overlord7096 हो रे भावा पण जर शंभूराजे असते तर कधीच गादी साठी लढले नसते.

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 года назад +8

      @@sahilpatil374 are bhava pn ताराराणी यांनी समजून घ्यायला हवे होते आपल्या नंतर जे काही असतं ते आपल्या मुलांचं असतं तर मग त्यांना आत्ताच का नाही गादी सोडावी वाटली जी की अधिकाराने शाहू राजांची होती......त्या चुकल्या म्हणून फूट पडली......

    • @ashwiniminde9
      @ashwiniminde9 2 года назад +2

      Bhava tararanini samjun ghyayla pahije hot ki yesubainich rajaram maharajanana gadivar basvlel ani swarajyach rakshan tr shivaji maharaj ani sambhu rajyanani pn kel hot pn kadhi swatacha swarth nahi bghitla ani tararanincha mulga vayane lahan hota ani kharr chatrapati shambhu raje hote mg tyancha putra ch khare varas hote kal ka 😕😤

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 3 года назад +4

    आज सुध्दा इतिहासातून हिंदू नी काही बोध घेतलेला नाही ।आज पण हिंदू राजकारणी महाराष्टा साठी एकत्र यायला तयार नाहीत.

  • @vilasshinde5234
    @vilasshinde5234 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली सागर सर ..🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @rahultupe2922
    @rahultupe2922 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली
    जय शिवराय 🚩⛳

  • @AshadikartikivariMahamandal
    @AshadikartikivariMahamandal 3 года назад +3

    छान प्रतुती

  • @dadunakat3409
    @dadunakat3409 3 года назад +7

    जय माँ भवानी जय शिवराय जय शमभुराजे

  • @rushikeshwagh5031
    @rushikeshwagh5031 4 года назад +64

    सागर भाऊ तुझ्या video's च background music कोणता आहे सांगशील तुझ्या गोष्टी ना त्या background music मुळे अजून जिवंतपणा येतो 😍😍
    तुझे व्हिडिओज बघून इतिहास डोळ्यांन समोर उभा राहतो 😍

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +11

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
      Desert caravan

    • @kavitahatekar5525
      @kavitahatekar5525 4 года назад +2

      खरं आहे तुमचं .

    • @monalisjejurkar
      @monalisjejurkar 3 года назад +1

      @@SagarMadane link pathv na...mala.bhetat nahiye music

    • @monalisjejurkar
      @monalisjejurkar 2 года назад

      @@theELG Wow Superb...thanx yaar

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 года назад +13

    भावबंदकीमुळे म्हणा किंवा अहंकारी वृत्तीमुळे राज्याचे घरच्या घरी असे विभाजन होते ही इतिहासातली अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 3 года назад +8

    धन्यवाद मित्रा , जय जिजाऊ जय शिवराय

  • @rimagawade8569
    @rimagawade8569 4 года назад +58

    अशा वेळी शहु राजांनी गादीचा विचार न करता स्वराज्या चा विचार करायला हवा होता आणि तारा राणी सोबत मिळून स्वराज्य अजून बळकट बनवायला हवे होते. अशाच विचाराच्या लोकांनमुळॆ पुढे जाणारी आपली माणस मागे राहतात. असो तो इतिहास होता तो घडुन गेलाय पण आता तरी आपल्या लोकांना साथ द्या. आपल्या माणसांना जपा. 🙏

    • @gopalshinde5967
      @gopalshinde5967 4 года назад +17

      इतिहास वाचा शाहूमहाराजांनी मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार केला

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 4 года назад +10

      Chattrapati Shahu Maharaj was greater than selfish Tarabai

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 3 года назад +4

      @@maheshs6238 Swarajyache don tukde pan Tararani nich kele hote. Shivaji II Raje asunahi tyana kontahi adhikar navta. Karan fakt ek, lahan vay

    • @Measurement_metrology
      @Measurement_metrology 3 года назад +5

      Ekdum barobar aahe Tararani kay Mughal navtya tyanchya viruddha ladhayala ...ethech tar chukat aala aahe Hindu samaj

    • @Unknown_Gaming_024
      @Unknown_Gaming_024 3 года назад

      @@Measurement_metrology Mipan chuklo bhava

  • @dhirajx3756
    @dhirajx3756 4 года назад +7

    Best presentation

  • @mayurbhirud4971
    @mayurbhirud4971 3 года назад +4

    जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🚩

  • @smitasawant6866
    @smitasawant6866 2 года назад +1

    धन्यवाद खुप छान माहिती 🙏

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 4 года назад +14

    ताराबाई राणी शाहू महाराज यांच्या पेक्षा मोठ्या होत्या तरी त्यांनी शाहू महाराजांना समजून घेऊन दोघांनी स्वराज्य पुढे. एकच ठेवायला पाहिजे होते जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
    सागर सर असाच पुढे इतिहास सांगा

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      जय शिवराय 🙏🚩🚩😊

  • @sandyvirkoli6730
    @sandyvirkoli6730 4 года назад +6

    जय शिवराय

  • @tulsidasdose475
    @tulsidasdose475 3 года назад +1

    Thanks bhau khupch mahiti deto tya baddal

  • @bhalchandrapatil4034
    @bhalchandrapatil4034 3 года назад +1

    उत्तम माहिती

  • @shubhagarje3911
    @shubhagarje3911 Год назад

    Thank u. Aaj samjala tara ghamandi hotya amchya manatun najretun tara
    Utarlya swarajya fakt jodnaryala amhi man deu todnaryala nhi

  • @amitshinde8212
    @amitshinde8212 3 года назад +5

    Jai Maharashtra Jai Jijaau Jai Shivrai Jai Shambhu Raje -LASHKAR-E-SHIVABA 🚩🙏👈🐯🔥🗡️⚔️👌👍

  • @sharadshinde5439
    @sharadshinde5439 3 года назад +6

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashokpatil3240
    @ashokpatil3240 3 года назад +1

    Sagar Bhau Thanks

  • @shriprasad82
    @shriprasad82 4 года назад +43

    छ.शाहूंचा हक्क होता मराठा गादीवर. ताराबाईने मोठ्या मनाने शाहु राजांना गादी सोपवायला हवी होती.शेवटी पराभूत ताराबाईंना अजिंक्यतारा किल्ल्यावर शाहूंनी सन्मानाने ठेवले.

    • @anantarakar9931
      @anantarakar9931 3 года назад +13

      7 warsh mughlashi zunj dele hote shahuraje atket hote tevha?

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 3 года назад +7

      @@anantarakar9931 तुला कर्तव्य हा शब्द समजतो का ?

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 2 года назад +15

      @@anantarakar9931 तरारानिंचे कर्तव्य होते ७ वर्षे स्वराज्य सांभाळणे ते त्यांनी केले त्याबद्दल त्यांचा खूप खूप आदर आहे पण शाहू महाराजांचा अधिकार होता गादी वर तो त्यांनी धुडकावून लावला ही मात्र एकमेव चूक केली त्यांनी ती घटना घडली नसती तर महाराजांच्या शिकवणीला गाल बोट लागले नसते आणि स्वराज्यात फूट पण पडली नसती..........

    • @kirandevadhe9958
      @kirandevadhe9958 2 года назад +4

      बरोबर आहे

    • @shriprasad82
      @shriprasad82 2 года назад +9

      मित्रानो, ताराबाईसाहेबांचा सर्वच आदर करतात.पण वैयक्तिक महत्वाकांक्षेने त्यांनी छ शाहूंराजांचा हक्क नाकारला त्यामुळे पुढे युद्ध झाले.पण ताराराणी साहेबांच्या फौजेचा पराभव करून शाहूंराजानी ताराराणी साहेबांना आदरपूर्वक अजिंक्यताऱ्यावर नेऊन मुलासारखा शेवट पर्यंत सांभाळ केला.दोन्ही ही व्यक्तिमत्वे श्रेष्ठ.

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 3 года назад +1

    खूप छान मा माहीती ..

  • @pratikshagawade5497
    @pratikshagawade5497 4 года назад +7

    सागर दादा खूप छान माहिती देता . पण विभागणी झलयानंतर पुन्हा माराठा साम्राज्याला एकत्र कोणी केल ??

  • @granthalisalunke5240
    @granthalisalunke5240 2 года назад

    स्वराज्याच्या दोन गाद्या झाल्या या बद्दल छान माहिती दिली

  • @sandippadar390
    @sandippadar390 4 года назад +2

    जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शमभूराजे

  • @rohitborde4893
    @rohitborde4893 4 года назад +15

    जय जिजाऊ ।। जय शिवराय ।। जय शंभूराजे

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 года назад +3

    🔥 जय शिवराय 🔥🔥 जय शिवराय 🔥🔥 जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @mohankhilare918
    @mohankhilare918 3 года назад +4

    सांगण्याची पद्दत खूप आवडली

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @sanketjaqdale3286
    @sanketjaqdale3286 4 года назад +6

    Kdkkkkk Bhava

  • @ranjananachankar3664
    @ranjananachankar3664 3 года назад +14

    🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी महाराज हेच खरे दैवत. 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
    त्यानंतरचे राजे एकजुटीची शिकवण विसरले.😔😔
    जय जिजाऊ 🙏🚩
    जय शिवराय 🙏🚩
    जय शंभूराजे 🙏🚩

  • @swamibro2358
    @swamibro2358 2 года назад

    जय हिंद जय श्रीराम. जय छत्रपति. 🌹🇮🇳🌹🙏🙏👍👌👍👍

  • @amolpatil6073
    @amolpatil6073 3 года назад +2

    Dhanyvad bhau

  • @cd1433
    @cd1433 4 года назад +6

    🚩🚩🚩 jay bhavani jay shivray

  • @hindustanstudio4008
    @hindustanstudio4008 3 года назад +3

    hi goshti.kahani.pahun.radu.yete sir

  • @shitalshah4028
    @shitalshah4028 3 года назад

    Super Details History

  • @ravigaikwad6181
    @ravigaikwad6181 4 года назад +3

    धन्यवाद प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे हा पण व्हिडिओ अत्यंत समजेल असा आणि माहितीपूर्ण वाटला आता यानंतरचा इतिहास समजून घ्यायला आवडेल

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +2

      धन्यवाद भाऊ 😊🙏
      नक्कीच.. यानंतरचा इतिहास सुद्धा लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू राहिल 🙏🚩🚩

    • @offline5756
      @offline5756 4 года назад

      Mala pn khup jast 8vdal ki ky zal
      Te plse video banva sir

  • @anushkavirdande9718
    @anushkavirdande9718 3 года назад +2

    Best

  • @yogeshmane5023
    @yogeshmane5023 3 года назад +2

    जय शिवराय.

  • @dhananjaydhananjay2898
    @dhananjaydhananjay2898 4 года назад +7

    thanks

  • @Akashraut007
    @Akashraut007 2 года назад +1

    Nice Information 😍💯❤

  • @sambhajisapkal8268
    @sambhajisapkal8268 2 года назад +1

    अत्यंत वाईट घटना छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले पण छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्युनंतर छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यात संघर्ष झाला
    छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यात लढाई होऊन स्वराज्याची वाटणी झाली.
    छत्रपती शाहू महाराज यांनी राज्याभिषेक केला.
    व छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा जिल्हा राज्य कारभाराचे ठिकान निवडले
    व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाकटया सुनबाई व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहिणी प्रमाणे असलेल्या वयनी महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूर हे राज्य कारभाराचे ठिकाण निवडले.
    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे एकाच कुटूंबातील पण सत्तेसाठी स्वराज्याचे दोन भाग स्वराज्याची वाटणी झाली.
    दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @tejukhot4548
    @tejukhot4548 4 года назад +4

    Tqq for this information 👏

  • @saritajadhav951
    @saritajadhav951 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 4 года назад +7

    मस्तच व्हिडिओ

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @sagarrandhir8874
    @sagarrandhir8874 2 года назад

    छान माहिती देता आपण

  • @vijaylakhote939
    @vijaylakhote939 4 года назад +21

    खरे वारस शाहूमहारजच होते महाराणी येसुबाई नि तयना गादी वर बसवाले होते

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 года назад +7

    Jay shivray jay shambhu raje

  • @omipatil4329
    @omipatil4329 4 года назад +1

    Chan

  • @mysteriesindiatv4288
    @mysteriesindiatv4288 2 года назад

    यातून असे स्पष्ट दिसून येते की यांना फक्त सत्ता हवी होती... #क्षमस्व 🙏🏻 दुर्देव आपलं.

  • @narayankawale8099
    @narayankawale8099 2 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shubangibiradar846
    @shubangibiradar846 3 года назад +2

    👌👌

  • @vs3355
    @vs3355 3 года назад +2

    ऐकून खूप वाईट वाटले असे काय पुढे होईल असेल वाटले नव्हते 😕

  • @rajendraghare6608
    @rajendraghare6608 4 года назад +4

    Doni manse aaplich ahet jai shivray

  • @buvaneswaris1226
    @buvaneswaris1226 2 года назад +22

    My humble request to give english captions so that all linguists from India could understand. Har Har Mahadev🙏

  • @madhurrudrawar6443
    @madhurrudrawar6443 4 года назад +2

    Khup Chan mahiti Sagar ji ...

    • @SagarMadane
      @SagarMadane  4 года назад

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @dhanajilondhe8810
    @dhanajilondhe8810 4 года назад +6

    जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज

  • @s6-05payalnirmal6
    @s6-05payalnirmal6 2 года назад

    🙏🚩जय शिवराय🚩🙏

  • @anandkadam2288
    @anandkadam2288 3 года назад +3

    Jay shivray

  • @sudam1188
    @sudam1188 Год назад +1

    very good sir

  • @vijayapatil8201
    @vijayapatil8201 3 года назад +2

    👌👌👍🙏

  • @jai1121
    @jai1121 3 года назад +6

    खरं तर असं व्हायला नाही पाहिजे होतं पण कदाचित नियती ला ते मान्य नव्हता.

  • @prashantingale911
    @prashantingale911 2 года назад

    Nice video 👍👍

  • @igcesports1m142
    @igcesports1m142 4 года назад +2

    सर asche mahet sagta raha ata mala vela nay video nevanta bagela tar mala neta samjela tnkas sir

  • @durgeshpatil4037
    @durgeshpatil4037 3 года назад +7

    छत्रपतींच्या स्वराज्याची सुत्रे पेशव्यांच्या हाती कशी गेली कोणामुळे गेली पेशवे कोण होते यावर एक विडीओ बनवा भाऊ

    • @SagarMadane
      @SagarMadane  3 года назад

      हो ....
      नक्की बनवू 😊👍🚩🚩🚩

    • @vedangbhide8269
      @vedangbhide8269 3 года назад +1

      कारणं बरीच आहेत त्यातलं एक म्हणजे:
      1.राजा आणि राणी नंतर महत्वाचे पद हे पंतप्रधान (पेशवे)असतं.आणि राज्याचा कारभार राजा आणि मंत्री मंडला ने सांभाळायचा असतो.आणि शाहू महाराजा ना शिक्षण मिळाले नव्हते.
      2.पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी शाहू महाराजांना पाठबळ मिळवून दिले होते.तसेच त्यांनीच दोन गाड्यांची होणारी मोठी लढाई रक्तपात ना होताच शाहू महाराजांना जिंकून दिली.

  • @sanskratikmarathi
    @sanskratikmarathi 4 года назад +7

    Jay Swarajya