11 जिल्ह्यात लाईट बिल बंद अर्जंट आदेश मीटर काढले|mseb light bill|महावितरण|ladaki bahin yojna updates
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- लाडकी बहीण योजना पैसे कधी येणार |ladaki bahini yojna new update
The Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता..
प्रिपेड मिटर सर्वात आधी महावितरण कर्मचारी व महावितरण कार्यालय व आमदार खासदार यांच्या पासून सुरवात करा.
@@Bhoresboy86 आमदार, खासदार यांच्या घरी जर मिटर बसवले त्यांना विजय बिल माफ पण गरीबांना ❓
ये बात सही कही आपने
☝️👍 सत्य आहे त्यांच्यापासूनच सुरुवात करा 💫🙋
☝️👍 सत्य आहे त्यांच्यापासूनच सुरुवात करा 💫🙋
मी महावितरण कर्मचारी आहे आणि मी तयार आहे लावायला मिटर माझ्या घरी सर्वात आधी.
सर्व पैशासाठी चालु आहे ही एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी
सर्व ग्राहकानी विरोध करा कोणीही मीटर बसउन देऊ नका कारण हे सरकार सर्व विज कंपनी आदानीला विकणार आहे आणी नंतर आदानी त्याच्या सोयीनुसार विजेचे दर वाढवणार त्यामुळे सर्व सामान्य लोकांना फटका बसणार आहे लोकांना आंधारात बसावे लागणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीही मीटर बसवून घेऊ नका धन्यवाद
Perfect
It is wrongly thinking that govt. Gives all rights to Adani Group @@dnyaneshwarkarnjkar7959
अदानीला विकणार आहे नाही तर अदानी ला दिले आहे😊
Smart meter is absolutely fraud like evm machine.
Dr Sakharkar
Shetakari la samajata kaya
कुणालाही कळणार नाही किती युनिट जळाले.जिवो ची पाॅलीशी भविष्यात वापरणार हे नक्की विरोध झाला च पाहिजे
200 unit
महाराष्टातील लोकांनी ऐकजूट होवून प्रीपेट मीटर रौकावे अन्यथा रीचार्ज करू करु घाईस याल
Vij chori karayachi savay padali ahe tyamule prepaid meter la virod karat ahet.
आता येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत मराठी माणूस याचा किती निषेध करतो त्या वर अवलंबून आहे
Chaan ahe prepaid meter chan ahe
मुर्ख बिजेपी सरकार महाराष्ट्रामधे अरे दिल्ली मध्ये ते सरकार जनतेला फुकट विज देतय शंभर युनीट पर्यत आणी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जनतेला लुटतायत
Sarvach phukat khau.
फुकट काहीच मिळत नाही हे लक्ष्यात घ्या वीज फुकट तयार होत नाही म्हणजे, पैसे हे लागणारच अपेक्षा करूच नका
शंबर युनिट नाही दोनशे युनिट फ्री देतात दिली मधे
सुरवात आमदार खासदार यांच्या घरापासून करा सर्व सामान्य जनतेला लुटू नका
जे जे लोक वीज चोरी खूप मोठा प्रमाणात करीत आहे त्याच्या घरावर पहिले बसवा जो ग्राहक नियमित बिल भरतो त्यांना सोडा
101%हे मिटर कष्टमर ला खूप महागात पडणार आहे.
🙏💯👍🙏
100युनिट सरकारने दर महिन्याला फ्री द्यायला पाहिजे केजरीवाल करू शकतो तुम्ही का करू नये? करायलाच हवे .
व्हिडिओ बनवला छान माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु महाराष्ट्राबाहेर काही राज्यात स्मार्ट मिटरची मागील ३ ते ४ वर्षातील स्थिती आणि त्यामुळे नागरिकांना काही त्रास होत आहे किंवा नाही याबाबत आपल्या याच व्हिडिओ भाग २ अपेक्षित करतो वाट पाहतोय........
लाडकी बहिण ला पैसे दिल्याने शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे त्यामुळे फास्ट फिरणारे विज मिटर बसवून लाडकी बहिण ला दिलेल्या पैशाची भरपाई विज ग्राहकां कडून करण्यात येईल. शासनाची तिजोरी खाली झाल्याने कोणत्याही शेतकाऱ्याला पिक विमा रक्कम मिळणार नाही
अदानी ची वसुली पण लवकर होईल. निवडून दिले भोगा आता.
लोकशाही मध्ये कोणतेही सरकार हे फक्त जनते साठी शिक्षण, नोकरी, अन्न, पाणी,निवरा आणि वश्र याची दाखल केंद्र सरकार घेते. पण 2014.पासून हे बीजेपी सरकार फक्त ठरविक मोठं मोठया व्यापारी लोकांना गृहीत धरून देश चालवित असताना दिसतंय. याचा दुष्परिणाम 2030.नंतर नक्कीच दिसेल.
काही उत्तर देऊन मोकळे होतात, जगात आर्थिक तंगी आहे याचा विचार करा, न्युझीलंड, जर्मनी, इंग्लंड या सारख्या देशाची आर्थिक स्थिती पार कोलमडून गेली आहे, आज जगात भारत आर्थिक मंदित देखील पाचव्या क्रमांकावर आहे, त्याला कारण मोदी सरकारने केलेले उत्तम नियोजन आहे.
सर्व शासकीय , खाजगी आस्थापना , आजी माजी लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरीतील कर्मचारी इ. प्राधान्य यांना प्राधान्य देण्यात यावे. . नंतर सामान्यांचा विचार व्हावा .
सर्व जनतेचे या मीटरचा प्रखतेने विरोध करावा.
हे मीटर बसवून देऊ नका गरीब लोकांना बिल भरणा चार दिवसाचा अवधि मिळत होता तो या पूढे मिळणार नाही सदर मिटर मध्ये त्यांनी चिप बसवल्यामुळे तुमची विज कशी कट करायची हे आहे..
@@AnantMaghade-fn3mj गरिबांच्या घरात पण स्मार्ट मोबाईल आहेच की, त्याचा रिचार्ज करायला पैसे येतात कुठुन!आकडे टाकून वीज वापरणार्याच्या घरात तर नक्कीच आहे. वीज कंपनी त्याची वसुली जे प्रामाणिक ग्राहक आहेत त्यांच्याकडून अधिभाराच्या रुपाने वसूल करते.
चांगली गोष्ट आहे पण याची सुरुवात सरकारी कार्यालय पासून सुरुवात केली पाहिजे उ. ग्रामपंचायत दिवा बत्ती लाइट्स. चांगला परिणाम येईल
सर्व सरकारी कार्यालयाला मिटर लावने चालु आहेत भरपुर ठिकाणी लागले सुद्धा .
बातम्या देताना तेच तेच काय परत परत ते सांगतात जे काही सांगायचे ते पूर्ण सांगा ना
निषेध, निषेध, निषेध.
विज कायदा 2003 मधील अधिनियम क्र.47 (5) कोणता मिटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मिटर निवड करण्याचे सर्व कायदेशिर हक्क ग्राहकांना आहेत
तर स्मार्ट मिटर बसविण्या साठी विज वितरण कंपनी कडून जबरदस्ती कशा साठी
नन्तर रिचार्ज सारखे भाव वाढवा मनजे बिल भरता येणार नाही गरिबाला
सर्व सावध झाले पाहिजे..
गरीब लोकांना लाईट फुकट फ्री दिले पाहिजे महाराष्ट्रापेक्षा पंजाब कर्नाटक दिल्ली हित लोक जास्त गरीब आहेत म्हणून तिथे लाईट फ्री आहे
सामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसलेला आहे. आणि पुढेही बसणार आहे. चोर काय दान करणार आहेत का?
सरकार gst घेतंय म्हटल्यावर light bill का घेतंय. Light मोफतच द्यायला पाहिजे.
अदानी अंबानी ला दिलाय हा कॉन्ट्रैक्ट वाट लावायची धरले सामान्य मानसाची.
हे सर्व आदानी च्या भल्यासाठी चालले.
ग्राहकांचं वाटोळ करणार.
आणि हा बाबा त्याचं कौतुक करतोय.
चुकीची पद्धत काढली आगोदर
इंधन चार्ज
वाहन खर्च
समायोजन खर्च
मीटर भाडे
इतर सर्व कर प्रथम हटवावे
Barobar aahe
कसली आनंद दाई जिवो रिचार्ज पन असच बोलले नंतर अवाच्या सवा वाढवतगेले अगर उद्धा ह्यांनी रिचार्ज रेट वाटेल तसा वाढवला तर काय करणार बि एस एन एल कडे आहे तो पर्यंत ठिक आहे उध्या गुरात्याना बि एस एन एल विकल्यावर काय गॅरंटी
आधी केले खाजगीकरण आणि आता हे असले उद्योग म्हणजे लोकची दीशाभुल
भाऊ मीटर लावून फक्त बघा मग कसा दांडक्याचा प्रसाद देतो आम्ही.
कृपया सर्व ग्राहकांनी प्रीपेड मीटर बसवण्यास विरोध करा.
पैसे द्या आणि वीज घ्या वीज बिल वसुली ची कटकट महावितरण ने ठेवलेली नाही. सामान्य माणसाला मारायचे धंदे सुरू केले आहे. भांडवलशाही सरकार.मीटर मध्ये दोष जरी असला तरी बिल आधी भरावे लागणार.
आनंद दाई नाही दुःखद बातमी जाहीर निषेध
एक हाती सत्ताचा हा परिणाम आहे.आता माज आणि खाज आपण निवडून दिलेले आपलीच जिरवणार😂😂
गरीब आणि मेडल कल्सस वलियचा मरण आहे.हा मीटर नाही पाहिजे अहमला
यात ग्राहकांचा तोटा होईल
कुणी ही तयार होणार नाहीत.
परवडणारे नाही.सावध व्हा
विज ग्राहकांनो
Bjp हटाओ काँग्रेस लाओ
,प्रिपेड मिटर मुळ फायदा तर होणार नाही परंतू तोटा मात्र 💯 टक्के होणार आहे 😂
राहुल उर्फ पिंटू नी तुला आर्धी प्रॉपर्टी दिली आहे का 😂
बीजेपी हटाव काँग्रेस लाव नही भाई ईव्हीएम हटाव काँग्रेस लाव
😂😂😂रांद कांग्रेसी चोर खाजपात भरलेत. लूटमारीचे इकडे तिकडे आहेत
यात खूप नुकसान होईल लोकांना
खूप सुंदर योजना आहे. जनतेच्या साठी खूप फायदा होईल हे लवकरच अमलात आणणे जरुरी चे आहे.
बाकी सर्व जाऊद्या या मीटर मधून चोरून वीज वापरता येईल का ते सांगा 😊
क्या बात है 😅😅😅
डायरेक्ट तारे वरूनच घेतात चोर
सरकारी अधिकारी, सनदी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि सर्व शासकीय संस्था यांचे प्रथम कार्यालयांमध्ये आणि घरांमध्ये स्मार्टमिटर लावले जावेत, नंतरच सर्वसामान्य जनतेला लागले जावेत
वीज मीटर काढून नवीन नवीन मीटर बसविण्यात येणार आहे व ते प्रीपेड असणार मोबाईल वाणी रिचार्ज करा नंतरच वीज वापरा ही खाजगीकरणाचे पुढचे पाऊल आहे वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारची सेवा मिळणार नाही सरकारी कंपनी बंद पडल्यानंतर खाजगीकरणाची सुरुवात होणार आहे
महा युती सरकार वसुली सरकार बनत आहे 😂
आमदार खासदार उच्च स्तरीय सरकारी अधिकारी याना विज फुकट मिळते अनी मजूरी करणाऱ्यांच्या घरात स्मार्ट मीटर वा रे सरकार ...
दिल्ली सह काही राज्यात 100 यूनिट पर्येंत् विज सामन्य ग्राहकाना फुकट मिळते अजब हे महाराष्ट्र सरकार...
सर्वांना मिटर ऐवजी सोलार पॅनल बसवून देणे तुमची वीज तुम्ही च वापरा
महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गावामध्ये हे मिटर बसविण्यास विरोध केला पाहिजे नाहीतर सामान्य माणसाला याचा फटका बसणार आहे यांच्यासाठी जनआंदोलन केले पाहिजे
म्हणजेचं आता मोबाईल सारखा 28 तारखेचा महिना होणार😂😂😅
हा असला लफडे बाज मीटर नको जनतेला
मिटर आहेत ते चांगले काहिही बदलकरू नका,नाही पेक्षा शेणातिल उठली आणि नरकात पडली हि स्थिती होणार आहे,हे प्रत्येकाने लक्षात ठेवा.तिन महिण्यानीबिलयायचे ते आता एक महिण्याचे बिल किती येते ते पहा ,लुटमारी,सुरू झाली,सावधान.
वीज सवलत सोडून सक्तीची वसुली सुरू करण्यात येत आहे
पहेले 10 रूपये चे रिच्याज होते आता 400रुपये झाले तर विच्यार करा काय होनार
हुकुमशाही केव्हाच सुरू झाली आहे. द्या निवडून....
कृपया सर्व ग्राहकांनी प्रीपेड मीटर बसवण्यास विरोध करा
Vishwa guru... Bharat honar...! Mahagnar ki swast honar ..?
सध्या 5 हजार च्या आसपास बिले येतात.अंदाजपंचे.म्हणून वीज वापरू तेवढेच पैसे.
जनता धडा शिकवेल .आणी लोक रिचार्ज च करणार नाही.
पुढारी वाले तुम्ही जनतेला सपोर्ट करा आणि तुम्ही सुद्धा ह्याला विरोध करा
सर्वांनी विरोध करा .
हे सर्व लुटायचे धंदे आहेत बाकी काही नाही नंतर दहा पि पंधरा रुपये युनिट दर ठेवणार या माध्यमातून तुम्ही लूट चालू ठेवणार आता 600 रुपये बिल येतोय नंतर 1200 रुपये होणार बघत रहा फक्त हे कसे लुटतात आपल्याला
हा धंदा कोणाचा होणार. अंबानी कि अदानी काय गरज आहे. त्यापेक्षा ही light च बंद करा सगळेच प्रॉब्लेम सॉल होतील. कुणालाच त्रास नाही. दिल्ली सरकार फुकट १०० युनिट light देत.
अतिशय उत्तम निर्णय ,चुकी बिल, हाय बिल अशी भानगड नाही , पैसे दो माल लो ...जितना पैसा उतणा माल... मीटर फॉल्ट होऊन फास्ट झाले तरीही आधी बिल भरा मग बघू असे महावितरण म्हणुच शकत नाही .
बरोबर आहे.
शेतकऱ्यांच्या मालाले भावनाही आता हे नवीन मिटर काढले शेतकरी , मजुरदार यानी कष्ठ करा यांची भरती करा
बोरची मोटर ,वॉटर सप्लाय ची मोटर प्रीपेड मीटर वर कसे चालवायचे आणि किती लाईट बिल येणार आहे याचा मार्गदर्शन करावे
स्मार्ट मीटर हटाव...... वीज ग्राहक बचाव.
वीज मीटर बदलायला हरकत नाही पण स्थिर आकार बंद व्ह्यायला पाहिजे स्थिर अकराचे नावाखाली भरपूर लूट चालू आहे
यासाठी कोणीही हे मिटर लावू हेऊ नये अन्यथा जिओ सारखे दोनशेचे रिचार्ज हजार वर लवकरच जाईल जसे जिओने सुरुवातीला फ्री दिले मग सर्व काढून घेतले
ज्या।ग्राहकाला।रिचाज्रच।येत।नाही।त्यालाकलतनाही।सरकारनेच।रिचार्ज।करुनदेत।जावे
जे आधी फिक्स बिल येत होते वीज वापरा अगर न वापरा ते बंद होईल का ? नवीन मीटर मुळे.
मिटर सदोष असल्या बाबात काय यात्री आहे।
ज्या आमदारांना आपण मतदान केले त्यांना हा प्रश्न वीचारा. ते काय करतात
पण जर लोड शेडींग करत असतात तर त्यावर काय उपाय आहे का? गरज असेते तेव्हा नेमकी लाईट जाते या वर वीज मंडळ नुकसान भरपाई कशी देणार? या बद्दल बोला. केवळ बडबड बंद करा.
3000/--आठवडा रिचार् करावा लागतो साधारन घरसाठी असा अनुभव लो कांना आला आहे
ग्राहकाची वाट लागनार
हा आदानी फन्टर आहे. चमचा आहे.
😂😂😂गु खाउकार
300रुपयात दिवस घाला 500बील भरा.. रोजंदारी कडे लक्स फिरवा... बेरोजगारी वाढेल...
विरोध, नकी, करा, तोटा, नक्की, आहे
या स्मार्ट मिटर मध्ये सिमकार्ड असलेने विज वापराच्या चार्ज बरोबर सिमकार्ड चा नेट बॅलन्स पण ग्राहकांना रिचार्ज करावा लागेल
सर्व ग्राहकांनी विरोध करावा युनिट रेट खूप वाढवतील सर्व सामान्यांचे हाल होतिल अदानी सर्वांना लोचून खाईल
correct smert meter chi aavashakta aahe.
सध्या रिडींग घेऊन सुद्धा रिडींग उपलब्ध नाही असे बिलावर येत आहे
शेतकऱ्यांना मोफत मिळेल का
यांचे मिटर जास्त पळणारे असणार हे नक्कीच त्यासाठी विरोध झालाच पाहिजे
Aadhi aamdaar,khasdaar,sarkari karmchari ,sarkari karyalaya,mseb office yethe pahile baswae
सीमचे रिचार्ज काय ...... अंबानी करणार का.....?
टाॅवर बंद लाईट बंद .......
सर्व ग्राहकांवर बोजा वाढतो आहे, पण प्रशासनाचे खर्चात कोणतीही कटोती करत नाही
या मीटर ला जनतेने प्रखर विरोध करावा
खूप छान योजना आहे धन्यवाद साहेब
ज्या घरात फक्त जेष्ठ नागरिक असतील त्यानी काय करावे रिचार्ज संपले की? त्यांनी अंधारात राहावे का?
मोबाईल फोन चा व टिव्ही चा कसा रिचार्ज करतात
मीटर चालण्याचा खर्च ग्राहकास भरावा लागतो इतर बर्याच समस्या आहेत😢
सध्याच्या काळात वीज बिल सामान्य नागरिकाला परवडत नाही सरकारने वीज बिल कमी केले तर जनता आनंदी होईल. अशी एखादी बातमी असेल तर बघा भाऊ.😮😢
आज न उद्या हे ही भाऊ वाढला की लोक संकताट येते
ग्राहकांना कायमचाच घोडा लावायचा ठरवलं सुटका कशाची मिळते
बीजेपी सरकारला हटवा पहिली गोष्ट देशाला वाचवा
म्हणजे फुकटची वीज वापरायला मोकळे.
सरकार बदली करून टाका एकदम फालतू सरकार आहे लोकांना फक्त लुटा जर एवढेच त्यांचे काम चालू आहे शरम सुद्धा वाटत नाही सरकार 🎉
जनतेला लुटण्याची सरकारची ये आहे
आधी नेता लोग आमदार ,मंत्री , यांच्या कडे लावा आणि. नेता लोकांना , सरकारी अधिकारी ल ही लाईट चे बिल भरायला लावा
फुकटचे लाईट , घर, गाडी , सर्व सोय मोफत. का दिले जाते
लाखो , करोडो रुपये पगार घेत असताना ही
आधी सर्वांना उज्वला गॅस ला सबसिडी दिली राॅकेल बंद केले तस च होईल
लाडकी बहीण योजने च्या इफेक्ट
म्हणजे जे खाजगी कर्मचाऱींना जर त्याच्या मालकाने काही कारणामुळे ड्युटीवरून कमी केलं आणि काम नसलं तर दुसरीकडे काम मिळेपर्यंत तो अंधारात राहिल.....