पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • पूर्वीच्या सम्राटांचाही फोकस शेतीच होता । उदय देवळाणकर | शेती उद्योगातूनच देश बदलेल | Uday Deolankar
    भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता शेती आणि शेतीवर आधारित उद्योग हेच आर्थिक प्रगतीचा मुख्य आधार आहे. त्याचमुळे भारतात शेकडो वर्षात जेवढे, राजे-महाराजे, सम्राट होऊन गेले त्यांनी शेतीलाच जास्त प्राधान्य दिले. भारतीय शेतीत उत्पादित होणाऱ्या मालाला जगभरात प्रचंड मागणी आहे. तरीही अजून शेतकऱ्यांची स्थिती बदलू शकत नसेल तर यास अनेक घटक कारणीभूत आहेत. राज्यकर्ते, प्रशासन आणि शेतकरी मिळून काय करू शकतात, या विषयावर कृषी तज्ज्ञ, शेतकरी आंदोलक उदय देवळाणकर यांनी शिवार चॅनेलशी दीर्घ संवाद साधला. उदय देवळाणकर यांची संपूर्ण मुलाखत शिवारच्या दर्शकांसाठी सादर करत आहोत.
    #udaydeolankar
    #उदयदेवळाणकर
    #shivarnews24
    #UDAYDEOLANKAR

Комментарии • 12

  • @dhananjayshigwan6478
    @dhananjayshigwan6478 4 месяца назад +2

    Sir किती सर्च केलं तुम्हाला वर्षभर तुमचे दर्शन नाहीं तुमचं मार्गदर्शन मला खूप motivate करत

  • @ramchandralamture5844
    @ramchandralamture5844 3 месяца назад +1

    खुपच छान माहिती दिली सर

  • @rajeshingle587
    @rajeshingle587 3 месяца назад +1

    छान

  • @sandeepdeshmukh2752
    @sandeepdeshmukh2752 4 месяца назад

    मोलाचे मार्गदर्शन दिले सर धन्यवाद

  • @akshayyyyyyy4151
    @akshayyyyyyy4151 4 месяца назад

    छान माहिती व मार्गदर्शन..धन्यवाद सर 🙏🌹🌹

  • @kuldipbante1202
    @kuldipbante1202 4 месяца назад

    Uttam

  • @avinash42323
    @avinash42323 4 месяца назад

    UDAY SIR
    YOU ARE MENTOR FOR GOOD DEVELOPING AGRICULTURE

  • @ravindragaikwad8284
    @ravindragaikwad8284 4 месяца назад

    हॅट्स ऑफ टू यू सर जी

  • @santoshmagar8671
    @santoshmagar8671 4 месяца назад

    Ram Ram sir

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 4 месяца назад

    👍👍खुपच छान माहिती दिली सर आपण धन्यवाद

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 3 месяца назад

    पुढील 3 महिन्याचा हवामान अंदाज द्या

  • @vijaykulkarni7240
    @vijaykulkarni7240 3 месяца назад

    कोग्रस सरकारने वाटोळे केले अता bjp च्या नेत्या ना समजून द्या शेतकर्या ला सांगितले पाहिजे चांगले होईल आशा बाळगू