सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा व लोकांनी दिलेली माहिती बंगला,शेती,विहीर,टि.व्ही.,फ्रिज,ए.सी., वाॅशिंग मशीन,टु व्हिलर,फोर व्हिलर इ.सांगितलेली काही गावांची माहिती ऑनकॅमेरा त्रयस्थ समिती मार्फत तपासावी सत्यता कळेल.
मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी सहित संख्या विचारात घेतली असेल तर कुणबी मराठा मराठा कुणबी या शब्दांच्या खेळामुळे कुणबी दोन्हीकडे आरक्षण घेवु शकेल EWS हे तिसरे आरक्षण तर आहेच, धन्यवाद जरांगे पाटील अगदी घाईत आरक्षण मिळवले तुम्ही म्हणल्याप्रमाणे गनिमी काव्याने
हे आयोग इंद्रदेव तयार करतो का अहो लोकांनी लोकांसाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही त्यामुळे दर दहावर्श्याने यात बदल करावे अहो दिवस बदलत असतात कोर्ट सुधा तीन शिप मध्ये चालले पाहिजे आणि लोकांना पाहिजे ते बदल केले पाहिजेत
सध्या मागासवर्गीय सर्वेक्षणा बाबत जे सामाजिक प्रश्नावली मध्ये सामाजिक प्रश्न नव्हते....जसे अस्पृश्यता, मदिर प्रवेश व सार्वजनिक पाणवठे बंदी या बाबत प्रश्न नव्हती....या बाबत चर्चा करा
Very nice interview. Everything has been made clear by Hon. Justice shri Chandralal ji Meshram Saheb. Magasvargiy Aayog ha impartial asayla pahije to nahi he Medhram Sahebani spasht kele. Dhanwad Mandarji gor this beautiful interview.
Maratha ha samaj socially they are not Backward.But they are economically backward educationally also backward.They didnot suffer castisism discrimination.etc.
15 टक्के उच्च वर्णीय लोकांसाठी EWS कोट्यातुन १० टक्के आरक्षण आहे ज्या मराठ्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे त्याना OBC कोट्यातील आरक्षण मिलते ज्या मराठा लोकनकडे OBC प्रमाणपत्र नाही त्याना EWS कोटट्यातील आरक्षण मिलते. मग वेगल्या आरक्षणची गरज आहे काय ? मनोज जरानगे मराठ्याना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या म्हनतात सरकार OBC कोट्याला धक्का न लावनार नाही अस सांगते मग त्याना आरक्षण कुठल्या कोट्यातुन देनार ? तसेही सध्याच्या सरकारला आरक्षणचा प्रश्न आनी दोन समाजा मध्दे तेढ निर्माण ठेउन सरकारी भर्ती करावयाची नाही कंत्राटी भर्ती करायची आहे. सरकार भर्ती काढते परीक्षा घेते पेपर फोडते आनी भर्ती रद्द करत आहे. समजने वालोंको इशारा काफी है.
मेश्राम सर दर दहा वर्षांला आरक्षण घेणार्या जातीचा अहवाल तयार लागतो व ज्या जाती इतर जातीतील अतीरीक्त आरक्षण खातात त्याना वगळने ही पण जबाबदारी आहे सदस्याची हे पण विसरता कामा नये तुमच आणि ह्या राजकीय लोकानच काय चालु काही कळन झालय इथ गरीब शेतकरी शेत मजुर मराठा समाजातील लोक आरक्षण मागत आहेत हे विसरता कामा नय आहो साहेब
हे सर्व आयोग फक्तं मराठा आरक्षण विरोधात आहोत का? आणि जे मराठा समाजातील अत्यंत गरीब आहेत की ज्यांची एक वेळ खाण्याची पंचायत असते त्यांचा वाली कोन राहणार कोण हमी घेणार त्यांच्य शिक्षणाची, नोकरीची. सुप्रीम कोर्टा घेणार का.
मेश्राम साहेब, तुमचं आडनाव ऐकून मला तुम्ही युपी चे वाटले, इथं तुम्हाला जात विचारली नाही, जात सांगून तुम्ही अशी चुक का केली. न्यायमूर्ती जात सांगून सुरवात करु शकतात का?
मागासवर्ग आयोगाचे मा. सदस्य रावसाहेब कसबेंनी जाहीर पणे सांगितले की माझ्या एका विरोधी मतामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. कारण मी त्यात खुटा मारला
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक अंक संपला. आरक्षण टिकेल वा ना टिकेल हे माहित नाही. परंतु शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आता हे ही जाहीर करावे की गेल्या 10 वर्षात युवकांना किती सरकारी नोकऱ्या दिल्या? तसेच महागाई का वाढत आहे?शिंदे-फडणवीस-पवार-भुजबळ-जरांगे जनतेला मूर्ख तर बनवत नाही, ना?
2004 चा.जीआर व 23 मार्च 1994 मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला प्रामाणिकपणे सांगावी.
देशातील जमीनीचा पण सर्वे केला पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचे. उपभोग ठराविक जाती घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून आता समान जमीन वाटप झालेच पाहिजे
जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे. मराठा म्हणून वेगळे 13% आरक्षण मागणी जरांगे पाटलांच व गरजवंत मराठा समाजाची नाही. ही मागणी नारायण राणे सह अजून जे कोणी आहेत ते ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला कमीपणाचं वाटत आहे त्यांची आहे.
होय भारतरत्नडॉ. बाबा साहेबांनी फक्त 15 वर्षे आरक्षण तरतुद केली होती . परंतु जातीवादी लोकांनी व भष्ट्र राजकीय मंडळी यांनी पिढयान पिढया खिरापत चालवली . त्यामुळे कोण मागास कोण प्रगत याच काही देण घेण नाही . मत कुणामुळे मिळेल व कोण आपल्या फायद्याचा आहे . हे पाहून काम चालत .
ओबीसींची पण जातीय जनगणना करून आरक्षणाचा टक्केवारीत वाढ करावी कारण ओबीसी मध्ये 49 जाती आसुन 27 टक्के पुरेसे नाही जातीय जनगणना आणि त्याची ही माहिती घेतली पाहिजे ह्यावर आपल्या ओबीसी समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन ओबीसी चे आंदोलन सुरू केले पाहिजे
असे प्रामाणिक फारच सदस्य कमी आहेत असे सदस्य कमी करणे चुक आहेत समाज च्याच हितावह दृष्टिकोनातून अयोग्य निनर्य समाजाला वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
मागास आयोग हा बोगस आयोग आहे. फ़क्त जातीनिहाय जनगणना करा. म्हणजे ओबीसी चे सरकारी क्षेत्रात किती प्रमाणावर आहे हे जाहीर करा. मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये अशीच सर्वांचे इच्छा आहे. हेच समजते. जय शिवराय.
तुम्ही बी निर्माण करा की सहकारी शेत्र गांडीत हात गेले काय तुमचे, फुकटे कुठले,मराठ्यांनी मेहनत करून उद्योग उभारले तुम्हाला आयते पाहिजे. कुणी रोखले होते तुम्हाला. पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, असे किती लोकांचे नाव सांगू ज्यांच्याकडे कारखाने मोठमोठ्या कंपन्या आहेत.
तुम्हाला व्यवस्थेने सर्व दिलंय, साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था, राजकारण, उद्योगधंदे सर्व तुमचेच आहे तिथे जाऊन मागा ना नोकरी.. दुसऱयांचा आरक्षण वर तुमचा का डोळा.. आरक्षण हे मागास जातीत असते, तुम्ही कुठले मागास.. सगळं तर तुमचंच आहे आता बाकींचाच पण हडप करायला निघाला.. म्हणून इतर जातीला आरक्षण दिले तुमचा शाहू महाराजांनी कारण तुम्ही लोक सगळंच आमचे म्हणून इतरांना त्रास देता, बाकीचे उपाशी मरू नयेत म्हणून आरक्षण दिलं.. आरक्षण साठी राजे वंशिय असे सांगणारे आज मागास बनून रस्त्यावर "मागत सुटले द्या म्हूणन " अजून 50 वर्षांनी तुम्ही लोक सर्वात दरिद्री म्हणून पण सांगायला मागे पुढे बघणार नाही..
मला वाटत मराठा हा सामजिक दृष्ट्या मागास नाही आहे. 10% EWS मधले 8% मराठा समाजा साठी राखीव करावा किंव्हा त्यात 4%,5% वाड करून मराठा आरक्षण देण्यात यावे EWS मधून OBC च्या राजकीय आरक्षण नावर आयोग नेमून निर्णय घ्यावा.
बैलेट पेपर से चुनाव कराने के लिए सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग विरोध क्यो करते है? क्यां, सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग FREE, FAIR और TRANSPARENT चुनाव होना नहीं चाहते है?
मेश्राम साहेब कायद्या ला आणि संविधाना ला अभिप्रेत आरक्षण मराठा समाजाला मिळाव यासाठी आपल्या कडून जे प्रयत्न केले गेले निश्चितपणे पुढील काळात याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही...
मुळात आजपर्यंत ज्यांना आरक्षण दिल त्यांना आरक्षण दिल ते कोणत्या आयोगानुसार,कोणत्या सर्वेनुसार देण्यात आल..हे महत्वाच आहे...मराठा आरक्षण जर दिल नाही तर ..इतर आरक्षणाच काय होईल हे पण महत्वाच आहे...
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मराठा जातीची राजे होते तसेच राजर्षी शाहू महाराज याने हत्तीवरून मिरवणूक काढली त्याचा तुम्ही बदला घेता काय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात पाठवताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी हा विचार केला होता आणि विदेशातून परत आल्यानंतर राजर्षी शाहूंनी हा विचार केला होता की त्यांचे अनुयायीच मराठ्यांना विरोध करतील
Why separate reservation is required when there was EWS reservation? How this reservation is different than reservations given 2019 and 2014? Is leaving India behind only option for Marathas having income more than Rs. 8 lakhs PA? Is there any scope for merit?
खर आहे सर.. याचा अर्थ याच्या अगोदरचे आयोग जाणून बुजून मराठा मागास नाही या साठी नेमले होते.... तुमच्या सारखा तटस्थ स्टँड मागच्या आयोगाचे अधक्ष्य सदस्य असते तर मराठा तेव्हाच मागास ठरला असता... दुर्दैव
एकच शब्द ह्या सगळ्यासाठी - झुंडशाही 1⃣0⃣0⃣✅
जातीवाही झुंडशाहीचा जाहिर निषेध
जय श्री राम मा. न्यायधीश मेश्राम साहेब खूप छान सत्य माहिती दिली आहे त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.
असे प्रामाणिक सदस्य फार कमी आहेत मेश्राम सर ग्रेट 🎉
Great sir 💐🙏🙏
मेश्राम साहेब यांना मागासवर्गीय आयोग वरुण काढणे ही सर्वात मोठी चुक झाली 😢😢😢😢
अगदी बरोबर
Dr babasaheb ambedkar ❤
😂
@@spg7743 छक्के
Dr. Babasaheb Ambedkar ❤
जय ओबीसी
👌👌🙏🙏🙏
Jay OBC ❤❤❤❤❤
सर्वेक्षण चुकीचे आहे.
जनगणना करूनच आरक्षण निश्चित करा.
अतिमागास समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी त्या समाजाला मागास करायचे ठरवलेच आहे...वैचारीक मागासलेले
किती बी गांड आपटून घ्या,600लाख मराठे आता ओबीसी मध्ये गेले,बाकीचे बी जाणार😂😂😂
सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करावा व लोकांनी दिलेली माहिती बंगला,शेती,विहीर,टि.व्ही.,फ्रिज,ए.सी., वाॅशिंग मशीन,टु व्हिलर,फोर व्हिलर इ.सांगितलेली काही गावांची माहिती ऑनकॅमेरा त्रयस्थ समिती मार्फत तपासावी सत्यता कळेल.
💯👍👍
हा बाकीच्या 340 जातींच सर्वेक्षण लवकरात लवकर करावे लागेल अॅान कॅमेरा
मगासवर्ग आयोग वर सगळे मराठा अन् ब्राम्हण ..अन् त्याला मागास वर्ग आयोग म्हणता आहेत....???😂😂😂😂
काय चालू आहे महारष्ट्र त....
🧐
जय भीम जय शिवराय
सत्य आहे हे
मराठा मागास नाहीत हेच मेश्राम यांचे मत आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसते.म्हणुन त्यांना काढले आहे.
Barobar
Right 👍 👍
थोड्या दिवसांनी Justice मेश्राम यांचच बरोबर वाटेल.... Supreme court च्या decision नंतर
👍💯
मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी सहित संख्या विचारात घेतली असेल तर कुणबी मराठा मराठा कुणबी या शब्दांच्या खेळामुळे कुणबी दोन्हीकडे आरक्षण घेवु शकेल EWS हे तिसरे आरक्षण तर आहेच, धन्यवाद जरांगे पाटील अगदी घाईत आरक्षण मिळवले तुम्ही म्हणल्याप्रमाणे गनिमी काव्याने
सब गौडबंगाल आहे टिकणार नाही 100%😅
नाही मिळालं आरक्षण तर तुम्ही लोकं खूश होणार अस दिसत आहे
😅😅😊😊
Not going to get this report says 40% backward means 60% forward even USA 40% are forward@@kishoredesai8891
😂😂😂😂
जो टिकेल तो पॉलिटिकल 😂😂😂😂😂
शासन जातनिहाय जनगणना का करत नाही? सर्वांना समान न्याय भेटेन ते फक्त जातनिहाय जणगणणे नंतरच...
समाजा - समाजा मध्ये जाणून बुजून वाद लावत आहे...
मोदी है तो मुमकिन है ❤
बरोबर आहे मोदी हैं तो मुनकीन हैं 😂😂😂 तुला अजून भिकारी पूर्ण बनवले नाही वाटत😊😊
Very Good JAJ Saheb Kaydacha Aabhas Aahe
बरोबर आहे सर.
हे आयोग इंद्रदेव तयार करतो का अहो लोकांनी लोकांसाठी चालवलेली यंत्रणा म्हणजे लोकशाही त्यामुळे दर दहावर्श्याने यात बदल करावे अहो दिवस बदलत असतात कोर्ट सुधा तीन शिप मध्ये चालले पाहिजे आणि लोकांना पाहिजे ते बदल केले पाहिजेत
मराठी हि जात नाही हा समुदाय आहे.जाती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
सध्या मागासवर्गीय सर्वेक्षणा बाबत जे सामाजिक प्रश्नावली मध्ये सामाजिक प्रश्न नव्हते....जसे अस्पृश्यता, मदिर प्रवेश व सार्वजनिक पाणवठे बंदी या बाबत प्रश्न नव्हती....या बाबत चर्चा करा
Atta tula kothe mandir bandi ahs
आता तू कुठून पाणी भरतो
की मूत पितो
फुकट्या
मेश्राम साहेब खूप चांगले संदेश देत आहेत तुम्ही
Very nice interview.
Everything has been made clear by Hon. Justice shri Chandralal ji Meshram Saheb.
Magasvargiy Aayog ha impartial asayla pahije to nahi he Medhram Sahebani spasht kele.
Dhanwad Mandarji gor this beautiful interview.
Maratha ha samaj socially they are not Backward.But they are economically backward educationally also backward.They didnot suffer castisism discrimination.etc.
❤
आयोगाने काढून टाकणे चुकीचे
मेश्राम सर योग्य बोललात सत्य बोलत आहेत असे समाला वाटत जय महाराष्ट्र जय भारत 🙏
तुमचं.खुप.खुप.अभीनदन.मेस्राम.साहेब.जनतेला.खरे.सागीतल.म्हनुन.
Very good साहेब
Salute sir
जे आरक्षण घेणारे आहेत ते ह्या आयोगावर पाहिजेच नाही
बाटिया आयोगाच्या वेळेस राज्य मागासवर्ग आयोगावर कोण अध्यक्ष व सदस्य होते...
म्हणजे ओबीसी ला सर्व माप...
सगळ्या कसोट्या फक्त मराठा समाजासाठीच ...
दिड शान्या आरक्षण 100% आहे 50+50
15 टक्के उच्च वर्णीय लोकांसाठी EWS कोट्यातुन १० टक्के आरक्षण आहे ज्या मराठ्यांकडे OBC प्रमाणपत्र आहे त्याना OBC कोट्यातील आरक्षण मिलते ज्या मराठा लोकनकडे OBC प्रमाणपत्र नाही त्याना EWS कोटट्यातील आरक्षण मिलते. मग वेगल्या आरक्षणची गरज आहे काय ? मनोज जरानगे मराठ्याना सरसकट OBC प्रमाणपत्र द्या म्हनतात सरकार OBC कोट्याला धक्का न लावनार नाही अस सांगते मग त्याना आरक्षण कुठल्या कोट्यातुन देनार ? तसेही सध्याच्या सरकारला आरक्षणचा प्रश्न आनी दोन समाजा मध्दे तेढ निर्माण ठेउन सरकारी भर्ती करावयाची नाही कंत्राटी भर्ती करायची आहे. सरकार भर्ती काढते परीक्षा घेते पेपर फोडते आनी भर्ती रद्द करत आहे. समजने वालोंको इशारा काफी है.
Great Wishlection Sir
मेश्राम सर दर दहा वर्षांला आरक्षण घेणार्या जातीचा अहवाल तयार लागतो व ज्या जाती इतर जातीतील अतीरीक्त आरक्षण खातात त्याना वगळने ही पण जबाबदारी आहे सदस्याची हे पण विसरता कामा नये तुमच आणि ह्या राजकीय लोकानच काय चालु काही कळन झालय इथ गरीब शेतकरी शेत मजुर मराठा समाजातील लोक आरक्षण मागत आहेत हे विसरता कामा नय आहो साहेब
तू गप ते जज आहेत त्याना माहिती आहे कायदा
❤ "जय शिवराय "❤
जरांगे दादा जिंदाबाद ❤❤
Welcome and what is reason and the period must be completed
सर तुम्ही आता आम्हाला हे सांगता आता याच्या वरील सोलुशन सांगा
Change your brain
Read books score good grades
हे सर्व आयोग फक्तं मराठा आरक्षण विरोधात आहोत का? आणि जे मराठा समाजातील अत्यंत गरीब आहेत की ज्यांची एक वेळ खाण्याची पंचायत असते त्यांचा वाली कोन राहणार कोण हमी घेणार त्यांच्य शिक्षणाची, नोकरीची. सुप्रीम कोर्टा घेणार का.
दिलं कि ESW
Bhikarchot bol tri nit gawandhal EWS ahe te@@SSB.84
@@SSB.84ews एका समजापूरत नाही आम्हांला obc आरक्षण पाहिजे
96 kuli ahat na tumhi 😂
Nalayaka ews ahe ki
आधुनिक भारतात जात राहिली आहे का हे विचारणाऱ्या नी हा इंटरव्ह्यू बघावा
योग्य बोलले सर ही मतदान आले आहे,
एक मराठा लाख मराठा
साखर कारखनदार, दूध सम्राट, शिक्षण संस्था चालक सर्व मराठे तरी ते मागास. कुणाचा आयोग आहे हा?
माझ्याकडे कोणताही कारखाना नाही
मला द्या आरक्षण
@@allthebest301
तूझ्या सगे सोयऱ्या कडे आहेत ना
👍💯@@RDB24b
@@allthebest301तरी तुझ काम अडणार नाही कारण तुझी जात मराठा आहे.जे नॉन मराठा आहेत त्यांना विचार किती त्रास होतो ते
❤❤❤छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आयोग🎉🎉🎉❤❤
30:00 मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. पण वेगळे. जरांगे मराठा समाजास फसवणार आहेत. मराठा समाजाचे महाराज खरे बोलले. त्यांचा व्हिडिओ बघा.
प्रेस समोर ते खरंच सांगतील का , मराठा आरक्षण लां विरोध आहे की नाही...
OBC ch dar 10 varshani survey kela ka saheb ? Ka kayda fakt eka samjala lagu ahe?
बाबासाहेबांनी न्यायव्यवस्थेत आरक्षण का दिले नाही हे समजले..
कोलेजियम सिस्टीम मुळे फक्त काही ठराविक घरातलेच नातेवाईक एकाच जातीचे बामन जज कोर्टात कब्जा करून बसले आहेत जवळपास 90%
जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
सर्व गोलमाल आहे
साहेब घाबरु नका आम्ही आहोत तुमच्या पाठीशी जय भवानी जय शिवाजी हे पुर्ण मराठा तुमच्या पाठीशी आहे
अहवालात काय आहे माहित नसतांना ते टिकणार नाहि हे कशावरुन???मश्राम आवुट केले हेच योग्य
टिकत नाही
मी एकच लक्षात घेतलं तंत्र मंत्र वाचत बसण्या पेक्षा संविधान वाचणेपठन करने व समजूनच घेणे किती गरजेचे आहे ❤😮
र
Tiknaar nahi 100℅
हे साहेब विरोधात नाहीत पण मराठ्यांना द्यायचे पण नाहीं
Great sir
EWS साठी किती आयोग, किती अहवाल, किती imperical data घेतला? असलेले नसलेले सगळे नियम फक्त मराठयांनाच लावले जात आहेत.
मेश्राम साहेब, तुमचं आडनाव ऐकून मला तुम्ही युपी चे वाटले, इथं तुम्हाला जात विचारली नाही, जात सांगून तुम्ही अशी चुक का केली.
न्यायमूर्ती जात सांगून सुरवात करु शकतात का?
आमच्या गावात स्लॅब चे घर असून पण झोपडी आहे असं दाखवण्यात आलाय।जमीन असून पण भूमिहीन करून दाखवलाय।त्यामुळे हा सर्व्हे पारदर्शक नाही
तुम्हाला डावलण्यात आलं याचा मला खूप आनंद झाला 🚩
तुमचे हाल बघून आनंद झाला 😂
@@Mayur-88तुमचे हाल माहीत आहे.. झोपडपट्टी मालक😂
हाकलून दिले म्हणा
@@PATRICX2000 रडू नको बाळा, 😂
@@PATRICX2000 te aata tumche haal aahet... Mhnun tr lakho sankhene jatay 😂
मागासवर्ग आयोगाचे मा. सदस्य रावसाहेब कसबेंनी जाहीर पणे सांगितले की माझ्या एका विरोधी मतामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही. कारण मी त्यात खुटा मारला
निश्चितच...
किती तिरस्कार आहे यांना मराठा समाजाविषयी
राव साहेब कसब्याला गलीच्छ श्रद्धांजलि 💐
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा एक अंक संपला. आरक्षण टिकेल वा ना टिकेल हे माहित नाही. परंतु शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आता हे ही जाहीर करावे की गेल्या 10 वर्षात युवकांना किती सरकारी नोकऱ्या दिल्या? तसेच महागाई का वाढत आहे?शिंदे-फडणवीस-पवार-भुजबळ-जरांगे जनतेला मूर्ख तर बनवत नाही, ना?
2004 चा.जीआर व 23 मार्च 1994 मराठी बांधवांचे अतिरिक्त 16 टक्के आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला प्रामाणिकपणे सांगावी.
शासनाच्या सगळ्या सरकारी नोकरीमध्ये किती टक्के नोकरी, कोणकोणत्या समाजाला मिळाल्या याचा पण सर्वेक्षण व्हायला हवा.
देशातील जमीनीचा पण सर्वे केला पाहिजे आता हजारो वर्षांपासून देशातील जमीनीचे. उपभोग ठराविक जाती घेत आहेत सत्तेच्या माध्यमातून आता समान जमीन वाटप झालेच पाहिजे
मी तर म्हणतो इंग्रज आणून बसवा या आयोगावर मग कुणाचा objection नसेल
😂😂😂
भाजप निती उज & थ्रो नारोबा राणे पंकजा ताई पालवे माधव भंडारी तावडे लिस्ट मोठी आहे
जरांगे पाटलांची व गरजवंत मराठा समाजाची मागणी सगेसोयरे अध्यादेश कायद्यात पारित करण्यासाठी आहे.
मराठा म्हणून वेगळे 13% आरक्षण मागणी जरांगे पाटलांच व गरजवंत मराठा समाजाची नाही.
ही मागणी नारायण राणे सह अजून जे कोणी आहेत ते ज्यांना कुणबी म्हणून घ्यायला कमीपणाचं वाटत आहे त्यांची आहे.
साविधान वाचा
साविधान सर्व गोष्टी सांगून जाते
आयोगामध्ये काय सर्वच मराठाविरोधी लोक भरले होते काय???.
Maratha virodhi nahi maratha arakshan jar possible nasel tar te Kay kartil
हो म्हणून तर इतकी वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही आणि ज्या जातींनी आरक्षणाचा फायदा घेऊन ज्या सक्षम झाल्या त्यांना या आरक्षणातून बाहेर काढलं नाही
होय भारतरत्नडॉ. बाबा साहेबांनी फक्त 15 वर्षे आरक्षण तरतुद केली होती .
परंतु जातीवादी लोकांनी व भष्ट्र राजकीय मंडळी यांनी पिढयान पिढया खिरापत चालवली .
त्यामुळे कोण मागास कोण प्रगत याच काही देण घेण नाही . मत कुणामुळे मिळेल व कोण आपल्या फायद्याचा आहे . हे पाहून काम चालत .
@@dattatraydhas2805 aare adani te rajkiya arakshan hota abhyas nahi kahi nahi aale lage comment karayla 🫵🏻
@@dattatraydhas2805डोक्यावर पडला काय
ओबीसींची पण जातीय जनगणना करून आरक्षणाचा टक्केवारीत वाढ करावी कारण ओबीसी मध्ये 49 जाती आसुन 27 टक्के पुरेसे नाही जातीय जनगणना आणि त्याची ही माहिती घेतली पाहिजे ह्यावर आपल्या ओबीसी समाजातील नेत्यांनी पुढाकार घेऊन ओबीसी चे आंदोलन सुरू केले पाहिजे
Aapan rajinama dila te correct 🙏
हुकुमशाही
असे प्रामाणिक फारच सदस्य कमी आहेत असे सदस्य कमी करणे चुक आहेत समाज च्याच हितावह दृष्टिकोनातून अयोग्य निनर्य समाजाला वाटत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏
मागास आयोग हा बोगस आयोग आहे. फ़क्त जातीनिहाय जनगणना करा. म्हणजे ओबीसी चे सरकारी क्षेत्रात किती प्रमाणावर आहे हे जाहीर करा. मराठा समाजाला आरक्षण मिळूच नये अशीच सर्वांचे इच्छा आहे. हेच समजते. जय शिवराय.
बरोबर
जातनिहाय जनगणना हा मुद्दा जरंगे पाटील यांनी घेतला असता तर सर्वांचा फायदा झाला असता
तुम्ही बी निर्माण करा की सहकारी शेत्र गांडीत हात गेले काय तुमचे,
फुकटे कुठले,मराठ्यांनी मेहनत करून उद्योग उभारले तुम्हाला आयते पाहिजे. कुणी रोखले होते तुम्हाला.
पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, असे किती लोकांचे नाव सांगू ज्यांच्याकडे कारखाने मोठमोठ्या कंपन्या आहेत.
तुम्हाला व्यवस्थेने सर्व दिलंय, साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था, राजकारण, उद्योगधंदे सर्व तुमचेच आहे तिथे जाऊन मागा ना नोकरी.. दुसऱयांचा आरक्षण वर तुमचा का डोळा.. आरक्षण हे मागास जातीत असते, तुम्ही कुठले मागास.. सगळं तर तुमचंच आहे आता बाकींचाच पण हडप करायला निघाला.. म्हणून इतर जातीला आरक्षण दिले तुमचा शाहू महाराजांनी कारण तुम्ही लोक सगळंच आमचे म्हणून इतरांना त्रास देता, बाकीचे उपाशी मरू नयेत म्हणून आरक्षण दिलं.. आरक्षण साठी राजे वंशिय असे सांगणारे आज मागास बनून रस्त्यावर "मागत सुटले द्या म्हूणन " अजून 50 वर्षांनी तुम्ही लोक सर्वात दरिद्री म्हणून पण सांगायला मागे पुढे बघणार नाही..
मला वाटत मराठा हा सामजिक दृष्ट्या मागास नाही आहे.
10% EWS मधले 8% मराठा समाजा साठी राखीव करावा किंव्हा त्यात 4%,5% वाड करून मराठा आरक्षण देण्यात यावे EWS मधून
OBC च्या राजकीय आरक्षण नावर आयोग नेमून निर्णय घ्यावा.
आपल्या सर्व sc st ओबीसी समाजातल्या लोकांनी ही माहिती आपल्या सर्व लोकांना पर्याय पोहोचवा काय घडतंय हे निदर्शनात यावे
बैलेट पेपर से चुनाव कराने के लिए सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग विरोध क्यो करते है? क्यां, सुप्रीम कोर्ट और निर्वाचन आयोग FREE, FAIR और TRANSPARENT चुनाव होना नहीं चाहते है?
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
🍌
50%च्या वरचे टिकत नाही आम्हाला वेगळे नको
आरक्षण ओबीसी मधूनच
बोलण्यावरून समजतय काढणं गरजेचं होत
पोटात एक आणि ओठात एक अशी भूमिका घेणार लोक समाजास घातक ठरतात .
अनेक जाती आरक्षणात घातल्या त्यावेळी मेश्राम साहेब सांगताहेत त्या प्रक्रिया केल्या होत्या का हा प्रश्न विचारावा.
Kadla tech bar....
मराठा समाज आहे.
जात नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
मेश्राम साहेब कायद्या ला आणि संविधाना ला अभिप्रेत आरक्षण मराठा समाजाला मिळाव यासाठी आपल्या कडून जे प्रयत्न केले गेले निश्चितपणे पुढील काळात याचा प्रत्यय आल्या शिवाय राहणार नाही...
आता मराठा समाज जर महाराष्ट्र चे साजकरण ठरवणार असेल तर महाराष्ट्रात ले इतर जाती नाय नुसत्या नावाला आहेत का ? 🙏🙏 हे लक्ष द्यावे ओबीसी समाज काय घटते ते
मराठा अयोग 😄
Braho
या समाज च चांगल वाटोळे कधी होते जेव्हा बुद्धिजीवी सत्य परिस्थिती समाज पुढे मांडत नाही आरक्षण शोषिताना मिळेल पाहिजेन मग ती जात कोणी असो नसो
जरांगे साहेबांच्या अति हट्टीपणामळे सर्वेक्षण घाईत झाल्यासारखे वाटते
मुळात आजपर्यंत ज्यांना आरक्षण दिल त्यांना आरक्षण दिल ते कोणत्या आयोगानुसार,कोणत्या सर्वेनुसार देण्यात आल..हे महत्वाच आहे...मराठा आरक्षण जर दिल नाही तर ..इतर आरक्षणाच काय होईल हे पण महत्वाच आहे...
जळके लोक कुठेच नकोत
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
🍌
सलाईन मन्या😂
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवताना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मराठा जातीची राजे होते तसेच राजर्षी शाहू महाराज याने हत्तीवरून मिरवणूक काढली त्याचा तुम्ही बदला घेता काय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विदेशात पाठवताना बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी हा विचार केला होता
आणि विदेशातून परत आल्यानंतर राजर्षी शाहूंनी हा विचार केला होता की त्यांचे अनुयायीच मराठ्यांना विरोध करतील
Why separate reservation is required when there was EWS reservation?
How this reservation is different than reservations given 2019 and 2014? Is leaving India behind only option for Marathas having income more than Rs. 8 lakhs PA? Is there any scope for merit?
Sir 21 feb
Wcd cha paper futla
All centr involved ahe
खर आहे सर.. याचा अर्थ याच्या अगोदरचे आयोग जाणून बुजून मराठा मागास नाही या साठी नेमले होते.... तुमच्या सारखा तटस्थ स्टँड मागच्या आयोगाचे अधक्ष्य सदस्य असते तर मराठा तेव्हाच मागास ठरला असता... दुर्दैव
फालतू सर्वे झाला माझ्या दारात आले नाव विचारले व लगेच गेले पण हा काळा डाग आहे
Janun bhujun त्रुटी ठेवल्या जात आहेत. Nyalayat टिकू shakat nahi .