खरंच आहे तुमचं महाराज सावित्रीबाई फुले आणि आंबेडकरांनी महिलांना चांगल्या गोष्टी साठी आरक्षण दिले शिक्षणाचे हंक्क दिले पण त्याचा काही जण दुर उपयोग करतात
छान संदेश दिला आहे पिक्चर मधे...व्यसन करू नये गेलेल्या प्रेमात सोडून गेलेल्या लोकांसाठी...दुःख करू नये, जे समोर आहे त्यात आनंद मानून जगणेच मनसोक्त आनंद घ्या...
मी फक्त यासंतासमोर नमन करतो संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ ज्यांच्या वाणीने कोणाच्या मनाला दुखापद होत नाही आणि जीवनाचे सत्य कळते जे स्त्रियांना देवी आणि पुरुषाला देव याची समानता मानता तेच खरे संत! हरी विठ्ठल🚩
हनुमान chalisa ani mahabharat tumche pot nahi bharu shakat, indurkar bhavu tyana suttya madhe bapala shetat madat karyla sang mahnje tyana tyanchya bapache kasht samjel, tyana mahapurush vachyla sang mahnje tyana samajat adarsh wakti mahnun jagta yeail, maharabharat , hanuman chalisa shalet marks ani pot nahi bharu shakt, samjle ka
खुप छान सांगितले आहे किर्तन. पहिले आई वडीलांना सांभाळणे साठी दुसरे मुलींसाठी महत्वाचे कसं वागले पाहिजे आणि तिसरे मुलांना कामासाठी प्रोत्साहन. खुप खुप छान सांगितले मला तर खुप खुप आवडले. धन्यवाद महाराज.
महराज तुमचे किर्तन त्रिकाळ सत्य आहेच त्यात काहीच शंका नाही , आधुनिक काळात सर्व काही असच चाललयं. पण अजूनही कुठेतरी स्त्रियांवरती कौटुंबिक आणि सामाजिक आत्याचार चालू आहेत. तुमचं बरोबर आहे धर्म आणि संस्कृती जपायला हवीच याचीच गरज आहे . 🙏🙏
🙏 माहाराज सुनाच वाईट नसतात त्याला सासूबाई पण तशाच रहायला पाहिजे. सूनला पण सासू ने लेक नही समजले तरी चालत पण कमीत कमी माणूस म्हणून तरी वागवायला पाहिजे हॊ महाराज. 🙏🙏🙏🙏
महाराज आपण परखड आणि सत्य बोललात, अगदी महीलांची प्रगती राष्ट्रपती तेपायलट पर्यंत सांगितली पण हा अधिकार महीलांना देण्यार्या महापुरुषाच्या नावाचा उल्लेखजरुर करावा.
Very good pravchan of Indurikar Maharaj,they speaks social points, which are currently going in all SAMAJ, they be honoured by state,giving highest Puraskar of State, it is my personal opinion, they are ,giving one type of education to young to generation
आजच्या युगात सर्वांना या अभंगाच्या ओव्या समजण्याची हीच खरी पध्दत आहे, आपण काय चूक करतोय हे आपल्याच उधहरणातून समजून येणार नाहीतर पुढचा काळ अजून कठोर होणार आहे
महाराज जेवढ्या महिला कार्यक्षेत्रात काम करत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत. यात देवाचे उपकार आणि नशीब च काही नाही.... फक्त आणि फक्त बाबा साहेबाचे उपकार आहेत
अहिल्या बाई होळकर सांगा.... सा वि त्री बाई सांगा , शिक्षणा च बोला ,महाराज तुम्ही खूप खूप अर्जवान आ हात ,महाराज...तुमची ऊर्जा समाज प्रबोधन ,शिक्षण चा प्रचार ला वापरली तर पूर्ण महाराष्ट्र परत , अंधश्रद्धे कडून श्रद्धे कडे सरकेल....... शिक्षण बोला महाराज ,अहिल्या ,सावित्री सांगा....🙏🙏
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको मैत्रीदोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*? संसार कुणाबरोबर करणार ? आई/ वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ? बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात, मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो. हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही. लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते. पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही, स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय. आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼 राहुल एडके
माहा राज नमस्कार जागतिक महिला दिन, वडील दिन, असे खुप च दिन येतात हो, सासु सासरे चा दिवस सुरू करा हो त्यांचा वर्षा मधे एक दिवस सन्मान चा येईल जिवनात 🌹करा हो सासु सासरे दिन 🌹
येत्या निवडणुकीत सर्वांनी आपल्या इंदोरीकर महाराजांच्या सासूला मतदान करावे. त्यांच्या सासूबाईंच्या जागी आपले महाराज उभे राहिले असे ग्रहीत धरून त्याना प्रचंड मताने विजयी करा.
. हे टॉपचे महाराज आहे😂😂😮
खरंच आहे तुमचं महाराज सावित्रीबाई फुले आणि आंबेडकरांनी महिलांना चांगल्या गोष्टी साठी आरक्षण दिले शिक्षणाचे हंक्क दिले पण त्याचा काही जण दुर उपयोग करतात
Pan Tyala Klayla Pahije 😥
Jay Bhim 🇪🇺
खरय अगदी लोकांना सत्य पटत नाही कलियुग येणार आहे येत आहे आलेलं आहे अजून पुढें खूप काही बागायच आहे माऊली
आत्ताची सत्य परिस्थिती वर आहे कलियुग खुप छान संदेश दिला महाराजांनी आत्ताच्या पिढीने ऐकायला हव
Wee 18:36
महाराज जे बोलत्यात ते खूप लोकांना पटत नाही. पण जे महाराज जे बोळत्यात ते सत्य आहे.🙏🙏
औऔऔऔ
Agdi barobar
लोकांना कधी ही जे काही खर आहे
तेच पटत नाही
@@rohanmaske9072 बरोबर
Correct
Very good
Maharaj देवाची कृपा नाही हो
मी रोज रात्री जर्मनी मधून तुमचं कीर्तन रोज रात्री यूट्यूब ला पाहतो
नवीन व्हिडिओ अपलोड करा महाराज
इथे माझे जर्मनी चे मित्र पण तुमच्या व्हिडिओ पाहतात
सीता राम 🙏🏻 राम कृष्ण हरी भाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Hiii jagtap
Hi
Tumhi jarmani la astat ka
Please reply
Jayashri more RUclips channel bga mitrano
राजमाता पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर 💛💛💛⭐
😊🙏 जय हिंद
छान संदेश दिला आहे पिक्चर मधे...व्यसन करू नये गेलेल्या प्रेमात सोडून गेलेल्या लोकांसाठी...दुःख करू नये, जे समोर आहे त्यात आनंद मानून जगणेच मनसोक्त आनंद घ्या...
पण हे तुम्हाला कळतंय..खरच सगळ्यांना हाच संदेश कळेल का ?
Hi
13.0
मी फक्त यासंतासमोर नमन करतो
संत तुकाराम
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
ज्यांच्या वाणीने कोणाच्या मनाला दुखापद होत नाही आणि जीवनाचे सत्य कळते जे स्त्रियांना देवी आणि पुरुषाला देव याची समानता मानता तेच खरे संत!
हरी विठ्ठल🚩
. .0 0 0. .. 0 .0..
महाराज मी आपले गेली 17 वर्षापासून महाप्रोबधन मी पाहत आहे,आपण तेव्हा पासून जे जे सांगितले ते आज घडत आहे.खरच तुम्ही भावी गाडगे महाराज आहे 👍👍
गाडगे महाराज जनजागृती करत होते मनोरंजन नाही
हनुमान chalisa ani mahabharat tumche pot nahi bharu shakat, indurkar bhavu tyana suttya madhe bapala shetat madat karyla sang mahnje tyana tyanchya bapache kasht samjel, tyana mahapurush vachyla sang mahnje tyana samajat adarsh wakti mahnun jagta yeail, maharabharat , hanuman chalisa shalet marks ani pot nahi bharu shakt, samjle ka
Gadgay maharaj chi Upma Konala detoy 😂
खुप छान सांगितले आहे किर्तन. पहिले आई वडीलांना सांभाळणे साठी दुसरे मुलींसाठी महत्वाचे कसं वागले पाहिजे आणि तिसरे मुलांना कामासाठी प्रोत्साहन. खुप खुप छान सांगितले मला तर खुप खुप आवडले. धन्यवाद महाराज.
Very very nice kirtan
महाराज...सासू काय आहे हे इथं येऊन बघा. शेवटी कर्माची फळं सगळ्यांनाच मिळतातं. देवाचं काहितरी सांगा महाराज.
भारी बोलता महाराज तुम्ही...... पन....
महराज तुमचे किर्तन त्रिकाळ सत्य आहेच त्यात काहीच शंका नाही , आधुनिक काळात सर्व काही असच चाललयं. पण अजूनही कुठेतरी स्त्रियांवरती कौटुंबिक आणि सामाजिक आत्याचार चालू आहेत. तुमचं बरोबर आहे धर्म आणि संस्कृती जपायला हवीच याचीच गरज आहे . 🙏🙏
महाराज आपले आम्ही नेहमी मुलींना मुलांना खूप छान सल्ला देतात आपण खूप छान प्रबोधन करतात आताच्या पिढीला त्याची फार गरज आहे..
महाराज जमाने के साथ चालो.प्रगती प्रमाणे चालले तर देश फुडें जातो.आधुनिक राहावं.
🙏 माहाराज सुनाच वाईट नसतात त्याला सासूबाई पण तशाच रहायला पाहिजे. सूनला पण सासू ने लेक नही समजले तरी चालत पण कमीत कमी माणूस म्हणून तरी वागवायला पाहिजे हॊ महाराज. 🙏🙏🙏🙏
💯
True
100 tai ...
Ho ka sarvach suna changlya nasta jashi mazi bayko
Lai manav ghetl tai
महाराजांचे किर्तन कानाला जरी जड वाटत असेल पण सत्य परिस्थिती आहे
महाराज आपण परखड आणि सत्य बोललात, अगदी महीलांची प्रगती राष्ट्रपती तेपायलट पर्यंत सांगितली पण हा अधिकार महीलांना देण्यार्या महापुरुषाच्या नावाचा उल्लेखजरुर करावा.
वर्ण धर्म महिलांचा कर्दनकाळ
खुप छान आहे महाराज अशा प्रभोधनाची गरज आहे
कारण लोकांना खर चालत नाही
ते तर भूंकत राहणार
Kharach ka
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
❤
🐕 bukhnaryana
Ram Krishna Hari👏🌹
महाराजांच कीर्तन म्हणजे कलयुगाताल सत्य आहे.
A
@@sharadberad4478 q
@@sharadberad4478😅😅
महाराज आपण धन्य आहात.माता सरस्वती आपल्याला प्रसन्न आहे.
काहीपण 😄
संत/महाराज त्यांनाच म्हणतात जे स्वतःची जात सांगत फिरत नाहीत.
जय महाराष्ट्र, मलकापूर, बुलढाणा
तुमच दुकान फक्त आणि फक्त महिलांवरील टिका टिपणी मुळे चालु आहे महाराज. दुसरं तुम्हाला काही येत नाही
Right .. Yaar ...
Aagadi khar aaslya maharaja mulech aajun deshat striyanchi paristhithi sudharay nahi yancha janmach mahilanver tika kraya zalay
फक्त माता सावित्रीबाई फुले व्हा ,जगाचा उद्धार होईल
राम कृष्ण हरी महाराज 👍खरय सगळे तुमच 🙏
इंदुरकर महाराजा सारखा महाराज या जगात परत होणे नाही महाराज जे बोलतात ते कलयुगीन सत्य आहे.
🙏
उत्कृष्ट समाज प्रबोधन!!! जय हरी माऊली!!!...
Very good pravchan of Indurikar Maharaj,they speaks social points, which are currently going in all SAMAJ, they be honoured by state,giving highest Puraskar of State, it is my personal opinion, they are ,giving one type of education to young to generation
.⁶bhàj
18:36 18:36 18:36
Aajchi mulgi khup pudhe geli aani aankhi pudhe janar because of dr.B.R.Aambedakar .Jay Bhim.
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Khupch chhan Manoranjan chhalu ahe
Kirtan kar Maharaj
Full time pass chhalu ahe
कीर्तन समवेत समाजप्रबोधन करतात ....
तुला नाही कलनार् बाळ असुदे नको ऐकू
महाराज आज जी स्त्री उच्च पदासास्त आहे ती बाबासाहेबांच्या घटनेमुळे हे पण लोकांना सांगा
te sangt nahit na kadhi maharaj
महाराज म्हणतात देवा मुळे,महिला राष्ट्रपती पासुन तर सर्व सन्माननौकर्या ह्या देवाने दिल्या,असे आहे महाराजाचे प्रबोधन धन्य आहेत
😂
आज काल ची कीर्तन म्हणजे कॉमेडी ची एक्स्प्रेस झाली आहेत
अध्यात्म, प्रबोधन, कीर्तन सोडुन सर्व करतात हे लोक...🙏🙏🙏
आजच्या युगात सर्वांना या अभंगाच्या ओव्या समजण्याची हीच खरी पध्दत आहे, आपण काय चूक करतोय हे आपल्याच उधहरणातून समजून येणार नाहीतर पुढचा काळ अजून कठोर होणार आहे
@@neverbackdown7814 भाऊ पण जनता हे सगळ कॉमेडी म्हणून घेते मग त्या कीर्तनाला काही अर्थ राहत नाही
पण हे कीर्तन वाटत नाही हे तर स्वता चा राग भाषणातून काढतात अस वाटत
सत्य आहे महाराज तुमचं कीर्तन धन्यवाद महाराज
Barobar dada
जिजाई सावित्राई रमाई याचं नाव तुमचँ तोडून कधीच येणार नाहि महाराज
अयं भिमट्या ! नीट ऐक
महाराज जेवढ्या महिला कार्यक्षेत्रात काम करत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत. यात देवाचे उपकार आणि नशीब च काही नाही.... फक्त आणि फक्त बाबा साहेबाचे उपकार आहेत
🌹🌹👌👌
हे बाबासाहेबांची पुण्याई आहे महाराज
महाराज सासवा पण तशा वागले पाहिजेत
जय वाल्मिकी हर हर महादेव
जय गजानन महाराज!
केवळ सत्य सत्य सत्य सत्य च नाद खुळामहाराज
💯💯
समाज प्रबोधन करणार भाषण आहे तुमच महाराज खुपच छान
गारेगार विका : श्रमाचे मोल ओळखा : कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. महाराज आपला महत्वपूर्ण संदेश.
Ekdam Jabardast 👍👍
Shivaji Maharaj Ki jay
अहिल्या बाई होळकर सांगा.... सा वि त्री बाई सांगा , शिक्षणा च बोला ,महाराज तुम्ही खूप खूप अर्जवान आ हात ,महाराज...तुमची ऊर्जा समाज प्रबोधन ,शिक्षण चा प्रचार ला वापरली तर पूर्ण महाराष्ट्र परत , अंधश्रद्धे कडून श्रद्धे कडे सरकेल....... शिक्षण बोला महाराज ,अहिल्या ,सावित्री सांगा....🙏🙏
बर
खरय ..कधी पर्यंत तेच तेच ते ऐकायचं,लोकना कंटाळा येत नही
त्याबद्दल पन बोलले आहेत महाराज चाड़िसगांव आणी अमरावती वाला भाषण वीडियो ऐका 🙏
🙏🙏👍🙏
Right
खुप सुंदर आणि छान मनोरंजन करत किर्तन सांगितले, किर्तन करावे तर असे, कोणालाही वाईट वाटले नाही
First View 🧐 First Comment 😃
Sagle ashech nastat maharaj
डॉ बाबासाहेब आंबेडकरानमुळे
काय बाबासाहेब आंबेडकर मध्येच कुठे घुसला वाट चुकला वाटत
@@hanumanshinde4162 आकसबुद्धी ने आंबेडकर समजत नाही
Maharaj tumachay sarkha kirtan kone mhanan nahi❤❤❤❤❤❤❤❤❤😅
Jirali. Na.
1 nay
35 tukade.
Kahi suna astat tasha...pan saglyach nastat...ani saglyach saswa changlya astat as nast na
महाराज तुम्ही अगदी खूप भारी शिकवण देतात. पण व्यक्तींनी पालन करायला पाहिजे. तसेच आई-वडिलांनी मुला-मुलींकडे लक्ष दिल्यास महाराष्ट्राची संस्कृती वाढेल
Akdam khar boltat tumhi maharaj
great 🙏🏻
Maharaj
महाराज हे एक सत्य आहे की माय बापाणीच मुली मूल वाया घातली
Ekdam baraber
Tumhi je bolta te kharch khup real ahe
महाराज होते म्हणुन महाराष्ट्र आहे..🚩🚩
भावा महाराज आहे म्हणून महाराष्ट्र नाही
छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून महाराष्ट्र आहे 🚩🚩⛳⛳
अगदी खर आहे महाराजांचं 🤩😎✌️ त्रिकाळ सत्य ✌️😎
❤😢😊😊
😅
वो लोग दल
सत्य आहे महाराज 🙏💐 राम कृष्ण हरी 🙏💐
खूप छान आहे महाराज
फक्त इंदुरीकर महाराज💪🏻
काही म्हणा पण तुम्ही एकदम खरं बोलता आणि कीर्तन खरच खूप सुंदर असतं तुमचं पण खरंच प्रत्येकाने त्याप्रमाणे वागायला हवं
उपकार हो उपकार बाबासाहेबांचे उपकार 🙏
वाछान महाराज
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????*
कमी शिक्षण आहे - नको
पगार कमी आहे - नको
खेड्यात राहतो - नको
स्वतःचे घर नाही - नको
घरात सासू सासरे आहेत - नको
शेत नाही - नको
शेती करतो - नको
धंदा करतो - नको
फार लांब राहतो - नको
काळा आहे - नको
टक्कल आहे - नको
बुटका आहे - नको
फार उंच आहे - नको
चष्मा आहे - नको
वयात जास्त अंतर आहे - नको
तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको
एक नाडी आहे - नको
मंगळ आहे - नको
नक्षत्र दोष आहे - नको
मैत्रीदोष आहे - नको
सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*?
संसार कुणाबरोबर करणार ?
आई/ वडील कधी होणार ?
सासू/सासरे कधी होणार?
आजी/आजोबा कधी होणार ?
बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात,
मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो.
हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे.
माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे.
जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही.
लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते.
पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही,
स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो.
आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय.
आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा,
पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼
राहुल एडके
खूप छान माहिती दिली मन लावून वाचत होते धन्यवाद 👌👌👌🙏🙏
Bapre kadhi lihila hi khup chan ho
खूप छान दादा 🙏 एकदम बरोबर आहे
Khupch chan
Tumch lgn nhi jmt vatt🤣🤣🙏hoil
बरोबर आहे
माहा राज नमस्कार
जागतिक महिला दिन, वडील दिन,
असे खुप च दिन येतात हो,
सासु सासरे चा दिवस सुरू करा हो
त्यांचा वर्षा मधे एक दिवस सन्मान चा येईल जिवनात
🌹करा हो सासु सासरे दिन 🌹
मी गुरुपौर्णिमा च्या दिवशी सासू सासरे यांची पूजा करते.
महिला दिन आणि पुरूष दिनात, सगळेच येतात ग बाई, एवढा प्रेम आहे सासू सासऱ्यांवर तर तु मंदिर बाधून पूजा कर त्यासाठी एका दिवसाची काय गरज
एक दिवस असण्यापेक्षा रोज त्यांची पूजा न करता फक्त त्यांचा व्यवस्थित सांभाळ केला तरी समाज सुधारला असे म्हणता येईल
जय हारी माधुरी🙏🙏🙏🙏🙏
कडू पण त्रिकाल सत्य💯👍
💯💯
Aaj aai baba boz vat to he dukhdayak aahe
महाराज तुम्हाला त्रीवार सलाम एकदम छान किर्तन धन्य तुमच्या किर्तनाला
Kharay. Haripathacha sanskar zala pahije
अगदी बरोबर आहे . मला तुमचं किऀतन खुप आवडते
बरोबर आहे
Savidhan jodayalasang
Jay bhim 💙
राम कृष्ण हरी
Nice
Pan tumchi jirnar .😀😀
Lakhat 1 vakya.
ह्या नवरा म्हणणारा प्राणी ह्यानं ज्याना त्यांना आपल्या जागेवर ठेवलं पाहिजे तरच बॅलन्स रहातो सगळी जिम्मेदारी बायकोचीच नाही
Kuup Chan 🙏
येत्या निवडणुकीत सर्वांनी आपल्या इंदोरीकर महाराजांच्या सासूला मतदान करावे. त्यांच्या सासूबाईंच्या जागी आपले महाराज उभे राहिले असे ग्रहीत धरून त्याना प्रचंड मताने विजयी करा.
🎉
He is not only a Maharaj... He is Gaavraan stand up comedian 🎭🤡
True
खरं प्रेम, जिव्हाळा आणि शांती गावातच आहे बाळा
@@geetasolunke5062 1st girl baghitli ki ji true bolli
He does comedy but what he say fact of society. He does not give bad advice.
Satya paristiti var bolto
He kirtan ameriket kara maharaj
Mahil aaj mothya padavar ahet karan DR.BABA SAHEB AMBEDAKAR tyanchya mule jay bhim jai shivaray
महाराज क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांच्या वर कधी तरी त्या माउली बाबत बोला
Barobar
कलीयुगातील घटना घडत आहे पुढेही घडणार आहे संत महाराज त्याला प्रतिबंद करण्याचे उपाय सांगतात आपण मात्र सरळ दुर्लक्ष करतो मग वाईट प्रसंग आयुष्यात येतो
Sasana jra samjun sanga ki suna sobat ks rahaych
Top g maharaj 😁😅
Stand up Comedy show madhe ja nakki award milel🤣🤣🤣🤣🤣😜😂
Khar aahe 🙃