Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Free Electricity : मोफत वीज देण्याची अजित पवारांची घोषणा सौर कृषीपंपाला मारक ? | Pratap Hogade
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2024
- #Agrowon #freeelectricity #ajitpawar
राज्यात ४६ लाख सहा हजार कृषिपंपधारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु या योजनेचा लाभ कुणाला मिळणार ? शेतकऱ्यांची थकबाकी माफ होणार का ? शेतकऱ्यांची थकबाकी किती आहे ? कृषी पंपाचं रीडिंग कसं मोजलं जातं ? शेतकऱ्यांना कृषीपंपाला मीटर बसवणे का गरजेचं आहे ? या प्रश्नांची जाणून घेणार आहोत, वीज तज्ज्ञ आणि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांच्याकडून.
Finance Minister Ajit Pawar announced the Chief Minister Baliraja Electricity Discount Yojana in the budget to waive the electricity bills of 46 lakh six thousand farmers with agricultural pumps in the state. But who will benefit from this plan? Will the arrears of farmers be waived? How much is the arrears of farmers? How is the reading of an agricultural pump calculated? Why is it necessary for farmers to install meters on agricultural pumps? Let's explore these questions from Pratap Hogade, electricity expert and president of Maharashtra Electricity Consumers Association.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
अनेक शेतकरी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे आणि पावसाळ्यात पाणी गरजच नसल्यामुळे जवळपास आठ महिने तर विद्युत पंपाचा वापरच करत नाही, फार फार तर जनावरांना पिण्याचा पाण्यासाठी त्या मोटारीचा वापर करतात. मग महावितरण शेतकऱ्यांकडून त्या आठ महिन्याची वसुली कोणत्या आधारे?
बरोबर माझा सुद्धा तोच प्रश्न आहे...😅
Same problem आहे मी खूप विनंती केली pan बिल दुरुस्ती केली नाही
देवा पुढे वाचली गिता कालचा गोंधळ आजही आहे , ऊद्याही रहाणार .
सर तूम्ही शेतकरयांच्या हिताची सत्य माहीती सांगत असतात मी तूमची वीजे संदर्भातील वर्तमान पत्रातील माहिती सतत वाचत असतो मला तूमचे मोलाचे मार्गदर्शन सतत मीळते ! आपण युटूबच्या माध्यमातून शेतकस्यानां सतत मार्गदर्शन व्हावे हि अपेक्षा !! ❤❤❤❤
सर्व फुकट देण्यापेक्षा शेतीमालाला भाव व रोजगानिर्मिती निर्माण झाली पाहिजे
फडणवीस कधीच कोणतीच योजना सरळ मणाणे चालवणार नाही तिथे घोड अडकवून ठेवणारच
अंशतः निकष, ऑनलाईन केंद्रावर येरझाऱ्या अशा अनेक अडचणी आणल्या जाणार ह्या नौटंकीछाप तोतया शेतकरी कैवारी असल्याची नौटंकी करणाऱ्या राज्यकर्त्यांकडून.
😊
साहेब खंर बोलता आपल्या ला खरच शेतकर्यांन बद्दल आदर आहे धन्यवाद 🙏🌹
थँक्यू साहेब आपण ज्या सत्य गोष्टी मांडल्या तुमचे आभारी आहोत
आमचे कनेक्शन मिटरड आहे पण कंपनीने कधीही रिडींग प्रेमाने बिल दीले नाही ,आमची मोटार बंद आहे तरी बिल येत आ हे सरकार हे फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी काम करतात.
😢😢
He Khar aahe
सर अजूनही क्राप लोन मिळल नाही या विषयावर काही बोला 🙏
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला 👍 धन्यवाद ❤
वीज कर्मचारी पैसे खाऊन फुकट कनेक्शन देतात . कर्मचाऱi निम्मे पैसे ध! पतात
आज 10वर्श नादुरुस्त मीटर बदलून मिळाला नाही,कंपनीकडे मीटर नाही
ज्या शेतकऱ्याच्या शेतात ट्रान्सफर्मर बसविला आहे त्या शेतकऱ्याची एक गुंट्टा जमीन पडीत राहते त्या बद्धल मोबदला मिळावा
CT CT
Kasali ct ct
सध्या घोषणांचा पाऊस पडतो आहे घोषणांचे ढग ☁️ आकाश कंदील पणत्या लावतात शेतकरी वाऱ्यावर सोडले तुमचं फुकट काहिंच नको शेत मालाला योग्य भाव द्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात 😂❤❤❤😂
च्याकलेट आहे 2013पासुन माफ करत आहे पण आजून जियार आला नाही
निवडणूक येऊद्या आमिच सरकारला पाडू
हीच खरी शेतकऱ्याची शोकांतिका आहे.
शेतकऱ्याचा दररोज दोन तास वापर गृहीत धरून बिल करण्यात यावे.
कर्ज माफी झालीच पाहिजे
सरकार मोटार पंप लाईन बिल माफ झाली महाराष्ट्रातील सरकार माफ करत आली आहेत तसिच १००/ युनिट घरची बिल माफ व्हायला पाहिजे युनिट वाढत आहेत त्यामुळे शेतकरी गरीब जनता अल्पभूधारक शेतकरी माफ करून वरची बिल भरून घेतले पाहिजे
सौर पंप नको.. बिघडलं कि कोणी दुरूस्ती करून देत नाही....सौरपंप योजना कंपनी आणि कमीशन खानार्या मंत्री यांच्या फायद्याची आहे.
खुप छान माहिती दिली शभर
टक्के बरोबर आहे धन्यवाद सर
सोन्याच्या प्रमाणात शेतमालाचे भाव का वाढत नाही
लाईट बोर्डाच्या मेहरबानी ने किती आकडे टाकून फुकट वीज देऊन कर्मचारी भ्रष्टाचार करुन पैसे कमवित आहे.
3 hp लाख एक वर्ष चे बिल 45000 हजार एक एकर शेती आहे
वीज जोडणी बंद करण्यास अर्ज देऊन सुधा मागील 1 वर्शचे बिल पाठवले गेले , भोंगळ कारभार
सरांना सारखे चॅनल वर बोलवत जावा आमच्या खुप समस्या आहेत
सोन्या प्रेमाने शेतमालाला बाजार मिळेल तुम्ही जेंव्हा ग्रुप करून माल विक्री शहरात केली तर ते शक्य आहे एक रुपया यांचा तीन रुपये ना विकला जातो पण शेतकरी माल पिकवतो पण विक्री व्यवस्थेला कचरतो नको तिकडे वेळ घालवतो उदा.गाडाबैल लग्न.वाढदिवस .
m.S.E.B थ्री फेज मिटर रिडिग प्रमाणे देत नाही ,3एचपी मोटार 5 HP प्रमाणे वीज बिल देतात. जुने थ्री फेज मिटर बदलले जात नाही त्याचा सर्वे करून बदले पाहिजे मागणी नुसार कारण वापर कमी आणि HP टेरिफ नुसार विज बील जास्त येते
तीन, च्यार महीने विहिरीन्ना पानी खूपच कमी मग लाइट बिल ज्यादा का? चोरी थाम्बत नही . विचार गंभीर व्हावा?
शेतकरी मीटर लावतील पण बिल हे विज वापरा प्रमाणे येत नाही. ्विज बिलाच्या कितीतरी अधिक ईतर चार्जेस ईतके आहेत की मीटर नसलेला बरे आसे झाले आहे.
सरकार कोनाच असो सिस्टीम पन बरोबर ना ही.
वीज बिल माफी बद्दल सत्य कथन केल्या बद्दल धन्यवाद
विधान सभेत घोषणा केली आहे ती निवडणूक जाहीरनाम्यात केली नाही त्यामुळे कदाचित आमलात येईल असे वाटत
सर चांगली माहिती दिली आहे पण् सरकार वर शेतकऱ्यांना भरोसा नाही कारण निवडणूका झाल्या की हे सगळेजण विसरुन जातील
शेती पॅम्पाला विज पुरवठा करणारे पोल खूप पडलेले आहेत याकडे कोणीही लक्ष देत नाहीत....
सर तुम्ही शेतकऱ्यांचे देव माणूस
शेतकर्यांना आलेले बिल हे भरपूर प्रमाणात चुकीचे आहेत कारण बाराही महीने विहरीला नस्ते तरीही रिडींग न घेता पुर्ण वर्षी चे बिल आकारतात . त्यामुळे बिल कसे भर्हाचे
निवडणूक जवळ आल्यावर गाजर दाखवण्या च काम जोर धरत असत 😊
माझे कोटेशन 3H P आहे आणि पंप देखील 3HP आहे पण बिल 5H P येत आहे (अंबादास B गवळी)
शरद पवार याचीं मेहर बाणी आहे 3 H P चे 5H P केले
आमचे कडे वर्षाला जास्तीत जास्त २०० युनीट वापर आहे
तरी विज बिल १०००० ते १५००० येते
चिंता करायची नाही!
1. राममंदीराची वर्गणी.
2 बिफ व्यापा-याचा निधी
3 केदार नाथाचे सोने
4 जगन्नाथाची खजाना हा देवाने विश्वगुरुला विनियोगाला दिला.
अति खोटी माहितीचा सागर
हे सर्व जे आपण सागितल ते सगळ्यंना कळत पण वळत नाही . हे सगळ केले तर आमचे म्हणजे (आपण सर्व ) काय ? हा प्रश्न तसाच आ वासून ऊभा राहील 😮😅😢😂🎉
महावितरण चा कोणीही मीटरचे reading घेणेसाठी विहिरीवर येत नाही. आहे अंदाजे भरमसाठ वीज vaper👍🏼दाखवून भासरमसाठ वीजबिल देतात
थकबाकी वीज बिल माफ करा .
कार्यक्रम चांगला आहे, मध्ये मध्ये हम्म बरं बरं हो अस न केल्यास अजून चांगला होईल
मिटर भांड हे 950रुपये महीनाभर आहे बिल वेगळं आहे
Good Topic ❤
मी बागायत 20 वर्षा पासुन बंद आहे. तरी रींडीग घेतले नाही. वीज बिल मात्र येते
सोलार बसून घरची वीज कमी केल्यास 31 ते 35 युनिट वापरल्यास त्याला हजार ते बाराशे बिल दिलं जातं हे कितपत योग्य आहे
खरेतर वीजवितरण कडे शेतकर्यांचा वास्तविक पाहता डाटाच नाही शेतकर्यांचा पंप अर्ध्या तासांपासून ते दिवसभर चालतात काही तर बंदच असतात असतात
थकबाकी पण माफ वीज मोफत या दोन घोषणा केल्या आहेत म्हणजे लगेच आमलात आणावे
ही सर्व गॅरंटी मु.मं.शिंदेच सा. देऊ शकतिल पण त्यांना कोणी देऊ देणार नाहीत .
साहेबांचा नंबर अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी पाहिजे आहे.
माझ्या शेती पंपाचे कनेक्शन 2 किमी अंतरावर डीपी आहे सहा वरशे झाली पंप त्यावर चालत नाही तरी बिल येत आहे.
अतिशय छान विश्लेषण.. प्रताप sir very good and in deapth analysis..Need more videos on this topic
हे आईघाले bjp परत वीज माफी करून ते सर्व पैसे अदानी ला दिले आईघाले😢😢😢😢
हे तेच अजित पवार आहेत ज्याने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आमिष दाखवलं विज बिल माफ करू व निवडून गेल्यावर दंडा सहित वीज बिल वसूल केलं
अजित पवार आहेत तर गॅरंटी नाही
एकदम बरोबर आहे.योजना फसव्या आहे.
शेतकरी शेतमध्ये कमीत नाही त्यांपेशा लाईट बीळ ४० हजार 80 हजार बिल येते त्याचे काय त्यामुळे थकबाकी वाढली आहे
स्मार्ट मीटर शेतकऱ्याला कमी पाणी वापरतो बिल जास येते चार महिने पावसाळा चार महिने हिवाळा चार महिने उन्हाळा आठ तास खोळंबा किती वापर किती शेतकऱ्याला सबसिडी किती वास्तविकता बिल किती सोलर पंपाची वीज दिल्यास शेतकरी दिवसा वापरेल खरे पाण्याचे नियोजन केले जाईल
सर, आपले मौलिक कामगिरी ऐकून फारच बरे वाटले. सर मी एक विदर्भातील कृषीपंप धारक शेतकरी आहे. 25 वर्षापूर्वी वीज जोडणी मिळाली व अवघ्या 2 महिन्यात वीज मीटर बंद पडले. तेव्हापासून सतत वीज मीटर बदलून मिळावे यासाठी अर्ज करीत आहे परंतू आजतागायत बदलून मिळालेला नाही. बिल मात्र नियमीतपने येते. सुरुवातीच्या काळात बिल पण नियमित भरल्या जात होते. परंतू जेव्हा विजेचा वापर न करताही वीज वापराचे बिल यायला लागले तेव्हा मात्र बिल भरणे थांबविले. अजूनही वीज मीटर बदलून मिळावे यासाठी अर्ज देत असतो परंतू काहीही उपयोग नाही. मार्गदर्शन करण्यात यावे.
थकबाकी nil करणे आवश्यक
शेतकर्यांना मोफत वीज हे फसवं आहे.
मागच्या.वेळेला.शरद.पवार.नडले.आता.आजित.पवार.तुम्हि.येवढा.पगार.घेता.तुम्हाला.चांगला.वाटतो.सेतकर्याना.हात.आडवा.करतात.हेबरे.आहेका.वारे.मते.मागते.वेळि.सर्व.फुकट.निवडुन.आल्यावर.हेधंदे.
Sir ekdum barabar kay bolu nishabd aamchi vyatha tumhi barobar mandali
सोलार पम्पाला प्राधान्य द्यावे शासनाने.....
धन्यवाद साहेब
Chaan mahiti… manapasun dhanyawad vdo baddal aani sarana pan thank u…. He shikle savarle loka aapali chuk lapvnyasathi kashe garib shetkaryanwar billancha dongar takatat he khup changlyane kalal aani aikun khup wayit watala.
सर शेतकरी पावसाळयात चार महीने विज वापर,अत्यत अलप राहातो
सरांनी खुपच छान सविस्तर माहिती दिली...
विधान सभा निवड नुका आल्या म्हणून फक्त जाहीर केले पण वीज मोफत मिळणार का
Khup.changlya.padhatine.samjawle.siranche.abhar.
Nitinrautanni.gi.50.takkenchi.sawlat.hya.sarkarni.dilitar.vigbil.bharald.janil.
मेंटेनन्स शेतकरी वर्गणी करून करतात त्यचे बिल एम एस ई बी घेते
मागच्या.वेळेला.शरद.पवारच.नडले.होते.आतासुध्द. अजित.पवार.निवडुन.आल्यावर.हेधंदे.दोघांचे.
घोषणा करून काम भगते का? सरकारी घोषणा नेहमीच संदिग्ध असते.निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणा सत्यात साकारता येतात का?
Agadi barobar Sir tumhi bolala te khare ahe
वीज कर्मचारी पैसे खाण्यात मग्न आहेत
Satya परस्थिती Dp जळाली तर शेतकरी दुरुस्त करतात
We need more episode with sir
नमस्कार होगडे सर तुम्ही निर्मळ मनाने संवाद केलात धन्यवाद
सऱव कही होईल पण विधानसभेच़या निवडणूका झाल़यावर
माझ्मा अतिक्रमित शेतीवरील बिल माझ्या नावाने आहे प़त्यक्ष वापर अतक़मण करणारा करतो.सा.कनेक्शन कट करीत नाही.बिल वाढत आहे.काय करायला हवे
Mi 3 HP che Quotation bharale,2 pole takale nahi,tari bill dene suru kele,3HP che 5HP kele ,Govt.subsidy getat.line ready nastane billing suru kele tar bill kase bharnar kase
सरकारने सबशिडीच देऊ नये.करण 80%पम्प बंद आहेत......
Excellent information given, good job.
भरपूर पाणी तरी कुठे उपलब्ध आहे ?
सरसकट सातबारा कोरा करा कर्जमाफी घ्या
Nothing should be free,but regulate it timely.
मीटर प्रमाणे बिल देण्यात यावे आणि तुम्ही त्याचा का अंमलबजावणी करत नाही 8
सर कोर्टात 😊का जात नाही
सर भाजपचे सरकार आहे तोपर्यंत शेतकरी सुखी नाही 😢
सौर ऊर्जेचा मास्टरमाईंड दे.फ.
Mi tar 2 pole che Quotation bharale,,pole dilech nahi tari dekhil 3 HP aiywaji 5 HP che bill dile ,connection nastane bill dile jat aahe,motor nahi tari bill dile jat aahe tehi MSEB record la,govt.subsidi ghetat,tari bill dile jate
Very nice
बरोबर
You are right sir.
शेतकऱ्यांना सौर ऊर्जा योजना दिली तर
सर सरकारच्या चांगल्या योजनेचे तरी कधी कवतुक करत जा
प्रत्येक गोष्टी त एवढी महागाई वाढते आहे की सरकारने चांगले कौतुक करण्यासारखे काही केले आहे आसे वाटत नाही. ज्या गोष्टी कोणीही मागतच नाही. ते सरकार का देते आहे हेच कळत नाही.
कस करणार कवतुक ?
ज्याची खावी भाकरी ,त्याची करावी चाकरी.
पण हा ऍग्रोवनचा कामगाराच्या बाबतीत
असे म्हणावे लागते की ज्याची खावी भाकरी ,त्याच्या पुढे पत्करावी लाचारी.
एक मात्र खरे आहे की हे श्री प्रताप होगाडे खरोखरच चांगले अभ्यासू व्यक्ती आहेत.
❤ अगदी बरोबर बोललात आहे 1000. टक्के बरोबर कारनं आनबव आला
लुटा सके ऊतना लुटा.
सर आमची लाईट विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर वर्षा भरात एक ही दिवस लाईट 8,तास विज शेतकरयांना मिळत नाही तिकडे पाकिस्तानात वारे वाहू लागले की आमची लाईट बंद केली जाते ही वस्तुस्थिती आहे आणि इकडे सरकार घोषणा आहे जय जवान जय किसान, उच्चारायला आणि कानाला फार गोड वाटते पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे मी,एक बळीराजा ❤
गाजर दाखवत आहे हे सरकार
Maharashtra sarkar kiya Sonya ch Tara ne vij purwatya kartya aahe Kay?