Live : Uddhav Thackeray चिडले, दुसरीकडून CJI Chandrachud संतापले, Supreme Court मध्ये काय झालं?
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SupremeCourt #ShivSena
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीच्या तारखेवरून उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी चांगलेच सुनावले. 'तुम्ही इथे येऊन बसून तुम्हाला कोणत्या तारखा हव्यात आहेत, हे कोर्ट मास्तरला का सांगत नाही?', अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावले
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
न्यायमूर्ती साहेब आपले फक्त तीनच महिने शिल्लक आहेत काहीतरी चांगला निर्णय देऊन जावे जेणेकरून देशातील जनता अनेक वर्षे आपणास याद करतील.
नक्कीच करतील पण काय करून जातील?है सर्वांना कळेलच
Janta Nyavevstevar naraj Aahe
धनंजय राव, निकाल द्या, बाकी जनता बघून घेईल. आणि तुमच्या विरुद्ध देखील न्याय मागता येईल
आता जे तुम्ही उशीर करत आहात त्याची बक्षीस ही राज्यपाल म्हणून होईल.😢😢
तुम्ही पत्रकार लोक आवाज उठवित नाही म्हणून हे दिवस बघतोय आम्ही सामान्य जनता 😢😢
उशीरा न्याय म्हणजे अन्याय आहे
सर्व गरीब जातीला आरक्षण नाही म्हणजे च अन्याय आहे
उद्धव साहेबांनी न्यायाची अपेक्षा करू नये जनतेच्या न्यायालयात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे .
अरे बाबा जरा आपल्या आजूबाजूला बघ किती लोकांना न्याय मिळतो . उध्दव च काय तो कमावून बसलाय. वेडेपणा नको करू. राजकारण नीट समजून घे
जे मिळायचा ते मिळालं मुल्ल्यांकडून ऊबाथा ला,, आता घरी बसणार युबाठा
@@vasantghadi4980 उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत खुप प्रतिसाद मिळाला तो आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा तसाच प्रतिसाद मिळणार आहे.
@@NarwadeGoutamNarwade-ci9zqनाही नाही दर वेळी लॉटरी लागत नसते आता उद्धव सॉरी उस्मान ठाकरे नाही खान आता 0000 होणार हे सत्य आहे बघत रहा
जनतेच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीत खुप न्याय मिळाला आहे,आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच्यापेक्षा खुप चांगला प्रतिसाद मिळणार आहे उध्दव ठाकरे यांना
सर न्यायधीस संताप हे ठीक नाही मग जनतेने मग जायाचे कोणाकडे हे न्याय ठीक नाही
न्याय वेळेत मिळाला नाही , तर जनता सतापते , ह्यात कोणाची चूक आहे ?
जनतेच्या संतापाचे न्यायालयाला काही घेणे नाही का
@@uvg8171 जनता कुठे संतापली जिथे सेनेचे वर्चस्व
होते तिथे सेनेचा सुफडासाफ सिंधुदुर्ग रत्नागिरी महाड पनवेल ठाणे पालघर संपूर्ण मुंबई सर्वाना सोबत घेऊन देखील
दोन लाख मते कमी मिळाली
मग हे कमेंट्स करणारे कोण भगवे निश्चित नाहीत
ह्यच्या कडुन्न न्याय मिलनार
हे अतिशय सुमार बुद्धीचे आहेत.
लाचारी ही त्यांच्या नसा नसा मध्ये भरलेली आहे. ते तारीख पर तारीख देत आहेत. त्यांनी मोदीं च्या विरुद्ध तारीख पे तारीख द्यायची हिंमत दाखवली असती का ???😢😅
कोणाला दोष द्यायचा?
सत्ते पुढे शहाणपण चालत नाही
जनताच कोर्टाचं काम करील.
उद्धव ठाकरेंनी बरोबर म्हंटले आहे.मुदत संपत आली तरी ही आमदार अपत्रेतेचा निकाल लागत नाही.ही जवाबदारी फक्त शिवसेनेची जवाबदारी नाही.लोकशाहीचे रक्षण करणे ही न्यायालयांची सुध्दा जवाबदारी आहे.
उद्धव ठाकरे हे अतिशय उर्मट भाषा वापरतात.
दुसऱ्यांना कमी लेखणे, वाट्टेल ती भाषा बोलणे. ते जे म्हणतात की जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार तर तो त्यांना जनते नी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी न्याय दिला आहे.
23 पैकी 9 जागा मिळाल्या आहेत आणि शिंदे यांना 15 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत.
2019 मध्ये त्यांना मिळालेल्या मतांचा आदर न ठेवता मतदारांचा अपमान केला त्याचा तळतळाट आहे. त्यांच्या पेक्षा जास्त जागा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांना मिळाल्या आहेत.
हे त्यांना समजत नाही का.
जनतेचा केलेल्या अपमानाचा परिणाम आहे हा.
हताश होऊन अशी वक्तव्य म्हणजे निकालाचा अंदाज आला आहे.
जर एवढा राग येतो तर न्यायालयाने आपले काम वेळेत पूर्ण करावे, जर न्याय योग्य वेळी मिळाला नाही तर काय चाटायच आहे.
चंद्रचूड यांना विचारायचं होतं माझ्या जागी मोदी असते तर एवढा काळ रेंगाळत बसला असता का??
( खरे तर मोदींना घाबरून चंद्रचूड ही केस लांबवत आहेत. ते ही केस अशीच ठेवून निवृत्त होणार आहेत 😢
निवृत्तीनंतर चंद्रचूड हे सरकारकडून राज्यपाल हे पद स्वीकारतील😮
चंद्रचूड भाऊ, तुम्ही आता निवृत्त होणारच आहात. जनतेच्या दरबारात तुमची केस बाहेर काढू. तेथे कोणी आम्हाला अडवू शकणार नाही.😅
न्यायालयांना मूर्खा राजकारण्यांचीच प्रकरणे नसतात.
vijayrandive8906 चंद्रचुड यांनी या केसचा निकाल लवकर लावला तर दुसरी आदित्यची केस हातात घ्यावी लागेल वआदित्यला जेलमध्ये जावं लागेल म्हणून ते वेळ लावत आहेत, उद्धवला ते कळतय कुठे, संजय काही हे सांगणार नाही.
न्यायालयावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. चंद्रचूड हे तुम्ही करून दाखवलं.
Chandrchud,,,, देश आणि सत्य जाळून टाकणार हेच सत्य. सत्यमेव जळते.
Ya ragavyavarun konihi nishkarsh kadhane dhadsache tharel.
SUPRIM CORT MODILA
WIKALA GELA AHE
KHOKE GHEUN KHEL KHELAT AHE
न्यायमूर्तिना कामाचा ताण वाटत असेल तर जागा खाली करा देशामध्ये भरपूर योग्य लोक आहेत
सामान्य जनतेला चंद्रचूड यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता कोणत्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा
बस झाल ते कोर्ट केस च आता ..उद्धव ठाकरे नी निकालाचा विचार करूच नाही .सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे सोबत आहेत ..न्याय मिळणार नाहीच हे आता समाजात आहे ..
@@mystudyzone521 असल्या डीदशहाण्या ला न्याय मिळू नाही ही ईश्वारी इच्छा आहे असे दिसते कारण 2019ला जनतेने दिलेल्या कौल विरुद्ध गद्दारी केली या उद्धव खानाने हा ईश्वरी न्यायालयाचा न्याय आहे
न्यायालय जर कायदे बनवणारे आमदार पक्ष यांना वेळेत न्याय देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांना न्याय मिळणे कठीण आहे.
लवकरात लवकर म्हणजे आडिच वर्षापेक्षा जास्त आहे का? फक्त निकाल वाचण्यासाठी तारिख पे तारीख? न्यायाधीशांना न्याय देता येत नाही तर सरळ राजिनामा देऊन मोकळे व्हावे!
सुप्रीम कोर्टात झालेला वाद प्रतिवाद जनतेच्या न्यायालयात पुरेसा आहे,त्यामुळे जनता फार लवकर निकाल लावेल प्रकरणाचा😅😂?
विधानसभा कार्यकाल संपल्यावर अपात्रतेचा निकाल लागुन फायदा काय लोक सभेला जनतेने निकाल लावलाच आहे
@@GunanathJoshi निवडणुकीत हद्दपार झाले की झाले ना?
ह्या चंद्रचूड साहेबांनी नार्वेकर यांना तुम्ही वेळेत निकाल द्या असं त्यांना म्हटलं होतं तेच वाक्य वकील साहेबांनी सी जी आय ला म्हटलं यात बिघडलं काय! एक बेकायदा सरकार अडीच वर्षे पूर्ण करीत आहे, हे देशाचे दुर्भाग्य सुप्रीम कोर्ट हा वेळ काढू पणा करत आहे यांच्याकडून काही अपेक्षा नाही.
जे आहे ते बेकायदा सरकार मग लुटेरा सरकार अतिशय चांगला फ्कत आणि फक्त स्वार्थी सरकार घरात बसून चालवायचे सरकार असेच हवे सरकार हो ना.वारे वां.
आता वकीलांनी असा मुद्दा मांडायला पाहिजे की जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुक घेण्यात येऊ नये
निवडणूक घेऊच नये हेच तर मिंधेला पाहिजे आहे!
👍👍💯💯
हाच तो मुर्खपणा!महापालिकेचे काय आणि कोणामुळे झाले?हे पहा!
उद्धवजी आता कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा सोडा, जनतेच्या न्यायालयात या आणि विजयी व्हा..! आम्हीं आहोत तुमच्या पाठीशी..!
सर्वोच्च न्यायालय आपली विश्वासार्हता गमावत आहे...
2019 ला कोट्यवधी मतदारांशी गद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केले.
बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसले असतील तर ते जाऊ द्या, करण राजकारणात ते चालत असतं, पण कोट्यवधी मतदारांना धोका द्यायला नको होतं.
तिथेच उद्धव साहेबांची विश्वासार्हता गमावली!
बिनधास्त आहात आपण भाऊजी
मा. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल असे वाटत नाही..?
मा चंद्रचूड साहेब उशिरा निकाल देऊन. त्याचा फायदा कुणाला होणार आणि नंतर नंतर आमदारांना अपात्र ठरवून उपयोग काय होणार???
हे अगदी बरोबर आहे उध्दव ठाकरे यांनी कांहीं चूकीचे बोलले नाही.न्याय वेवथेवर विचार करण्याची गरज आहे
उद्धव ठाकरे बरोब्बर बोलत आहेत न्याय देण्यात एवढा वेळ लागत असेल तर न्यायलंय बंदच करा.
चंद्रचुड तुम्ही काय निकाल देणार हे आम्हाला समजले
वा रे c j
बहोत गडबड है
रिटायर झालेवर द्या
हे प्यादे झाले आहॆ सत्ताधाऱ्यांचे
Melyavar taridyanyay@@tagmaharashtra
Chay la ya court samrat !
He CJI mulche koknatale rane Saheb jindabad....
@@tagmaharashtra
सामनातील अग्रलेख संजय राऊत यांनी उद्धव यांच्या पूर्ण सहमतीने लिहिला आहे हे नक्की! आता यापुढे संजय राऊत धनंजय चंद्रचूड यांचे वाभाडे काढत राहतील यात शंका नाही 😊
न्यायालयाच्या विश्वासार्हता वरील विश्वास याआधीच उडाला आहे....न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकत नाही
तसे नव्हे तेजस, धनंजय चंद्रसूर यांच्यासारखे न्यायाधीश त्यांच्या सोयीने न्याय देतात किंवा न्याय देतच नाही.
सुप्रीम कोर्टाचे व इतर न्यायाधीश,राज्यपाल,सभापती,निवडणूक अध्यक्ष यांना कशाप्रकारे अपात्र व निलंबित करण्यात यावे या बद्दल आपण माहिती द्यावी,ही विनंती
तारीख पे तारीख पगार जनतेचा आवाज ऐकू येत नाही याना
लोकसभेचा निकाल पाहुन जनतेचा राग पाहुन. सुद्धा न्याय व्यवस्था सुधारत नाही
आता जनतेनीच उद्धव ठाकरे साहेब यांना न्याय द्यावा जास्तीत जास्त आमदार निवडून द्यावे हि जनतेला कळकळीची विनंती आहे मग कळेल खरी शिवसेना कुणाची आहे ते
एक गरजवंत मराठा उद्धव ला मतांचे दान देणार नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा गद्दार आहे
जय महाराष्ट्र उध्दव ठाकरेच सत्य बोलतात न्यायालय देशातील सामान्य नागरिक समोर विश्वास बसणार नाहीत अराजकता देशात माजेल चंद्रचूड साहेबानी न्याय मिळवून देण्यात येईल न्यायालयीन लाज राखली तर बर होईल जय महाराष्ट्र
खरेच चंद्रचूड साहेबांवर विश्वास होता आणि अपेक्षा सुद्धा होते अपेक्षाभंग केलेले आहे न्याय द्यायला पण उशीर केला आणि न्याय उद्धव साहेबांच्या बाजूने देणार नाही हे तर नक्कीच झाले
कोर्टाने निकाल लवकर द्यावा अथवा निकाल लागेपर्यंत सरकारचा निधी खर्च करण्यास प्रतिबंध करावा
कोर्टावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे....🙏
यालाच म्हणतात की न्याय देवता डोळ्यावर पट्टी बांधून आहे काय कोर्ट आणि काय तो कायदा हीच राज्य घटना आहे का धन्य ते कोर्ट आणि धन्य ते सरकार
एवढा उशीर...न्याय वेळेत मिळत नसेल तर पर्याय काय उरला
तुमच्या कडे किती कामं आहेत याला महत्त्व नाही. तो तुमच्या कार्याचा भाग आहे. आज हा देशाच्या लोकशाहीचा (राज्यघटनेचा)प्रश्न आहे. कोणत्या कामाला महत्त्व द्यायला पाहिजे ? हे सुद्धा न्यायालयाला ठरविता येत नाही याचे आश्चर्य वाटते...!!!
Uddhav ne maturity dakhvin party men sambhalale aste tar nyaydhishancha itala vel vaya gela nasta. Ballish neta
@@sandhyasathe3081Balish modi faltu neta
ताण व दबाव कुणाला कडून येतो हेही सांगावे
@@sandhyasathe3081 मंदभक्त स्वतःची अक्कल नको चालवू ....स्वतःच्या घरात बघा आधी...
Very good 👍
हुकूम देत नाही तर.. निकाल वेळेवर दिला तरच निकालाला अर्थ आहे 🎉🎉
आता कोर्टाने न्याय द्यायचे असेल तर दोषी आमदार सहा वर्षासाठी अपात्र करावे.
त्या जागेवर तू बस.
ठाकरे साहेब, मतदारांच्या न्यायालयात तुम्हाला १००% न्याय मिळेल.जनता तुमच्या पाठीमागे आहे.
कशाला कणीक वाजे नीरमाण कराराला,इतर पक्षांच्या लकाना शिविगाळ करायला आणि अराजक पसवायला का काही धरमाच्यालोकाना सनातन विरूद्ध स़ोडायला
अनुजा ला किती वेळा कमेंट करून सांगितले आहे ठाकरे गट म्हणु नका, पण यांचा नालयकपणा सुरूच आहे
Gatac आहे मशाल गट
खर आहे
का?
ठाकरे गट बोलणे बरोबर आहे. नाहीतर या गटाला काय बोलायचे ते तुम्ही सांगा
किती विसराळु उबाठा येवढं ही कळत नाही,
असे जर न्याय मिळत नसेल तर भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, आणि या घटनेला सरकार जबाबदार राहील असे समजावे
उधयव साहेब यानी कोर्ट कडन निकाल ची आपेषा करू नयेत हा जनताच दरबारात न्याय मिळणार आहेत लोक च शिव सेनेला भरघोस मतदान होणार आहेत ठाकरैच महाराष्ट्र त सरकार येणार आहेत मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय
सातारकर साहेब आपण मुस्लिम आहे का?
आलं काय हिंदू- मुस्लिम ....
उद्धव साहेब यांना आता जनताच न्याय देईल.. कारण जनताच सर्वोच्च आहे..ती कोणाच्या दबावाला बळी पडत नाही.. येवढे स्पष्ट असून देखील न्यायाल्याला जर स्पष्ट निकाल देता येत नसेल तर उपयोग काय ?
उद्धव ला मराठेच आता चांगला न्याय देणार आहे. कारण त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी स्वतः हाची जबाबदारी मोदींवर टाकुन्याचे खुप मोठे काम केले आहे
मराठा आरक्षण जिंदाबाद
अरे पण न्याय अशा वेळी देणार जेव्हा त्याचा काही उपयोग नाही तर काय फायदा😮.
Justice delayed is justice denied 😮
इथे आत्महत्या करूनही न्याय मिळत नाही, कसला न्याय आणि कसला अन्याय, मराठा आरक्षण जिंदाबाद
हा निकाल न्यायालय कमीत कमी 50 वर्षों तरी निकाल न्यायालय देनार नाही आणि आत्या जानते ने आणि पण न्याय ची आशा ठेऊ नये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने साहेब ने पण जी तारीख मिळाली आहे त्या तारीख ला न्यायालय नाही गेल पाहीजेल
न्यायालयाने याची गंभीरता ओळखावी
आता न्याय देवूच नका केस डिझाॅल्व करा.आम्ही न्याय देवता आंधळी आहे आहे असे ऐकले होते पण आता न्याय रागीट,वैतागी,व हतबल झाली आहे.
न्यायदेवता आंधळी नाही,डोळसपणे सत्तेत कोण आहे ते पाहून काम करीत आहे!
माणूस जिवंत असतानाच न्याय मिळावा
सुप्रीम कोर्टात बहुजन समाजातील योग्य न्यायाधीश आल्या शिवाय न्याय मिळणे अवघड आहे.
वस्तुस्थिती हेच दर्शविते.
जाती गणना केली तर थोडी फार सुधारणा होण्याची शक्यता आहे.
जय हिंद जय भारत.
सुप्रीम कोर्टात बहुजन समाजातील योग्य न्यायधिस आल्यास पहिले काम होईल की १००% आरक्षण, सरकारी नोकरी, सरकारी सार्या योजनाफक्त बहुजन समाजालाच मिळतील याची १००% गॅरंटी
पुजा खेडकर सारखी आली म्हणजे न्याय लवकर मिळुन सर्वांना बनावट कागदपत्र मिळणार
सव्वादोन वर्षे होऊन सुध्दा नीकाल लागत नसेल. न्याय मिळत नसेल, व महिना, दिड महिना नंतरच्या तारखा मिळत असेल व सुनावणी लांबणीवर जावून पुढच्या तारखा मिळत असतील तर निकाल केंव्हा लागणार. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. जय महाराष्ट्र. जय हिंद.
लांब तक्ष मु
@@digambarmahajan7569चुल बंद पडली काय तुमची किंवा त्यांची 😂
बरोबर.. यांना नंतर CJI श्री गवई असणार आहे.. कदाचित त्यान्च्याकडून अपेक्षा आहेत..
स्वतः न्यायालय न्यायासाठी प्रचंड विलंब लावत असेल आणि वेळेत न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर त्यात गैर काय ? बिनकामाचे जे संतापतात त्यांची दखल घेण्याची तुम्हाला एवढी घाई का ??
उध्दव साहेब यांचे बरोबर आहे 5 . 10 50 ला न्याय मिळेल का
या देशाचा सर न्यायाधिश संधी विचारधारेचा आहे.
आपल्या देशातील न्यायव्यवस्था न्याय देणारी आहे हा विश्वास जनतेला वाटली पाहिजे, असे कामकाज न्यायालयाचे असावेत.
असे संविधान पाहिजे कि सर्व जातींच्या गरीब लोकांना एक समान आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. असे नाही होता पाहिजे की काही ठराविक जातींनाच वर्षां नु वर्ष आरक्षणाचा पिढीने पार फायदा लाटायचा आणी बाकीच्या जातींच्या मुला/ मुलींनी आत्महत्या करायच्या . हा कुठला न्याय आहे.
आरक्षण
उद्धव ठाकरे यांच काय चुकल आहे. मला तर बरोबरच वाटतं. न्यायालयांनी जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा. हीच अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी केली. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
हा सामनातील लेख जबरदस्त आहे
धनंजय राव, तुमच्या या कर्तुत्वासाठी मराठी माणूस तुमचं न्याय कळणारच आहे हे लक्षात ठेवा.
......हि न्याय व्यवस्था? वेळ लागतो पण एवढा? आश्या प्रकरणावर भविष्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मुळीच विश्वास राहनार नाही.
एव्हढाच वेळ लागत असतो... तुला माहित नाही का?
आत्ता ह्या न्यायला कांही अर्थ नाहीं. सरकार बेकायदेशीर आहे तर याचा निर्णय केव्हा होणार. विधानसभा निवडणूक एक महिन्यावर आली आहे.
धनंजय चंद्रवूड, राजीनामा द्या.
खरा शिवसेना पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचीच आहे हे कुनाला लिहुन देण्याची काही एक गरज नाही जनता तिथेच शिवसेना जनताच नेत्यांना बनवित असते म्हणून भले नेते शिवसेना पक्ष सोडून गेले तरी काही फरक पडत नाही नेते आज आहेत तर उद्या नाहीत परंतु हा पक्ष जनतेचा आहे म्हणून खरा पक्ष मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आहे म्हणून कोर्टाने लवकरच निर्णय दिला पाहिजे जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद
टाकरे सत्य बोलले
न्याय देवते आता तरी जागी हो आणि रयतेला न्याय दे,नाही तर कमीत कमी डोळ्यावरची काळी पट्टी काढून रयते कडे न्यायाच्या दृष्टीकोनातून पहावे हीच इच्छा आता बाकी आहे.
संपूर्ण न्याय व्यवस्थेची व्हिलेवाट जनता योग्य प्रकारे लावेल लक्षात ठेवा, न्यायाधीशांवर महाभियोग आणावा लागेल असे जनतेला वाटते.
बिनधास्त
माननीय उद्धव साहेब ठाकरे जे बोलले ते एकदम बरोबर आणि खरे बोलले आहेत
सामान्य जनतेला आज सुध्दा समजल की कोर्ट किती दबावाखाली आहे.
सामान्य जनतेच न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही.
लोकसभेत एक वेळ ठीक झाले त्या हिशोबाने विधानसभा पाहू नका कितीही पैसा ओता, कितीही दहशत करा💪🏼 महाराष्ट्र आता तुम्हाला झोपवले शिवाय राहणार💯 महाराष्ट्र इतिहास घडवतो वारंवार 🚩जय महाराष्ट्र नंदकुमार ठाकूर शिवसैनिक, माजी शाखा प्रमुख खोपोली🙏
ठाकरे साहेबांनी केस मागे घ्यावी कारण वरिष्ठ पातळीवर सर्व ठरविले आहे आता जनतेच्या दरबारातून सबांधिताना जागा दाखविन्हेची वेळ आली आहे
Ha tumala bhetalo baga vel ghya mag kalel kiti ghamendi ahe
Nahi...nyayalaya la ata sodaych nahi...kay karta nyayalay yachi pariksha poorn desh baghto aahe😡😡🤬🤬🤬
केस मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही भाजपच्या पक्ष कार्यालयात केस हरलो तरी जनतेच्या कार्यालयात त्यांना न्याय देऊ 💪🏼 निकाल विरोधी गेला तर सहानुभूतीची लाटेचा डोंगर उसळेल💪 नंदकुमार ठाकूर शिवसैनिक, माजी शाखा खोपोली 🚩🚩
शिवसेनेचे वकील बरोबर बोलले. देशापुढे एवढा गंभीर प्रश्न असूनही त्याची तड जर लवकर लागत नसेल तर सामान्य माणसांचे कोर्टात काय हाल होत असतील हे लक्षात येते. जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल
जनतेचा विस्वास उडाला सुप्रीम कोर्ट वरचा. संपले सर्व
मा चंद्रचूड यांनी फार मोठा इतिहास करणेची संधी गमावलेली आहे वडिलांचे नवप्रमाणे नाव कोणीही घेणार नाही
यात राजकीय हस्तक्षेप असल्यानेच निकालाचे तीनतेरा वाजवले आहेत असे काहीसे वाटते 🤦♂️🤦♂️
न्यायालयाने उचित न्याय दिलेला नाही
व कदाचित न्याय कधीच मिळणार नाही. केन्द्र सरकारच्या दबावाखाली न्यायसंस्था असल्याची भिती वाटते
देशात निरपराध लोकांना खोटे आरोप करून, झेलमध्ये सडवले जात आहे. याला जबाबदार कोण?
हे ज्यांचे त्याचे कर्म.....
निवडणूक येईपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार नाही, नंतर कारण देतील आता निर्णय देवुन काय अर्थ आहे
Supreem court la laaj vatli pahije Thakare Saheb Jay Maharashtra India UBT
सरन्यायाधीश जनतेला न्याय देऊ शकत नाही ते फक्त मोदी साहेब जे सांगितलं ते करतात
खरा न्याय न्यायाधीश नाही तर जनताच देणार आहे कारण तुम्ही ज्याला कोर्ट म्हणता ते कोर्ट नाही ते भाजपच खाजगी कार्यालय आहे हे जनतेने ओळखले आहे पुण्यातील कार यकसीडट मध्ये रात्रीं कोर्ट उघडुन गुन्हेगारांना निबंध लीहुन सोडून दिलें तेव्हाच जनतेला कलुण चुकले की न्यायाधीश भाजपचे घरगडी झाले आहेत
ठाकरे साहेबांचा राग बरोबर आहे.पण साहेब असे अनेक प्रकरणे जनता कित्येक वर्ष सोसत आहे.
वेळीच दिलेल्या न्यायाने लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहतो.
आज कोणाकडून ही न्यायाची अपेक्षा करणे लोकांनी सोडून द्यावे.
आज जरी स्पष्ट दिसत नसले तरी हे सत्य लोकांन पासून लपून राहणार नाही .
🎉 कारण ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्या हुकूमावरून सर्व काही होते हेच शेवटी खरे.
मिलिन्द प्रमिला चन्द्रशेखर पिंगळे
धनंजय चंद्रवूड, जमत नसेल तर, चिडचिड करु नका. राजीनामा द्या.
सुप्रीम कोर्ट आमदार अपात्र ठरवु शकत नाही.
निवडणूक आयोग, कोर्ट आणि विधान सभा अध्यक्ष या स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत.
कोर्ट फक्त सुचवु शकतं निर्णय देउ शकत नाही.
न्यायालयात पण मोदी चा आदेश चालू आहे का
समन्या माणसाचे case pan वर्षानी वर्ष चालत अस्त तेव्हा पण उद्धव साहेबांनी असा तळतळाट दाखवावा
कोर्टात. न्याय मिळणार. नसेल. तर. लोक. आपल्या. परी. ने. न्याय. घेण्याचा प्राथना. करतील व. त्याचा. परिणाम. बांगलादेश. सारखा. होईल
न्यायालयाकडे नाराजी व्यक्त करून हा खटलाच मागे घ्यावा, निर्णय काहीही आलातरी त्याला अर्थच उरलेला नाही
चंद्रचूडला भावपूर्ण श्रद्धांजली
ताई महाराष्ट्राचा खेळ मांडताना या सर्व यंत्रनाना समज देऊन फिल्मस्टोरी बनवून मग पिक्चर तयार केला त्याचा शेवट वेळेवरच करायचा तो पर्यंत प्रेक्षक पुढे काय हाच विचार करत पिक्चर संपेल😂😂😂
सर्वोच्च न्यायालय हे बटीक झाली आहे
म्हणून च केजरीवाल ला जामीन मंजूर केली होती
शिवसेना ठाकरेंचीच जगाला माहीत सरन्यायाधीशांना माहीत नाही...दिशाभूल चाललीय
उद्धव अगदी बरोबर बोलले आहेत.
न्याय पालिकेवरील विश्वास उडणे ही लोकशाहीचा अंतच आहे.अराजक दूर नाही
उ बा ठा त्रागा योग्य न्यायालये दुबार खुली असावीत सर्व सुट्या रद्द कराव्यात निकालावर वेलेचे बन्धन असावे
आनूजा ठाकरे गट नाही शिवसेना आहे.
पाकिस्तानचे कोर्ट त्यांच्या पंतप्रधान यांना शिक्षा करायला घाबरत नाही
तर तु पाकिस्तान मध्ये का जात नाही. तिथे चांगला न्याय मिळतो
चंद्रचुड सर समोर सर्व गोष्टी सत्य दिसत आहे..एका महीन्यात निकाल जाहीर कराय पाहिजे होता
सर न्यायाधीश हे पद वशीलेबाजी आणि रिकमंडेशन ने मिळत असल्याने त्या पदावरील व्यक्ती सरकार च्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही.
न्याय संस्था स्वतंत्र आहे , भारतात काॅलेजियम अर्थात न्यायाधीशांची कमिटी निर्णय घेते , राष्ट्रपति सुद्धा काही करू शकत नाहीत .
सामनात जनतेची बाजू बरोबर मांडली...सर न्यायाधीशांनी सामाजिक भान ठेवून आपला संताप आवरून योग्य न्याय द्यावा....शिवसेना ठाकरेंचीच जगाला माहीत
ही लढाई फक्त शिवसेनेची नसुन देशात न्याय व्यवस्था शिल्लक आहे कीवा नाही हे सुध्दा या निकालामुळे ठरणार आहे व सर्वच पक्षातील बंडखोरीला आळा बसणार आहे व शेड्युल 10 मजबुत होणार आहे बंडखोरी करणे वेगळा विषय आहे पण संपूर्ण पक्षावरच दावा ठोकणे हे कीती न्यायीक द्रुष्टीने योग्य आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे
ज्यांच्या कडे बहुमत आहे तोच खरा
पक्ष
उद्धव ठाकरे गटांना असाच न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षण मोदीच्या आंगावर टाकुन मोकळा झाला होता.
मोदीच्या अंगावर म्हणजे ?
नक्कीच अंधभक्त आणि आंड चोळणारा भक्त असणार तू .
मग आरक्षण कसं मिळणार , माहित आहे का ?
50% च्या वर आरक्षण राज्यसरकार देऊ शकत नाही , त्यासाठी संसदेत 50% ची मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत आणि ते काम मोदी नी संसदेत सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागतो .
तुम्हाला खोटारडे नेते आवडतात , खोटी माहिती देणारे आवडतात का ?
जरा अभ्यास करून पोस्ट करा , नक्कीच अनपढ असणार . मग अभ्यास कसा करणार .
उद्धव ठाकरे साहेब लोक न्याय देतील न्यायालयामध्ये नाही भेटणार नाही
खरं आहे टर्म संपत आली तरी निकाल लागत नाही. निकाल आधीच लागला असता तर तर एवढं आमदार फुटले नसते. हा निकाल लागला असता तर राष्ट्रवादी वाचली असती.