पंकजा मुंडे यांची मुलं अमेरीकेत शिक्षण घेत आहेत,सर्व मुंडे कुटुंबीय फाईव्ह स्टार जीवन जगतायेत आणि त्यांचा अख्खा बीड जिल्हा ऊस तोडणी करण्यासाठी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात येत आहे.या विदारक परिस्थितिचा या लोकांनी नीट विचार केला पाहिजे.
ह्या वाकड तोंद्याया नी बीड आणि मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही आणि मराठा आरक्षण पण देला नाही यावड्या वर्ष सत्ता होती की अडचण होती मग आरक्षण देयाला मित्रानो एकदा विचारा ना कधी ओबीसी मराठा भांडण लाऊन झाला मोकळा हरमखो.......
@@infinity6246 मिया बारामती के सहन की बेटी का एज्युकेशन किधर भी हुवा हो लेकीन बारामती के लोगो ने sucide भी तो नाही किया अभितक ऐसी फालतू नौटंकी के लिये.......
@@someshwarmunde3114 Dada...20 वर्षापासून बीड रेल्वे..? आले का फंड वापस कसा गेला? पैसा फंड असून सुद्धा विकास काम झाली का ? Airport? ऊस तोड मजूर आहे तिथं आहे...आज पर्यंत त्यांचे लेकर हॉस्टेल च शिक्षण घेतात. का ? Gangster गुंड? पळावा पळविच राजकारण? सगळ्यात जास्त घेणे बीड मध्ये का ? हेला मार त्याला उचल ? ऊस तोड कामगारांचा जिला ही जुनी ओळख होती ? आता बीड / परळी म्हणजे बिहार असे लोक मनायला लागलेत ..का ? काय सांगायचं तुमच्या सारख्या लोकांना अजून तोंड भरून कौतुक करता 😅
Jati vad ch ahe ha pn tyachi suruvat jarange ne keli kutrya ne. चांगला डाव टाकलाय शरद पवार च्या कुत्र्या ने आरक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही . दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची. जरांंगे प्रामाणिक कुत्रा आहे शरद पवार चा. मराठा रक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही . दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची. जरांंगे शेठ चांगला प्लान आहे. काहीही झाल तरी भाजप घरी बसणार. कोणीतरी एक समाज लांब च जाणार भाजप पासून. ओबीसी मधून आरक्षण मागायच मुख्यतः कारण म्हणजे भाजप चा सगळ्यात मोठा मतदार ओबीसी आहे मग एकतर तो मतदार दुर होईल नाहीतर 50, 60% मराठा समाज जो भाजप ला मतदान करत होता तो तरी दुर होईल.
कारण निवडणुकीची लढाई सरळ अस्मितेवर नेली . मी हारलो म्हणजे तुम्ही हारले यावरती नेली . आणि आपली बहीण २ वर्षापासुन २-३ लाखाचा लीड ने येते आपणही सहज येऊ या भ्रमात राहील्या ताई . हार जीत दोघापैकी एक होणार हे समाजाला सांगण्यात कुठेतरी कमी पडल्या .
15 वर्ष मुंडे घरण्याकड खासदारकी होती काय दिवे लावले ते या वेळी ताई निवडून येवून लावणार होत्या... तरुणांचं स्थलांतर रोखता आलेलं नाही, बीड मधल्या प्रत्त्येक जाती धर्माची तरुण तरुणी त्यात वंजाऱ्यांची देखील पुण्या मुंबईत येवून हाताला रोजगार धुंडाळत आहेत... माझी नम्र विनंती आहे माझ्या वंजारी बांधवांना, भावांनो बहिनींनो स्वतःच आयुष्य खूप मौल्यवान आहे राजकीय नेताच्या पायाशी त्याला गहाण नका टाकू
@@SumeetBullete माझं मीच बघतोय कोणी मुंडे, क्षीरसागर, धस, पंडित किंवा सोनवणे नाहीत बघत... म्हणुन माझे बांधव आत्महत्या केल्याने जीव तुटतो.. कारण त्यांनाही स्वतःच स्वतःच बघायचं होत,
@@pradnyadipwanjare5999 अहो मग पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रि असताना त्यांचं काम पाहिलं नाही का तुम्ही, तिथं त्यांनी जात पाहून जलसंधारण ची कामे केली का ?
आत्महत्या करनारे ओबीसी नसुन वंजारी आहेत. खासदारकी कुणाची मक्तेदारी नाही. आज कुणाची तर उद्या कुणाची असते. पंधरा वर्षे एकाच घरात खासदारकी असताना का बरे कुणी टोकाचे पाऊल उचलले नाही. मराठा ओबीसी दलित मुस्लिम एका बाजुला व वंजारी एका बाजुला अशी स्थिती झाली होती
केंद्राच्या यादीत धनगर, वंजारी ओबीसी आरक्षणात आहेत. केंद्रशासनाच्या नोकरभरतीत धनगर, वंजारी यांना ओबीसी कोट्यातून नोकर्या मिळतात. महाराष्ट्र शासनाने धनगर आणि वंजारी यांना भटक्या विमुक्त प्रवर्गात समाविष्ट केले आहे.
निवडणुकी मध्ये 2 वेळेस पराभूत झाल्यामुळे मागचा दराने राज्यसभेची खासदारकी मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहेत चिक्की बाई चे... बाकी भावनिक तर रोजच होतात 😂😂 लोकनट्या आहेत त्या... भक्तांची वाघीण 😂
@@bookaadat39aachya shivya dilyan kahi hot nahi Mitra..... Ulat gharche sanskar kaltet.... Tuz kahi mat / thought asel tr mand .... Aamchya pn buddit bhar padude 😊
हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील जी काही घटना घडली त्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐.. मी स्वतः ह्या तालुक्यातील आणि त्या गावाच्या बाजूच्या गावात राहणारा व्यक्ती आहे. तो फक्त मा. ताईसाहेब यांच्या समाजातला व्यक्ती आहे म्हणून ताई साहेबांच्या पराभवा मुळे त्यान जीवन संपवल हे चुकीच आणि अफवा आहे. मुळात तो व्यक्ती भोळसर होता, तो एक दुखदायी अपघात होता. बोल भिडू यांना विनंती आहे उगाच ह्या अशा गोष्टीचा संबंध कुठेही जोडू नका. त्याने ते बोलायला आणि तसे घडायला एवढच काय ते. जर खात्री नसेल तर बोल भिडू टीम ला माझ अव्हाण आहे त्यांनी अहमदपूर ला यावं मी तो एक अपघात होता हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे आणि जे कोणी तरुण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण कराव. मा.स्व.मुंढे साहेबांची जवळ जवळ 30 वर्ष एकहाती सत्ता बीड मध्ये होती काय विकास आहे, ज्या ऊसतोड मजूरावरती जिल्ह्याच राजकारण केल ती ओळख बीड ची खरंच आज एवढ्या वर्षात पुसली गेलीय का ? नाहीच ना. मा.स्व.साहेबांची मुलगी सुद्धा त्याच ऊसतोड मजूर आणि गोरगरीब जनतेच्या नावावर राजकारण करत आहेत. मी स्वतः आ.ताईसाहेब यांना जवळ पास दीड कोटीच्या land cruser या गाडीतून येऊन दिवसाला 500 रु कामावणाऱ्या लोकांच्या हक्का किंवा समस्ये बद्दल बोलताना पाहिलं आहे, स्वतःच्या मनाला हा प्रश्न पडला पाहिजे की खरंच ताईसाहेबांनी गरिबी च्या झळा सोसल्यात नाहीच ना? ताईसाहेब जरी आपल्या समाजाच्या असल्या तरी त्या आपल्या गोरगरीब जनतेतून नाहीत. केवळ त्या मा. स्व.मुंढे साहेबांच्या कन्या आहेत म्हणून जर त्या नेत्या असल्या तर ही घराणेशाही नाही का ? एक भाऊ राष्ट्रवादीत एक भाजपा म्हणजे काही झालं तरी सत्त्ता घरातच. (मी इथं सांगू इच्छितो हे सगळ्या नेत्यांना लागू होत ) समाजानं झोपेचं सोंग घेतलं आहे,ते फेकून द्यावं आणि आपल्या मधून तळागाळातून वर जाणाऱ्या नेतृत्वाला निवडाव. म्हणजे तो तरी एकवेळ आपल्या व्यथा शासन दरबारी मांडेल बाकी शेळीच्या कळपाचा पुढारी जर वाघ होत असेल, तर त्या पुढाऱ्या वर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्हीच संपूर्ण समाजानं ठरवाव.
@@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.मा.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत. मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कडून दुसरी काय अपेक्षा करणार.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
@@avinashambre6830🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
@@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
इतकी वर्ष मुंडे घराण्यातील सत्ता होती कोणता ही समाज किंवा लोकांनी कधी ही निषेध किंवा रोष व्यक्त केला नाही... मग बदल झाला तर आक्रोश का.... लोकशाही आहे..
फक्त माझ्या जातिचा नेता निवडून आला पाहिजे, ही एक प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ति आहे, लोकशाही मध्ये लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधि निवडून येतो, समाजाने नेत्यासाठी एवढे भावनिक होने अत्यंत दुर्देव आहे.
पंकजा मुंडे यांचा 2019 विधानसभेला धनंजय मुंडे यांनी पराभव केला त्यावेळी असे काहीही ऐकण्यात आले नाही त्यावेळी का तर आमदारकी घरातच राहिली होती यावेळी खासदारकी एका शेतकरी पुत्राला मिळाली म्हणुन एवढा आकांडतांडव चालू आहे.
Ekdam barobar.... For reference Education - beed Bihar same Sex ratio - beed Bihar same Political interest - beed Bihar same Collusion/ bhandan/ rada- beed Bihar same Income source - beed Bihar same 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
वंजारी समाज मुंढे कुटुंबाच्या मागे 100% असतो तरीपण तेंव्हा निवडणूक जातीवर झाली अस कोणी म्हणत नाही.. पण 80% मराठे बाप्पा च्या मागे होते तर निवडणूक जातीवर झाली अस म्हणणारे खूप जण आहेत. लोक काहीही म्हणतील पण तुम्ही पत्रकार आहात हे विसरू नका...
एकदम बरोबर आहे दादा कट्टर कार्यकर्त्याला समाजातील लोक जे विचारतात ताई कशा पडल्या टोचून बोलल्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. राजकारन झालं पण. फक्त आत्मसन्मान डीवचला जात आहे
मॅडम माझा एक मित्र होता 10वी मध्ये म्हटला माझ्या पप्पांनी खूप मला कॉप्या पुरवल्या चीटिंग केली मास्तराला पैसे दिले फिक्सिंग केली मी टॉप करणार 10 वी मध्ये निकाल लागला तर तो नापास झाला तसं झालं यायचं पण निकाल लागला आहे फेल झाले एनी राजकारणा संन्यास घ्यावा अजून आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावे
कोणीही ह्या दल बदलू लोकांसाठी स्वतःच जीवन संपवू नये..भाषण करून हे लोक रात्री सोबत जेवतात,ac तुन फिरतात..ते बायका मूल सोडून अनेक महिने बाहेर मजेत असतात..आपल्या सर्वसामान्याच कुटुंब आहे..सगळे कुटुंबातले आपल्यावर आशेने पाहत असतात..ह्यांची भाषण तर मनावरच घेऊ नका..
Abe champak, hare hue candidate ki baat nahi chal rahi yaha....jaise tumhare farmers suside karte hai...vaise uske followers ke sucide ki baat ho rahi hai!
एका विशिष्ट समाज घटकातील लोक आत्महत्या करत आहेत याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण बीड मधील लोकांचे विचार मागास आहेत. विरुद्ध पार्टी जिंकण्या साठी देखील बीड च्याच लोकांनी मतदान केले होते हे विसरू नये.
आमचे आबा 2019 ल आमदारकी ल पडले 2024 ल खासदारकी ल थोडक्यात पडले तरी पण आम्ही विधान सभेची तयारी परत करत आहे असले धन्दे करत कोण बसणार नेता जर आपला हवा तर जोमाने काम करायला लागता पराभव झाला म्हणून खचून जायचं नसता पराभव पण एक दिवस तुम्हाला कंटाळून विजय मिळवून देईल ❤
कोणीही चिक्की ताई साठी बलिदान नाही दिलं लोक महागाई आणि बेरोजगारी मूळ मारताय. राजकारण्यांना बाप माननारी लोक मूर्ख असतात यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप माना आणि त्याच्या आनंदासाठी काम करा.
काय लोक आहेत,यांना स्वतचं घरचे महत्वाचे वाटत नाही पण नेत्यांसाठी जीव देत आहे, स्वतःचे मुल, संसार यांना असे उघड्यावर सोडणे कितपत योग्य आहे? अरे ती निवडणूक आहे, कुणीतरी जिंकणार, कुणी तर हरणार, अती जास्त भावनिक झाले की असे होते.
@@vaishnav1517ते का आहेत सर्वांना माहीत आहे का नाही दुसर्याना संधी मिळत १५ वर्ष झाले घरातला खासदार काय विकास केला पुढच्यावेळी मुस्लिम बांधवाचा उमेदवार देऊ निवडुन
@@AviashUgale mi ambajogai cha ahe ithun kuthe pn aaju baju chya shahrat jayla rasta changla ahe aamhala vima time vr bhetto ani ky kelay he jr sangaycha zala tr JALYUKTA SHIVAR hyachi ji advertise bagta n tv vr te pn yojna tai ni suru kelti mantri astana tya fadanvis ni khote aarop karun pad kadun ghetla lagech
पंकजा मुंडे चा पराभव मुस्लिम आणि दलित मतांमुळे फार कमी फरकाने झाला आहे.2009 पासून बघा तुम्ही बिड मध्ये मुंडे फॅमिली समोर कोणीही आसो साधा zp मेंबर, नवखा उमेदवार असला तरीही 5.5 लाख मतदान घेतो , का तर मराठ्यांचा विरोध. मराठा मतदान 50 हजारांहून अधिक मुंडे फॅमिलीला कधीच पडत नाही तरी पण मुंडे नी एवढे मराठा नेते मोठे केले.आख्या महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतात पंकजा मुंडे जर अशा वेळी दलितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिल्या तर खूप मोठा फरक पडेल.एवढे मराठा नेते मोठे करण्यापेक्षा बाबुराव पोटभरे, पप्पू कगदे सारखे एस.सी. नेते आणि मुस्लिम समाजातील पाशा पटेल सारखे 2 4 नेते मोठे केले असते तर ताईला फायदा झाला असता.
बीड जिल्हा हा मुंढे घराण्यावर खूप प्रेम करतो म्हणून पराभवानंतर हा बिड जिल्ह्यात एव्हढा उद्रेक पाहायला मिळत आहे, पंकजा ताई म्हणजे बीडची वाघीण समजली जाते,
अस्तित्व टिकवण्यासाठी आणि माझी पण पावर आहे हे दाखवण्यासाठी तयार केलेले आहेत थोडेफार..... नाहीतर एवढ्या मोठ्या पक्षाच टिकटावर लढल्यावर हार कशी झाली असती.... पक्षात दबदबा राहावा म्हणून तयार केलेत हे सगळे
कोणताही कितीही मोठा नेता असो.. जीवन एकदा मिळत असत.. आई बापाचं आणि देशाचं नाव मोठं करायचं सोडून नेत्यांमध्ये जीव अडकवून स्वतः जीव देणे हे चुकीचं आहे.. भावपूर्ण श्रदधांजली
पराभव झाला म्हणून आत्महत्या हे कारण पटत नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करावी. पंकजा मुंडे यांनी ज्याने आत्महत्या केली आहे त्या मुलाच्या कुटुंबियांना 50 कोटी रुपयांची मदत केली पाहिजे. कारण तो कार्यकर्ता पंकजा यांचा होता. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला हवे की हारजित असते म्हणून.
1. मी बीडचा आहे, 2 - 4 लोक सोडलं कोणी नाही झालं भावनिक 2. वंजारी समाज सोडून कोणी पोरीचं नाव पंकजा नाही ठेवत 3. मागचे 15 वर्ष वंजारी समाजाचा खासदार होता तेव्हा जातीयवाद नाही का झाला
कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्र च्या लोकांकडून शिकल पाहिजे येवढं मनावर नाही घ्यायचं हे राजकारण राजकारणातून आपला कसा फायदा करून घायचा हे शिकल पाहिजे त्यांच्या कडून
एक साधारण माणूस विजयी झाला आहे मुंढे परिवार खूप वर्षा पासून राजकारणात आहे आता कोणी नवीन माणूस येऊन जनते ने जर तेला पसंती दिली तर काही चुकीचे केलं नाही एवढे वर्ष सत्ता भोगली आता दुसरे ना संधी द्या
Fakt 50 lakh....10 crore mhana baba....Aree kay bolta...Pankaja mhanti hoti ka Jiv dhya mhanun...Jar paise bhetnar astil tar mi pan Udhya Jiv deto ani dhya mazhi family la 50 lakh ....mi ata jiv deil....
पंकजा आणि धनु भाऊ आमचे जीव कि प्राण आहेत आणि हो मी काही उसतोड कामगार नाही तर गोपीनाथ मुंडे मुळे मी आता शिक्षण अधिकारी आहे '' मुंबई मधे समजल का प्रेम आहे 😢
साहेब तुम्ही शिक्षणाधिकारी आहात म्हणजे तुम्ही खूप शिकलेले असाल आणि अभ्यासही असेल तुमचा .. मग तुम्हाला हेही माहीत असेल की , निवडणूक ही आरोग्य , शिक्षण , आणि रोजगार अशा मुद्द्यांवर लढायला हवी जातीच्या आणि धर्माच्या आधारवर नव्हे ! कोणत्या जातीत आणि कोणत्या मातीत जन्माला यायच हे आपल्या हातात नसत . ज्या आई वडीलांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आणि ज्या संविधानामुळे मुळे तुम्ही अधिकारी झालात त्यांना जीव की प्राण माना ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप आहेत त्यांना कसले जीव की प्राण मानता मी पण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आदरणीय मुंडे साहेबांनी स्थापन केलेल्या संस्था ताई चालवू शकल्या नाही तसेच कायम मुंबईला राहूनच राजकारण करायच गांव गावच्या सरपंचाची सुद्धा त्यांची ओळख नाही फक्त हवेवर राजकारण चालू आहे ताईचे आता राज्यसभा मिळाली की शांत होतील ताई
आम्ही आज पण माणसीकतेने खुप खचलेलो आहेत.डोळ्यातील पाणी तुटण्याचे नावच घेत नाही.मण कुठेतरी भटकत आहे जिवनातील आनंदच हरवला मोबाईल पाहात बसतो तोही फक्त समाचार कधी पंकजाताई ला राज्यसभेत खासदार करतात याची कुठे तरी बातमी येईल.आज पर्यंत निराशाच बघू कुठवर माझ्या पंकजाताई ला संघर्ष करावा लागतो ते.
पंकजा मुंडे यांची मुलं अमेरीकेत शिक्षण घेत आहेत,सर्व मुंडे कुटुंबीय फाईव्ह स्टार जीवन जगतायेत आणि त्यांचा अख्खा बीड जिल्हा ऊस तोडणी करण्यासाठी आमच्या पश्चिम महाराष्ट्रात येत आहे.या विदारक परिस्थितिचा या लोकांनी नीट विचार केला पाहिजे.
Je dusarya samajach nete aahet tyanche mule ky usatod kartat ka
User miya, Baramati ke aapke sahab ki beti ka education kaha hua tha ye bhi jaan lo! ... fir bakloli karo!
ह्या वाकड तोंद्याया नी बीड आणि मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही आणि मराठा आरक्षण पण देला नाही यावड्या वर्ष सत्ता होती की अडचण होती मग आरक्षण देयाला मित्रानो एकदा विचारा ना कधी ओबीसी मराठा भांडण लाऊन झाला मोकळा हरमखो.......
@@infinity6246 बारामतीच्या हिरव्या डुकराला आम्ही आमचा नेता कधीच मानत नाही.
@@infinity6246 मिया बारामती के सहन की बेटी का एज्युकेशन किधर भी हुवा हो लेकीन बारामती के लोगो ने sucide भी तो नाही किया अभितक ऐसी फालतू नौटंकी के लिये.......
धनंजय ने पंकजा ला हरवलं तेव्हा एवढं दुःख झालं नाही मात्र पंकजाला दुसऱ्या जाती च्या व्यक्ती ने हरवले हे दुःख आहे. .. .
💯💯💯
💯💯💯
💯
💯✅ bhawa
मराठ्याने हरवलं म्हणुन
पंकजा मुंडे 2019 ला पण पडल्या होत्या.... तेव्हा बर नाही एवढा उद्रेक झाला.... मतलबी लोक आहेत
लढायला दम लागतो बाप्पा खूप वेळा पडले.पण खचले नाही.❤❤❤❤❤बज बज बज बज बज रे बजरंगी _-_-_-_-_-_-_-_-_-_-_
@@Dms11122pudhchya veles pn pdnar
तेंव्हा एका वजाऱ्याचा पराभव एका वंजाऱ्याने केला होता.....आता मात्र पराभव एका कुणबी मराठ्याने केला....!!!
Khasdar Maratha zala Manun..😢
@@Dms11122 २०१९ ला बाप्पा पडल्यावर मराठा मुलांनी आत्महत्याच केल्या का? एवढे वर्ष पद घरात होत काय केले जिल्हासाठी ?
ताईचे पोरं परदेशात जातात तुमचे पोरं सतरंज्या उचलतात ह्यावरून तरी सुधरा कशाला हिच्या नादी लागतात 😂
😂😂😂😂😂😂 करुणा दाखवा 😂😂😂😂😂😂
💯💯
करुणा
Miya praful, bhatakti aatma ne " modern jatiwad" ki shuruvat ki maharastra state me!
अरे भाड खाऊ तुझ्या वानी जाती साठी माती खाणारे नाहीं अम्ही
याच्यामुळेच बीङ एवढं मागास आहे..
Tu London la rahtos vatt @sksaundarmal146
दादा बीड मागास नाही जे पाहिजे ते बीडमध्ये आहे ... नीट डोळे उघडून बघ
Maharashtra cha bihar ugich bolat naahit...😂
@@someshwarmunde3114
Dada...20 वर्षापासून बीड रेल्वे..?
आले का फंड वापस कसा गेला?
पैसा फंड असून सुद्धा विकास काम झाली का ?
Airport?
ऊस तोड मजूर आहे तिथं आहे...आज पर्यंत त्यांचे लेकर हॉस्टेल च शिक्षण घेतात. का ?
Gangster गुंड?
पळावा पळविच राजकारण?
सगळ्यात जास्त घेणे बीड मध्ये का ?
हेला मार त्याला उचल ?
ऊस तोड कामगारांचा जिला ही जुनी ओळख होती ?
आता बीड / परळी म्हणजे बिहार असे लोक मनायला लागलेत ..का ?
काय सांगायचं तुमच्या सारख्या लोकांना अजून तोंड भरून कौतुक करता 😅
Kahi nahi lutal hya lokani
#नेत्यालाच बाप मानलं की हे असंच होणार!
#भावपूर्ण श्रद्धांजली!💐
Udya jarange mela tar hech bolnar ka re
@@HS-me2fgpankaja munde melyavar Tu pan mar
Tumhara bap manto amhi tyanna
@@HS-me2fgजरांगे मरत नसतो खोलून मारत असतो
@@JayMalhar11no.😂😂😂
परळी मध्ये पंकजा मुंडे पडल्या तेव्हा कधी उद्रेक झाला नाही कारण धनजय मुंडे जिकला आता मराठा उमेदवार जिकला तर लगेच उद्रेक जातीवाद नाहीतर मग काय आहे हे
Jati vad ch ahe ha pn tyachi suruvat jarange ne keli kutrya ne.
चांगला डाव टाकलाय शरद पवार च्या कुत्र्या ने आरक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही .
दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची.
जरांंगे प्रामाणिक कुत्रा आहे शरद पवार चा. मराठा रक्षण दिल तर ओबीसी नाराज नाही दिल तर मराठा नाराज म्हणजे भाजप सत्तेत राहत नाही .
दोन्हीकडून कोंडी झाली भाजप ची.
जरांंगे शेठ चांगला प्लान आहे.
काहीही झाल तरी भाजप घरी बसणार.
कोणीतरी एक समाज लांब च जाणार भाजप पासून.
ओबीसी मधून आरक्षण मागायच मुख्यतः कारण म्हणजे भाजप चा सगळ्यात मोठा मतदार ओबीसी आहे मग एकतर तो मतदार दुर होईल नाहीतर 50, 60% मराठा समाज जो भाजप ला मतदान करत होता तो तरी दुर होईल.
Jatiwad ahe..जमिनी देशाची स्थायी आहे,ती maratha विलीन करू दिली नाही,त्यावर सर्वांचा अधिकार आहे जमिनी,विलीन करून सर्वसमावेशक वाटणे आवश्यक आहे
Kiti diws stayi sampti tumhala
उद्रेक जातीयवादी असता तर दंगली घडल्या असत्या, जातीयवाद तर निवडणुकीत होता मागच्या बीड च्या दंगली ह्या जातीयवादमुळेच होत्या
@@mangeshacharyaaadhi Reservation sod mag bol
बीड़ मधे चांगल्या शिक्षणाची खूप गरज़ आहे.. अडाणी पना मूळ लोकाना घरच्या पेक्षा बाहेरचे जवळ वाट्त आहेत 😢
लोकांनी लक्षात ठेवावे याच मुंढे कुटुंबमुळे तिथे प्रत्येक कुटुंबात ऊसतोड कामगार तयार झाला..
निसटता पराभव नव्हता,
पिपाणी 55 हजार आणि परळी मध्ये बोगस केलेले 50हजार हे जर लक्ष्यात घेतले तर 1लाखापेक्षा जास्त मताने पंकजा पडली आहे.
✅☑️
धनु भावा न लोळवल तेव्हा उद्रेक का झाला नाही हे कट कोण रचत आहेत हे जातीवाद वाढेल नाही का
Aata ekda jativad vadhu de bhau! Kay hoil te hoil, aadhunik aanajipantana je pahije tech hotay.
Tase naste tar 'Chhatrapati Shivaji Maharaj' asot kiva 'Raje Yashvantrao Holkar Maharaj' asot tyana hatyar uchalnyachi kahich garaj nasti.
Aani ekda hatyar uchalale ki pahilyanda swatahachich gaddar manse sampawavi lagtat, ha pan ek trikalbadhit satya asa itihas aahe.
तुझ्या आईला पाठव आम्ही लोळवतो..
जातीवादी मदरचोद नीट भाषा वापर..
ज्या भाषेत बोलाल त्या भाषेत उत्तर मिळेल..
Santy uncle, aapka candidate agar harta to aap bhi yahi karte...shayad jyda badh chadh kar!... Kya aapko aise nahi lagta???
आज कळतंय बीड ला महाराष्ट्रातला छोटा बिहार का म्हणतात 😂😂
😂😂
मि स्वतः बीड जिल्यातला आहे पण हे 💯खर आहे
😂
😂
Are lavdyaa Tu tuzz bag amchyaa beed madee nakoo vichar karuu😂
आधीच्या खासदार चे काम नव्हते त्यामुळे लोक वैतागून मतदान नाही केलं
Proof ahet ka tuzyakadae ka kadhi gharachya baher nahis nighat kelya
@@funnyjoker1m353त्याला शिव्या देण्यापेक्षा पडली तुमची ताई तेव्हाच मतदान करायचं ना आणि ईथे शिव्या देऊन लायकी दाखवतो आधि नाव आणि dp तर ओरिजनल लाव 😂
खरंय.
@@funnyjoker1m353 Tv9 abp maza chi batami vachali nahi ka? Maharastratil sarvat kami kaam kelelya kkajdar mhnun pritam ch naav ahe. Mhnun padali...jara news baght ja.. Rahila vishay kamacha relve ajun nhi aali yavarun samjla kiti vikas kelay..
काम होते जात मोठी नव्हती
कारण निवडणुकीची लढाई सरळ अस्मितेवर नेली . मी हारलो म्हणजे तुम्ही हारले यावरती नेली . आणि आपली बहीण २ वर्षापासुन २-३ लाखाचा लीड ने येते आपणही सहज येऊ या भ्रमात राहील्या ताई . हार जीत दोघापैकी एक होणार हे समाजाला सांगण्यात कुठेतरी कमी पडल्या .
15 वर्ष मुंडे घरण्याकड खासदारकी होती काय दिवे लावले ते या वेळी ताई निवडून येवून लावणार होत्या... तरुणांचं स्थलांतर रोखता आलेलं नाही, बीड मधल्या प्रत्त्येक जाती धर्माची तरुण तरुणी त्यात वंजाऱ्यांची देखील पुण्या मुंबईत येवून हाताला रोजगार धुंडाळत आहेत... माझी नम्र विनंती आहे माझ्या वंजारी बांधवांना, भावांनो बहिनींनो स्वतःच आयुष्य खूप मौल्यवान आहे राजकीय नेताच्या पायाशी त्याला गहाण नका टाकू
Ab awam dekhegi ki aap kitni roshni bikherte ho!
तू तुझं बघ
@@SumeetBullete माझं मीच बघतोय कोणी मुंडे, क्षीरसागर, धस, पंडित किंवा सोनवणे नाहीत बघत... म्हणुन माझे बांधव आत्महत्या केल्याने जीव तुटतो.. कारण त्यांनाही स्वतःच स्वतःच बघायचं होत,
@@pradnyadipwanjare5999 अहो मग पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रि असताना त्यांचं काम पाहिलं नाही का तुम्ही, तिथं त्यांनी जात पाहून जलसंधारण ची कामे केली का ?
@@SumeetBulleteataparyant marathe vote karayche ... Uposhan karun arkshan milat nahi ... He bolayachi garaj navhti
पंकजा मुंडे 2019 पण पराभव झाला होता मग किती जणांनी आत्महत्या केली
35 वर्ष मुंडे कुटुंब राजकारण होते...😁
आरे लोकशाही आहे भारतात...😂
😔 भावपूर्ण श्रध्दांजली...💐
माय बापान पेक्षा राजकारणी मोठे वाटतात ही शोकांतिका...😢
Rikami tekdi meli 😅 bar jhl
जसं तुला जरांगे मायबापा पेक्षा मोठा वाटतो. पवारांचा पळतू कुत्रा.
💯💯💯💯
Tu lai kam karun diva lavlas ka tu mar
Tuza baap melyavr asach bol@@RohitSharma-xw1ko
आत्महत्या करनारे ओबीसी नसुन वंजारी आहेत.
खासदारकी कुणाची मक्तेदारी नाही. आज कुणाची तर उद्या कुणाची असते.
पंधरा वर्षे एकाच घरात खासदारकी असताना का बरे कुणी टोकाचे पाऊल उचलले नाही.
मराठा ओबीसी दलित मुस्लिम एका बाजुला व वंजारी एका बाजुला अशी स्थिती झाली होती
केंद्राच्या यादीत धनगर, वंजारी ओबीसी आरक्षणात आहेत. केंद्रशासनाच्या नोकरभरतीत धनगर, वंजारी यांना ओबीसी कोट्यातून नोकर्या मिळतात.
महाराष्ट्र शासनाने धनगर आणि वंजारी यांना भटक्या विमुक्त प्रवर्गात समाविष्ट केले आहे.
किती आमदार आहेत वांजाऱ्यांचे बीड मध्ये
तरी सहालाख सत्याहत्तर हजार मतदान पडल सोप नाही .
@@ashoksanap8705अरे वेड्या BJP कडे भगून लोक मतदान करतात,सर्व मराठा नेते bjp चे आहेत बीड मध्ये
@@ashoksanap8705अपक्ष राहिल्यावर तीन लाख पण पडणार नाहीत मत
नेत्यांचे पोर बाहेर देशा मध्ये शिक्षण घेता आहे आणि कार्यकर्ते आत्महत्या करता आहे 🙏🙏🙏🙏 वा
Te aamchay sathi dev aahet
@shrinagargoje178 tumchya devila padle mg marthyani 😂😂😂😂😂😂
@@netajigharage1414 padu de ki tula kay karaychya
@@shrinagargoje1178 ata dhanula padun mundenche rajkaran sampavayche fakt marathe chalnar ata beed madhe
@@rushimarwadkar384 tu tuj bagh shaynpana shku nako
निवडणुकी मध्ये 2 वेळेस पराभूत झाल्यामुळे मागचा दराने राज्यसभेची खासदारकी मिळावं म्हणून प्रयत्न चालू आहेत चिक्की बाई चे... बाकी भावनिक तर रोजच होतात 😂😂 लोकनट्या आहेत त्या... भक्तांची वाघीण 😂
गुलाम व चमच्याने सांगू नये
@@bookaadat39chidtoy kshala bhava😂😂😂😂
Ekdam barobar bhava...
Radun rajkaran karnari aahe hi...
DM sahebachya opposite madhe hotya tevha pn assch radat hotya
@@bookaadat39aachya shivya dilyan kahi hot nahi Mitra..... Ulat gharche sanskar kaltet.... Tuz kahi mat / thought asel tr mand .... Aamchya pn buddit bhar padude 😊
Tuzi takrar honar
हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील जी काही घटना घडली त्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐..
मी स्वतः ह्या तालुक्यातील आणि त्या गावाच्या बाजूच्या गावात राहणारा व्यक्ती आहे. तो फक्त मा. ताईसाहेब यांच्या समाजातला व्यक्ती आहे म्हणून ताई साहेबांच्या पराभवा मुळे त्यान जीवन संपवल हे चुकीच आणि अफवा आहे. मुळात तो व्यक्ती भोळसर होता, तो एक दुखदायी अपघात होता. बोल भिडू यांना विनंती आहे उगाच ह्या अशा गोष्टीचा संबंध कुठेही जोडू नका. त्याने ते बोलायला आणि तसे घडायला एवढच काय ते. जर खात्री नसेल तर बोल भिडू टीम ला माझ अव्हाण आहे त्यांनी अहमदपूर ला यावं मी तो एक अपघात होता हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे आणि जे कोणी तरुण आहेत त्यांनी आत्मपरीक्षण कराव. मा.स्व.मुंढे साहेबांची जवळ जवळ 30 वर्ष एकहाती सत्ता बीड मध्ये होती काय विकास आहे, ज्या ऊसतोड मजूरावरती जिल्ह्याच राजकारण केल ती ओळख बीड ची खरंच आज एवढ्या वर्षात पुसली गेलीय का ? नाहीच ना.
मा.स्व.साहेबांची मुलगी सुद्धा त्याच ऊसतोड मजूर आणि गोरगरीब जनतेच्या नावावर राजकारण करत आहेत. मी स्वतः आ.ताईसाहेब यांना जवळ पास दीड कोटीच्या land cruser या गाडीतून येऊन दिवसाला 500 रु कामावणाऱ्या लोकांच्या हक्का किंवा समस्ये बद्दल बोलताना पाहिलं आहे, स्वतःच्या मनाला हा प्रश्न पडला पाहिजे की खरंच ताईसाहेबांनी गरिबी च्या झळा सोसल्यात नाहीच ना? ताईसाहेब जरी आपल्या समाजाच्या असल्या तरी त्या आपल्या गोरगरीब जनतेतून नाहीत. केवळ त्या मा. स्व.मुंढे साहेबांच्या कन्या आहेत म्हणून जर त्या नेत्या असल्या तर ही घराणेशाही नाही का ? एक भाऊ राष्ट्रवादीत एक भाजपा म्हणजे काही झालं तरी सत्त्ता घरातच. (मी इथं सांगू इच्छितो हे सगळ्या नेत्यांना लागू होत ) समाजानं झोपेचं सोंग घेतलं आहे,ते फेकून द्यावं आणि आपल्या मधून तळागाळातून वर जाणाऱ्या नेतृत्वाला निवडाव. म्हणजे तो तरी एकवेळ आपल्या व्यथा शासन दरबारी मांडेल बाकी शेळीच्या कळपाचा पुढारी जर वाघ होत असेल, तर त्या पुढाऱ्या वर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्हीच संपूर्ण समाजानं ठरवाव.
सविस्तर माहिती सांगितली.. धन्यवाद
@@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.मा.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत. मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कडून दुसरी काय अपेक्षा करणार.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
@@avinashambre6830🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
@@avinashambre6830 🙏 सर जी, हेच होत आहे.ताईसाहेबांना सुद्धा हे लोक चुकीची माहिती देऊन एखाद्याच्या मृत्यूचही भांडवल करत आहेत.मा.पत्रकार विलास बडे सर सुद्धा अहमदपूर चेच आहेत. भाग्य नगर परिसरात घर आहे त्यांचं अहमदपूर मध्ये. ते सुद्धा कुठलिही शाहनिशा न करता त्यांच्याच तालुक्यात घडलेल्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाशी जोडला, तसपण जागतिक दर्जेमध्ये 184 स्थानावर असलेली भारतीय मीडिया कून दुसरी काय अपेक्षा.मी आष्टी मध्ये घडलेल्या घटनेची न्यूज abp वर पहिली तिथल्या कंमेंट वाचल्या त्याच गावच्या कुणीतरी कंमेंट केली आहे, वयक्तिक कारणामुळे आत्महत्या केली पन नातेवाईकांनी त्या गोष्टीचा संबंध ताईसाहेबाच्या पराभवाशी जोडला.
मोठ्ठे मोठ्ठे लोक पराभूत होतात. इंदिरा गांधी पराभूत झाल्या. जीव देणे हा काय मार्ग नाही.
आपले घर आधी बघावे कार्यकर्त्यांनी मग दुसऱ्याला मोठ्ठा करा
इतकी वर्ष मुंडे घराण्यातील सत्ता होती कोणता ही समाज किंवा लोकांनी कधी ही निषेध किंवा रोष व्यक्त केला नाही... मग बदल झाला तर आक्रोश का.... लोकशाही आहे..
अरे माजली आहेत ही ,घरी खायला अन्न नाही पण उगी कळवा करायचा
फक्त माझ्या जातिचा नेता निवडून आला पाहिजे, ही एक प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ति आहे, लोकशाही मध्ये लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधि निवडून येतो, समाजाने नेत्यासाठी एवढे भावनिक होने अत्यंत दुर्देव आहे.
पंकजा मुंडेनी त्यांना इलेक्शन ला पैसे दिले होते त्यांना वाटायला आणि पंकजा मुंडे पडल्या म्हणून पंकज्या मुडेना घाबरून त्या लोकांनी जीव दिला 😂
😂 kay logic aahe?
Brobar ahe😂🎉
पैशामागचे असतो आम्ही तर बप्पाच्या बाजुने आलो असतो बजरंगने चार लाख घेऊन आमच्या एका वस्तीवर माणूस पाठवला होता त्याचे काय हाल केले विचारा .😂😂
एकदम बरोबर
🎉 बोगस मतदान केलं कलेक्टर हाताशी धरला डमी कॅंडिडेट दिला आणखीन काय करावे पराभव हा पहिला नाही या अगोदर धनंजय मुंडेनी सुद्धा पाडले आहे
8:19 हा निसटता पराभव नाहीये कारण पिपाणी या चिन्हाने 54 हजार मत खाललेत विश्लेषण केले तर पूर्ण आणि विचारपूर्वक करत जा
Jay Bhim wale vanchit kde n jata bappa la vote dile nhi tr chukun pan aala nsta bappa
अरे मुसलमानाच्या जीवावर आले तुम्ही लई उडू नका
@@dipulmanwar5649 निवदुन आला ना ते महत्वाचे
54 hazar pipani vale pn tutarich voting ahe tumhi tutari sarkh chinh Dil tase bapp 60 chya lead ne nivdun ale as mhnav lagel
पंकजा मुंडे यांचा 2019 विधानसभेला धनंजय मुंडे यांनी पराभव केला त्यावेळी असे काहीही ऐकण्यात आले नाही त्यावेळी का तर आमदारकी घरातच राहिली होती यावेळी खासदारकी एका शेतकरी पुत्राला मिळाली म्हणुन एवढा आकांडतांडव चालू आहे.
वेगळ्या कारणामुळे आत्महत्या करतात... 4-2 लाख रुपये मिळतील या आशेने ताई च्या नावाने बाजा वाजवणार...
💯💯💯
बरोबर
Laaaj watat nhi asa bolayla
हो आरक्षणाच्या नावाने मरणाऱ्याच पण असाच असतं
@@vishalnagare9791पॉवर गोळ्या पेक्षा बर असतंय 💥💥💥😅😅😂😂
त्यांच्या पराभवात मी केलेले 8 मतदान आहेत😅
😂😂😂😂😂😂😂
👍
लोकांनी चुल पेटल्या नसल्याचे ऐकलं पकजाला स्वयपाक येत नाही तुम्ही तुमच बघून घ्या....
Tuzya mayila lavaych ki svaypakala😂
Besharmi ke "L" ko apne pichwade me dal liya kya tumne!?
बीड ला शिक्षणा साठी जास्त लक्ष दया,
Next Election ची तयारी चालू केली पंकजाने😂
आत्महत्या करत आहेत म्हणल्यावर
भारतात बिहार
आणी महाराष्ट्रात बीड
आढानी लोक आहेत वाटत...😂😂
Neet cha reuslt pg beedcha😏😏
Tula beed ch nahi pn dousri kd CH mahit aahe tula ky kalnar
Tumchya kde ky ahe te bgha aadhi
Ekdam barobar.... For reference
Education - beed Bihar same
Sex ratio - beed Bihar same
Political interest - beed Bihar same
Collusion/ bhandan/ rada- beed Bihar same
Income source - beed Bihar same
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर्वच जरांगे इतके पण अडाणी नाहीत .
कार्यकर्ता डोक्यावर पडलेला आहे
वंजारी समाज मुंढे कुटुंबाच्या मागे 100% असतो तरीपण तेंव्हा निवडणूक जातीवर झाली अस कोणी म्हणत नाही..
पण 80% मराठे बाप्पा च्या मागे होते तर निवडणूक जातीवर झाली अस म्हणणारे खूप जण आहेत.
लोक काहीही म्हणतील पण तुम्ही पत्रकार आहात हे विसरू नका...
2019 ला पण ताई चा पराभव झाला होता तेव्हा तर एका ही कार्यकर्त्याने आत्महत्या केली नाही.
त्यांना काही लोकांनी चिडवल असेल ..दुःखी माणूस ला चिडवल की काही लोक असेच वागतात
एकदम बरोबर आहे दादा कट्टर कार्यकर्त्याला समाजातील लोक जे विचारतात ताई कशा पडल्या टोचून बोलल्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत. राजकारन झालं पण. फक्त आत्मसन्मान डीवचला जात आहे
लोकं येडे बाकी काय आपले आई बाप आपले बाकी कोण नाही ज्याला कळलं नाही तो मेंटल खरा 😂
मॅडम माझा एक मित्र होता 10वी मध्ये म्हटला माझ्या पप्पांनी खूप मला कॉप्या पुरवल्या चीटिंग केली मास्तराला पैसे दिले फिक्सिंग केली मी टॉप करणार 10 वी मध्ये निकाल लागला तर तो नापास झाला तसं झालं यायचं पण निकाल लागला आहे फेल झाले एनी राजकारणा संन्यास घ्यावा अजून आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं काम करावे
हीचं राजकारण कायमच संपवा,पुढचा नं धन्याचा
Bag nantar nikal Kay hotay te
या तिघांनी जीव देण्याचे एक कारण
यांना घरच्यांपेक्षा राजकारणी महत्वाचे वाटतात
कोणीही ह्या दल बदलू लोकांसाठी स्वतःच जीवन संपवू नये..भाषण करून हे लोक रात्री सोबत जेवतात,ac तुन फिरतात..ते बायका मूल सोडून अनेक महिने बाहेर मजेत असतात..आपल्या सर्वसामान्याच कुटुंब आहे..सगळे कुटुंबातले आपल्यावर आशेने पाहत असतात..ह्यांची भाषण तर मनावरच घेऊ नका..
आता पर्मनंट खासदार बप्पा सोनवणे,,,,,, मग काय ,,,,, जीव न देता लढले पाहिजे.
थोडक्यात आला रे नाहीतर कळलं असत तुम्हाला...
काठावर पास
बीड सिटीमुळे आला नाही तर पुन्हा उभा राहिला नसता .
पंकजा मुंडे यांनी सहानुभूती दाखवत...प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी....
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता...मग आताच काय झालं????
मराठा उमेदवार होता म्हणून??
ही पुढारी पैसे खाऊन त्यांचे जीवन चांगले जगतात. तुम्ही का उगीच तुमचा कुटुंबाला असच सोडून फुकट जीव देताय असल्या लोकानसाठी
Beed ka hichya bapach ahe ky pn changl zal padli mnun.
Ho आहे बीड तिच्या बापाचं.तुझा बाप बारामती मध्ये आहे😂😂
तुज मतदान आहे का तुज्या गांडीत दम नाही म्हणून असल्या acc bolto
Maratha power 💪🏻
बीडचा खासदार पाटलाचा सरदार. 🚩
@@JacksSparrow-ke7bp tumhi lok sudhrnar nhi evdya veles tumchya lokanchya Ganda shekun gele Ingraj ,Muslims tari tumhi jati tach maral sudharnar nhi tumhi lok tijorya gelya pn mujorya nhi gelya
Abe champak, hare hue candidate ki baat nahi chal rahi yaha....jaise tumhare farmers suside karte hai...vaise uske followers ke sucide ki baat ho rahi hai!
पोलीस भरती पावसात होत आहे ,या मुळे 11 लाख मत भाजप चा विरोधात जाणार ,आणि त्याचा घरातील पण टोटल 50 लाख मते,
काँग्रेस chya काळात महालात होती का भरती मुर्खा
100% असच होणार..
💯
तुम्ही काहीपण करा भाजपला पाडून काँग्रेस निवडून अना तरी पण तुम्हाला आरक्षण नाही मिळणार 😂
@@sk-cu2zs बरोबर बोलला, काँग्रेस यांना शेट्ट देणार आहे 😀
चिक्की ताई पडल्या 😂😂😂
चंदन चोर आला😂
Aslya adani lokamule jinkat hoti pankaja 🤐🤐🤐
झ्याटया तुज्या गांडीत दम नाही असल्या अकाउंट वरून बोलतो
नेते नेते असतात लोकांनो ...आपल्या घरच्यांसाठी जगा ❤
एका विशिष्ट समाज घटकातील लोक आत्महत्या करत आहेत याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण बीड मधील लोकांचे विचार मागास आहेत. विरुद्ध पार्टी जिंकण्या साठी देखील बीड च्याच लोकांनी मतदान केले होते हे विसरू नये.
तपलिक हुआ है बिचारी को 😂
तपलिक😂😂😂
....aur aap ki sharm....besharmi ke niche so gai hai!
शर्म का नाम पंकजा हैं क्या @@infinity6246
आमचे आबा 2019 ल आमदारकी ल पडले 2024 ल खासदारकी ल थोडक्यात पडले तरी पण आम्ही विधान सभेची तयारी परत करत आहे असले धन्दे करत कोण बसणार नेता जर आपला हवा तर जोमाने काम करायला लागता पराभव झाला म्हणून खचून जायचं नसता पराभव पण एक दिवस तुम्हाला कंटाळून विजय मिळवून देईल ❤
कोणीही चिक्की ताई साठी बलिदान नाही दिलं लोक महागाई आणि बेरोजगारी मूळ मारताय. राजकारण्यांना बाप माननारी लोक मूर्ख असतात यापेक्षा स्वतःच्या बापाला बाप माना आणि त्याच्या आनंदासाठी काम करा.
Tuzy aichi pchi
No de
शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचा एवढा गाजावाजा होत नाही ... आणि नेतेही कधी रडत नाही ... ह्याचं एवढ काय कौतूक ....😂😂
काय लोक आहेत,यांना स्वतचं घरचे महत्वाचे वाटत नाही पण नेत्यांसाठी जीव देत आहे, स्वतःचे मुल, संसार यांना असे उघड्यावर सोडणे कितपत योग्य आहे? अरे ती निवडणूक आहे, कुणीतरी जिंकणार, कुणी तर हरणार, अती जास्त भावनिक झाले की असे होते.
पाठवून द्या त्यांना सासरी आमचा बुलढाणा त्यांचं सासर आहे...😂😂
तुझा नं दे
@@bookaadat39चुत्या no gheun काय तूझी बहीण देणार का त्याला
@@bookaadat39 127
पराभव. पचन. कराला. शिका. जनता दरबारार. आहे. योग्य. ंनिरनेय. घेतला. पकाजा ना. सन्यास. हया.
तू तुझं बघ ना
पंकजाताईन पेक्षा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या उमेदित जोडलेली माणसांची ती कमाई आहे!
देशा साठी जीव द्या.. अश्या लोकं साठी कुठे जीव देतात बिनडोक लोक आहे हे..😮💨😌🤦♂️🤦♂️
राजकीय नेत्यांसाठी असे आत्महत्या नका करू हे नेते तुमच्या कुटुंबाला पोसनार नाहीत
धुर्त आन् कुटील राजकारणाची सुर्वात झाली हाय आवघ्या महाराष्ट्रामंदी.
Uncle, ye ishara bhatakti aatma ki taraf karo pehle!
@@infinity6246 सहमत,,,,हिगोष्ट समद्यास्नी लागु हाये .
अशिशिक्षित समजाचा फायदा मुंडे परिवार उचलतो
पंकजा ताई मुंडे या प्रामाणिक संस्कार शम नेतृत्व आहे जे महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे जो ताईसाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
लोकांना आपल्या परीवराबद्दल प्रेम नहीं का?मनात एक प्रश्न आला.
बरं झालं बाबा आमचा बीड जिल्हा बिहार होण्यापासून वाचला
ताई मरणारे दुसऱ्या कारणाने मरतात आणि पंकजा ताई त्याची सहानभुती घेत आहेत ...!
वंजारी लोक जास्त शिक्षित नसल्यामुळे मुंडे घरणा त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहे
gairsamaj aahe tujha beed madhe sarvat jast adhikari vanjarich ahet yeun bagh kadhi
मागच्या result च्या याद्या बघ तू ला कळेल की वंजारी जास्त ते pun ओपन मध्ये तुझा अभ्यास कमी
@@vaishnav1517 हो भाऊ आहेत शिक्षित पण थोड्या पॉकेट मध्येच आहेत
@@vaishnav1517ते का आहेत सर्वांना माहीत आहे का नाही दुसर्याना संधी मिळत १५ वर्ष झाले घरातला खासदार काय विकास केला पुढच्यावेळी मुस्लिम बांधवाचा उमेदवार देऊ निवडुन
@@AviashUgale mi ambajogai cha ahe ithun kuthe pn aaju baju chya shahrat jayla rasta changla ahe aamhala vima time vr bhetto ani ky kelay he jr sangaycha zala tr JALYUKTA SHIVAR hyachi ji advertise bagta n tv vr te pn yojna tai ni suru kelti mantri astana tya fadanvis ni khote aarop karun pad kadun ghetla lagech
काठावर पास झालेला विद्यार्थी म्हणजे बीडचा खासदार.
पंकजा मुंडे चा पराभव मुस्लिम आणि दलित मतांमुळे फार कमी फरकाने झाला आहे.2009 पासून बघा तुम्ही बिड मध्ये मुंडे फॅमिली समोर कोणीही आसो साधा zp मेंबर, नवखा उमेदवार असला तरीही 5.5 लाख मतदान घेतो , का तर मराठ्यांचा विरोध. मराठा मतदान 50 हजारांहून अधिक मुंडे फॅमिलीला कधीच पडत नाही तरी पण मुंडे नी एवढे मराठा नेते मोठे केले.आख्या महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतात पंकजा मुंडे जर अशा वेळी दलितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिल्या तर खूप मोठा फरक पडेल.एवढे मराठा नेते मोठे करण्यापेक्षा बाबुराव पोटभरे, पप्पू कगदे सारखे एस.सी. नेते आणि मुस्लिम समाजातील पाशा पटेल सारखे 2 4 नेते मोठे केले असते तर ताईला फायदा झाला असता.
बीड मध्ये पंकजा मुंडे यांनी दलित मुस्लिम मराठा नेते मोठे केले ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी... बीडमध्ये सर्वाधिक अधिकारी वंजारी समाजाचे आहेत...😂
घंटा मोठे केले जरा गावनिहाय मतदान बघ मग आरोप कर
बरोबरच आहे मुस्लिम आणि दलीत बांधवांनी पराभव केला आहे
😂 ह्या निवाडुनिकी माधे नेत्याना कोनी जुमानाला पण नहीं। काय अगरबत्ती लावायची मराठे आमदार, जिला परिषद, नगरसेवकाची
@@Save_Trees_Save_Earth tyasathi pariksha dyavya lagtat. Ase fake id ne comments karat basal tr kay honar
ताईंनी त्याच्या कुटुंबाला दोनशे कोटी रुपये द्यावे
बीड जिल्हा हा मुंढे घराण्यावर खूप प्रेम करतो म्हणून पराभवानंतर हा बिड जिल्ह्यात एव्हढा उद्रेक पाहायला मिळत आहे, पंकजा ताई म्हणजे बीडची वाघीण समजली जाते,
अस्तित्व टिकवण्यासाठी आणि माझी पण पावर आहे हे दाखवण्यासाठी तयार केलेले आहेत थोडेफार..... नाहीतर एवढ्या मोठ्या पक्षाच टिकटावर लढल्यावर हार कशी झाली असती.... पक्षात दबदबा राहावा म्हणून तयार केलेत हे सगळे
कोणताही कितीही मोठा नेता असो..
जीवन एकदा मिळत असत.. आई बापाचं आणि देशाचं नाव मोठं करायचं सोडून नेत्यांमध्ये जीव अडकवून स्वतः जीव देणे हे चुकीचं आहे..
भावपूर्ण श्रदधांजली
पराभव झाला म्हणून आत्महत्या हे कारण पटत नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करावी. पंकजा मुंडे यांनी ज्याने आत्महत्या केली आहे त्या मुलाच्या कुटुंबियांना 50 कोटी रुपयांची मदत केली पाहिजे. कारण तो कार्यकर्ता पंकजा यांचा होता. नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला हवे की हारजित असते म्हणून.
😂😂😂😂अरे phone घेतला तरी धन्य 😂
Education is so important
तामिळनाडू मध्ये IPS हरतो आणि जेल मध्ये असणारे गुंडे येतात निवडून 😂
एक मराठा कोटी मराठा
Only जरांगे पाटील
जय शिवराय
Kunitari suicide krtay tyat ashya ghoshanaa denyacha Kay arth? Kuni suicide krt he changle ahe ka?
Miya, koti nahi abj kaho...lekin thodi empathy bhi jatao marne walo ke liye!...blunt mat bano! ... sirf khudpasand mat bano!
Gelat udat
कुणाच्याही नादाला लागायचं पण बापाच्या म्हणजेच मराठ्याच्या नादाला नाहीं लागायचं..... currect karyakram होत असतो 😢
पंकजा मुंढे हड्रिंक करणार😂
😂
what do you mean, pls explain
@@infinity6246 अजून एक election हरणार म्हणत असेल 🥺
हे कसलं ड्रिंक असतं?
कळेल लवकरच प्रतिक्षा करा .
पंकजा मुंडे ला भावपूर्ण श्रद्धांजली..... प्रत्येकाला नम्रविनंती आपल्या कुटुंबाचा प्रथम विचार करावा. ह्या नेत्यांना काहीही फरक पडत नाही.
Dada tyatil amchya gavashejaril ahe. Fulln petad ahe. Daru peyun fashi ghetli. Ani ghetli fashi tr pankjamul karan jativadi ahe panki. Vatul kel beed jilyach mhanun Tr padli Amhi janteni. Damdati krayche dahashat majayche he bahin bhau mundhe.mhanun tr padle.
1. मी बीडचा आहे, 2 - 4 लोक सोडलं कोणी नाही झालं भावनिक
2. वंजारी समाज सोडून कोणी पोरीचं नाव पंकजा नाही ठेवत
3. मागचे 15 वर्ष वंजारी समाजाचा खासदार होता तेव्हा जातीयवाद नाही का झाला
पंकजा गोपीनाथ मुंडे हा राजकारणा पालिकडला काळजा विषय आहे 🎉❤
मराठ्याच्या नादी लागलं की काय असत❤
एवढेच कट्टर कार्यकर्ते होते तर विधान सभेचा पराभाव कसा पचवला?
कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्र च्या लोकांकडून शिकल पाहिजे येवढं मनावर नाही घ्यायचं हे राजकारण राजकारणातून आपला कसा फायदा करून घायचा हे शिकल पाहिजे त्यांच्या कडून
कोणतेही पद नाही तरी कायम चर्चेत असणाऱ्या एकमेव महिला लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे ❤❤
रडून रडून 😂😂 माझे बाबा 😢😂
Kiti divas bapacha jivavr Rajkaran karnar
त्या देव माणसामुळे गोपीनाथ मुंडे ❤❤
स्वतः कर्तव्य शून्य
एक साधारण माणूस विजयी झाला आहे मुंढे परिवार खूप वर्षा पासून राजकारणात आहे आता कोणी नवीन माणूस येऊन जनते ने जर तेला पसंती दिली तर काही चुकीचे केलं नाही एवढे वर्ष सत्ता भोगली आता दुसरे ना संधी द्या
ताईसाहेब म्हणजे आमचा स्वाभिमान आहे ✌️👑
❤
❤❤
❤❤👍👍
मग कर आत्महत्या
असेच स्वाभिमान स्वतःच्या घरच्यवर उपकार करून दाखवा, त्यांना चांगले आयुष्य द्या. असे भावनिक होऊन पोट भरत नसते.
We always support you Pankaja tai
😂😂😂
Tai 50lakh madat Kara ,tyacha mulana changal shishan dya,
Fakt 50 lakh....10 crore mhana baba....Aree kay bolta...Pankaja mhanti hoti ka Jiv dhya mhanun...Jar paise bhetnar astil tar mi pan Udhya Jiv deto ani dhya mazhi family la 50 lakh ....mi ata jiv deil....
मराठा हि माजुर्डी जात आहे. आपण इतर जातींनी बाकी जिल्ह्यात यांचे १०० निवडून दिले, पण ह्यांना OBC किंवा ब्राह्मण एक हि चालत नाही आपल्या वरती.
नेता-अभिनेत्यांना आदर्श मानु नका रे चोंगुंनो 😢😢😢😢
पंकजा आणि धनु भाऊ आमचे जीव कि प्राण आहेत आणि हो मी काही उसतोड कामगार नाही तर गोपीनाथ मुंडे मुळे मी आता शिक्षण अधिकारी आहे '' मुंबई मधे समजल का प्रेम आहे 😢
Brr
शिक्षण आधिकारी मज्जा आहे बाॕ तुझी😂😂
मग पंकजा ला परळी वंजारी बांधवांनी ३० हजार मतांनी पाडलं. ते ही विधानसभेला. तिथं कुठ गेलती ताई.अथवा त्या वेळी कुठ गेलती मुंडे निष्ठा.
साहेब तुम्ही शिक्षणाधिकारी आहात म्हणजे तुम्ही खूप शिकलेले असाल आणि अभ्यासही असेल तुमचा ..
मग तुम्हाला हेही माहीत असेल की , निवडणूक ही आरोग्य , शिक्षण , आणि रोजगार अशा मुद्द्यांवर लढायला हवी जातीच्या आणि धर्माच्या आधारवर नव्हे !
कोणत्या जातीत आणि कोणत्या मातीत जन्माला यायच हे आपल्या हातात नसत .
ज्या आई वडीलांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आणि ज्या संविधानामुळे मुळे तुम्ही अधिकारी झालात त्यांना जीव की प्राण माना
ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप आहेत त्यांना कसले जीव की प्राण मानता
मी पण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भावा.... पण तू IASअसल्यासारख बोललास.. 😅😅😂🤣
आणि महत्त्वाच म्हणजे शिक्षण क्षेत्रात काम कर आणि मुलांना चांगले घडव.
राजकीय वादात पडू नको.
मुंडे परिवाराने फक्त वनजरी समाज सुधारला का नाहीत करणार😢
एक मराठा कोटी मराठा 🚩
आदरणीय मुंडे साहेबांनी स्थापन केलेल्या संस्था ताई चालवू शकल्या नाही तसेच कायम मुंबईला राहूनच राजकारण करायच गांव गावच्या सरपंचाची सुद्धा त्यांची ओळख नाही फक्त हवेवर राजकारण चालू आहे ताईचे आता राज्यसभा मिळाली की शांत होतील ताई
आम्ही आज पण माणसीकतेने खुप खचलेलो आहेत.डोळ्यातील पाणी तुटण्याचे नावच घेत नाही.मण कुठेतरी भटकत आहे जिवनातील आनंदच हरवला मोबाईल पाहात बसतो तोही फक्त समाचार कधी पंकजाताई ला राज्यसभेत खासदार करतात याची कुठे तरी बातमी येईल.आज पर्यंत निराशाच बघू कुठवर माझ्या पंकजाताई ला संघर्ष करावा लागतो ते.