तुझा भोंगा बंद कर, पोलीस निरीक्षकाने चालू कीर्तनात माईकचा ताबा घेऊन कीर्तन पाडलं बंद Jalgaon Police
HTML-код
- Опубликовано: 27 апр 2022
- कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी #कीर्तन #वारकरी #पोलीस
जळगाव - एका कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाने दबंगगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात घडला आहे. पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही, तर वारकरी संप्रदायात कीर्तनकार ज्या जागेवर उभे राहून विवेचन करतात, त्याला नारदाची गादी म्हटले जाते, पोलीस निरीक्षक महोदयांनी या मानाच्या गादीचाही अपमान केला आहे. पायात बूट घालून ते गादीवर उभे राहिले. त्यांनी कीर्तनकारासह वारकऱ्यांना करण्याची धमकीही दिली. यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही सप्तशृंगी मातेच्या वर्धापन दिनानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सातव्या दिवशी सोमनाथ महाराज जपे यांची कीर्तनसेवा होती. कीर्तन सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील हे त्याठिकाणी आले. त्यांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून नियमावलीचे कारण देत वारकऱ्यांशी अरेरावी केली. ते एव्हढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी वारकऱ्यांना हाण करण्याची धमकीही दिली, असा आरोप वारकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकरणात पोलीस निरीक्षकांची बाजू मात्र, समोर आलेली नाही.
या घटनेचा वारकरी संप्रदायाने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये एका व्यक्तीने पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी छोटा स्पीकर लावला, म्हणून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आता चाळीसगावात पोलीस निरीक्षकाने वारकऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही घटनांमधून पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे, हे मात्र नक्की. दरम्यान, या प्रकरणात आता पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally. Развлечения
रात्री 10:00 वाजेच्या नंतर यांना कीर्तन चालत नाही पण डान्सबार दारूची दुकाने उघडी चालतात
Tumhi pn ghari ratri tv bghu shkta speaker vr...tumhala koji Kai mhnnar nahi...indoor
Ho mumbai madhe bagha dance baar chaltat ratri te Manya yaana
रात्री यांना डान्सबार चालु जमते कीर्तन का जमत नाही
डान्स बार दारु दुकानदार कडून हप्त्याला 5 हजार रुपये मिळतात महाराजांकडून काहीच मिळत नाही
@@zeeshaanp5782 Jau dya... Tyala aat aani Baher chya goshti samjat nahi....(Dada Kondake)
सकाळचे अजान बंद करून दाखवावे तरच खऱ्या बापाची अवलाद
आपल्याला बाहेरच्यांन कडून धोका नाही. तर आपल्याच लोकांकडून धोका आहे.
याला इतिहास साक्ष आहे.
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे
सप्तशृंगी माते की जय 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
Yes
आगदी बरोबर
तक्रार दाखल करा त्यावर कारवाही करण्याचा कायदा आहे ..!
अजान मध्ये पण डफळे वाजवावे लागतील तेव्हा बंद केली जाइल 😂
Barobar
एवढाच माज पहाटे 5 ला जी मस्जिदीतून भोंगा वाजतो तीथ का दाखवत नाही 😡
यांच्यात दम नाही.
कोर्टाचा आदेश असतांना मग सकाळी पाच ,पावणे सहा वाजता गावात मशिदी वरती भोंगे वाजतात कसे तेव्हा हा दरवाजा लावुन झोपतो कसा याला मुजोरी बाबत शिक्षा झाली पाहीजे .🚩जय हरी 🚩🙏
चार पुस्तके वाचून अधिकारी होता येते पण संस्कारी होता येत नाही. जय शिवराय.
👍right
👍
🙏
या अधिकारी ला काहीच नाही समजतं महाराज ची माफी मा.... पाहिजे 🙏🏻
असल्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी
त्याला त्याचे प्रायचित्त मिळेल
ज्ञानोबा माऊली तुकाराम जय शिवराय
माफी मागून फायदा नाही यांना निलंबित केले पाहिजे
Sahamat ahe bhava
कीर्तन बंद केले वारकरी लोकांनी मान ठेवला कायदा सुधा पाळला आता तुम्ही रोजचे भोंगे सुधा बंद करा सकाळी सात आधी कोणतेही भणगे वाजायला नको
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
एकदम बरोबर तो भडवा असणार हिंदू सण दिसतात भोंगा बंद करा आतां नियम फक्त आमच्या हिंदू लोकांनाच आम्ही काय पाकिस्तान मधे आहेत काय
बरोबर
पोलिसांना वारकरी चे भजन बंद करण्या पेक्षा मजदीनवरचे भोंगे बंद केले तर चांगले होईल
तुम्ही कर्तव्यदक्ष ऑफिसर दिसत आहात परंतु हेच काम एखाद्या मस्जिद मध्ये करून दाखवा तुमचा जाहीर सत्कार करू
साहेब तुम्ही आपल्या राज्यात राहून सुद्धा तुम्हाला त्या नारदाच्या गादीचे महत्व माहीत नाही किती तुमच दुदैव आहे
ह्या आधिकार्यावर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे नक्की झालीच पाहिजे आणि घा बरु नका वारकरी मंडळ ऐक निष्ठपणे उभे रहा हि कारवाई होनारच जय जिजाऊ जय शिवराय आपण शिवबाचे मावळे आहोत रहा उभे लढा का होणार नहि कारवाई
पण काहि लोक काय बोलतात आरे दुसर्या गावाला झालय तस। नाही पुना सागतो दादा नो रहा उभे सर्वजन होनार कारवाई धन्यवाद 🙏
चार पुस्तकं वाचून अधिकारी होता येत पण एक संस्कारी व्यक्ती होता येत नाही...
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
Me sahmat ahe
Jai Hind
👍🏻
शिवरायांना मध्ये घ्यायची काय गरज नाही....महाराजांचे सौंस्कर माहीत आहेत आम्हाला
बरोबर बोलला भाऊ तू
सहज लक्षात यत कि कीर्तनाच्या स्टेज वर कोणीच बुट घालून जात नाही त्यांना पण लक्षात यायला हवं होत पण अधिकारचा माज असतो काही जनाला .
अतिशय हे खेदजनक निंदनीय घटना. जाहीर निषेध अशा पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करा. शिवाजी
ह्या पोलिसांना धडा शिकवला पाहिजे 🙏🚩
हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अनेक संतांचा आहे
अशा वृत्तीच्या माणसाचा जाहीर निषेध
Manse pahije ghya
इकडे ऑनलाईन बसून निषेध क्रा आणि ते हिंदूंचा असच अपमान करत राहतील
शरद पवार ह्याला पहिला निलंबित करा तू कुत्र्या bhasn देव नको तुला एका बापाने काढला आहे का आई बहीण आणि शेजारी विचार निलंबित करा ती कुत्रं पन नाही पवार भिकारी आहेत मध्ये c m नावाला
Pratiuttar daychi takat nasali ki manus Nishedhachi bhashya karto.. Nishedh nhi case kara chutiya var
अतिशय निंदनीय घटना .
किती कर्तव्य बजावता ते माहीत सगळ्यांना
ह्याने पगाराव्यतिरीक्त किती माया जमवली आहे ह्याची माहिती काढून रितसर कारवाई केली पाहिजे 🚩🚩🚩
महाराजांचे किर्तन जसे बंद केले तसेच मशिदीवरचे पहाटे ऐकू येणारे भोंगे बंद करून दाखवावेत क्षमस्व
जय गजानन माऊली
Kon doshi aahe he patta na lawata tum chi sui muslman war yevun thamte
are chutiye tera baap h kya police wala bhadwe uday
तेवढी हिमत सरकार मध्ये नहि .करण समाजची नाराजी ह्होइल आणि मग आपल्याला मते काशी मिळतील .
ते फक्त राज ठाकरेच करू शकतात
Fakt jati bhed vare samaj
माझ्या पण फॅमिली मध्ये आहेत मोठे अधिकारी त्यांनी कदी असेल पाप केले नाही ना वर्दी चा अपमान केला नाही.
🇮🇳 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
ज्या दारुमूळे लोकांची घरं उध्वस्त होतात त्या दारूची दुकान चालतात ज्या गुटख्यामूळे कॅन्सर सारखे रोग होतात तो गुटखा चालतो पण ज्या किर्तनामूळे समाजाचं कल्याण होतं ते किर्तन मात्र नको वा काय न्याय आहे 😢
कीर्तन ना मुळे समाजाचं काय भलं होत आहे हे जरा समजून सांगितले तर बरे होईल
माफी हाताची घडी घालून नाही तर हाथ जोडून मागतात हे माहीत नाही वाटते ह्यांना.
IPS kas pas kely teni jeni tela passes kel to pan baelach asl😅😅
सरकार झोपल का काय चाललय हे दारू व ईतर नंबर दोनचे धंदे कसे चालू आहे
एकंदरीत खरंतर या पोलिस अधिकाऱ्याचे हे कृत्य पाहून मलाच काय तर पूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे मनं दुखावली गेली. असं वाटत होतं की काय करावं पण पोलीस अधिकाऱ्याने शरण येऊन माफी मागितली त्यामुळे याला माफ केलं जावं असं मला वाटतं. त्याचे कारण हे आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांना एवढा त्रास देऊन सुद्धा. त्यांना माफ केले आणि एकत्र सामावून घेतले मग ते श्री चांगदेव महाराज असतील
किंवा विसोबा खेचर . मग मला वाटतं आपण तर सामान्य आहोत त्यामुळे त्या पोलिस अधिकाऱ्यालामाफ केलं जावं. ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय.
नारदाच्या गादिचा आपमानकेल पाप भोगावच लागेल राम कृष्ण हरी ❤❤
निलंबन हाच मार्ग
वारकरी संप्रदाय हा शब्द जरी ऐकला
तरी मन असे भरून जाते
अख्या महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश
वारकरी संप्रदाय चा आदर करतो
इतिहासात झाकून बघा वारकरी संप्रदाय ने एक सांस्कृतिक वारसा भारताला दिला
शिवरायांनी सुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन दिले होते
आणि हो साहेब ,तुम्ही एक उच्चशिक्षित उच्चपदस्थ व्यक्ती होते
तुम्हाला हे समजायला पाहिजे होते
नालायक शिकला पण हुकला
@@vishnumuley1534 कायचा शिकला😅
हिन्दू आहे का मुस्लीम हा पोलीस अपिसर हिन्दू धर्मात असेल तर परंपरा माहीत पहेजतच जय श्रीराम
Ati Yoga Wishlesion 🌹🙏🌹Dhanywad.
Vidyasagar Shinde
आशा पोलिसाना माज आहे पण तो फक्त वर्दी आहे तो पर्यंत
Yana chop dayla pahije
का तीथ जाऊन तु हीदु ची मानहनी केली आहे. आसली लोकानी नसती माफी माघुन चालत नाही आशा. लोकानाकामावरृन घरी बसवावे याल याला हे माहीत नाही आसे तो आज बोलत आहे आशे करताना लाज वाठली नाही का
माझा असा विचार आहे ,, एक वर्ष पगार आणि नोकरी करू नाही दिली पाहिजे,,
प्रथमतः त्याने महाराज किंवा आयोजकांना बोलावून सांगायला पाहिजे..माईकवर जाऊन बोलन्याची गरज नव्हती... त्यामुळे नारदाची गादी ही मराठी लोकांना माहीत नाही याला माफी नाही..चालताना तो रुबाबात माज असल्यासारखा चालत गेला.. तेथे धार्मिक अध्ययन चालू होते, कोणतेही अवैध कार्य नव्हते.. कोणताही रुबाब न करता नम्रतेने मागेही ह्या सर्व गोष्टी करता आल्या असत्या... हप्त्यांच्या धन्याकडून, खिसा गरम करून घेणाऱ्या कडून मुळात ह्या गोष्टींची अपेक्षा नाही.
साहेब तुमच्या position chi respect ahe आम्हाला!!!! पण तुमच्या अश्या क्रूर वागण्याचा जाहीर निषेध करतो आम्ही!!
जय जिवाऊ! जय शिवराय 🙏!!🚩🚩
जय महाराष्ट्र! जय भारत!! 🇮🇳🇮🇳
शेण खातो का psi पदाला पावला पण नारदाच्या गादीची मान आणि आदर माहीत नाही म्हणतोय .याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे
Mafi magitali maf karuya sant tukaram maharaj hech sanghat.
हे दुसऱ्या धमाॅचे असते तर असे कृत्य केले असते का यांचे उत्तर द्या
पि ऐस आय ला जेल लवकर बंद करा
पी एस आय ला म्हणाव मशिदीत जाऊन तेवढा स्पीकर बंद करून
हा पोलीस हा पोलीस कोणत्या पंथाचा आहे यांच्यामुळे जातीय खेळ जातीय तेढ निर्माण होऊ शकते ग्रंथ अभ्यास करावा व सर्व भोंगे सर्व भोंगे बंद करावा एका धर्मा करता एका धर्मा करता कायदा आहे का ते सर्व सर्व धर्म करता आहे का हे त्यांनी सर्व धर्मीयांना सांगावे
तुमचे आई-वडिलांनी असे संस्कार दिले असतील.
अश्या अधिकारी ला लगेच निलंबित करा
ह्या अधिकारया ने मराठी मराठी मानसा च्या भावना दुखावल्या आहेत.
हिंदू असताना आपल्याला नारदाच्या गादीचं भान नसावं धन्य माता पिता तयाचिया
10 ते 6 भोंगा बंद तर सकाळी 5वा. झोपतो स काय....!
सकाळी चार ते सहा काकडा भजन
Aho tyala kay akkal ahe ka
राज ठाकरेनी भोगा बंद करायला सांगितले, सरकारने सरसकट पार्थना स्थळावर नोटीस काढल्या,मग त्या psi चं काय चुकलं....
धन्य कसले....
स्टेजवर जाण्याची गरजच नव्हती खालून पण सांगू शकत होते. जय हिंद जय महाराष्ट्र
निलंबित करावे
सगळ्यात घान जात पोलिसांची मी फक्त आर्मी ऑफिसर लां मानतो😊
अशा अधिकार्यास तात्काळ बडतर्फ करण्यात यावं हि शासनाला विनंती,जय हिंद जय भारत ❤🚩🙏
नारदांचे गादीचा आपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून उर्मटपणे वागणाऱ्या धडा शिकवला पाहिजे
हीच चुकी साहेबांची इतर धर्मीय बद्दल झाली असती तर काय झाले असते, ते इतर मार्गांनी सुद्धा सांगू शकत होते पण त्यांनी तस केले नाही तरी निलंबन हीच योग्य शिक्षा असू शकेल अस वाटत जेणे करून पुन्हा अस कोणी करताना १०० वेळा विचार करेल.
सर तन से जुदा झाले आसते ह्या पोलीसाचे
Hopeless😔
पोलीस खरंच माजलेत,यांना आवरा
😂🎉 1970पासुन फुल स्टोरी मानव जीवन जशला तस उतार मिळाले खूप खूप धन्यवाद
आशा पोलिसांना निलंबित केले पाहिजे मज्जित मध्ये काय चालू आहे
Yeun pay kay chalu ahe t..... Niyam saglya sathi satkhech
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
या हाराम खोराला निलंबीत कराव आनी त्याच्यावर कारवाई करावी त्या गादीच महत्व माहीत नाही तर कशाला देवाच्या कामात आडथळा आनायचा
याला कोणी psi केला
प्रेस कॉन्फ्रेंस में ही पुलिस अफसर ने स्वयं कबूला की मुझे हिंदू सभ्यता और रितिरिवाज का ज्ञान नही है। इस कारण मुझसे ये घोर कृत्य हुआ।
अब ये समस्त हिंदू सनातन समाज को संज्ञान लेना चाहिए कि हमारी संकृति किस दिशा में जा रही है, की हिंदू होकर भी अपनी हिंदू वारकारी समाज की पवित्रता का भान नहीं है।
Suspend Karo sale ko. Ye nahi janta kirtan seva kya hai to ise uske maa aur bap ka bhi patta nahi ho ga
धर्म हिंदू हो या मुस्लिम या कोई ओर भी क्यू ना हो
लेकीन सबका आदर करना चाहिए ।
फिर चाहे ओ कितना भी बड़ा अफसर भी क्यों ना हो।
Rakeshakumar apan hundu nahi he sama hei bhrminvadi oki chal hei he apnas kadhi samjel
सही कहा आपने हमें अब अपनी संस्कृति बचाने के लिए सोचने की जरूरत है कि हम अपने बच्चों को सही संस्कार दे पा रहे हैं जैसे कि मुस्लिम अपने बच्चों को तालीम देते हैं?
@@sanjaysutarkolhapurwale9621😅
पहाटे 5.30वा चे मशिदिवरून वाजणारे भोंगे बंद करण्याची हिम्मत असेल तर इतर ठिकाणी हुश्यारी दाखवावी.
महाराज तुमची जागा कोणी नाही घेऊ शकत हि पिढी छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होत आली आहे... छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤❤❤
10 ते 6 लाऊड स्पिकर बद आहे..म्हणता आणि सकाळची अजान चालूच आसते काही ठिकाणी...साहेब किर्तन सोहळा चालू होता...संपूर्ण वारकरी संप्रदायने चप्पल घातले नव्हते..तुम्ही ही मंचावर जाताना बुट काढणे गरजेचे होते...तेथे गेल्यावर वारकरी बुवांनी आपणांस नमस्कार केला ही खरी परंपरा..आणि तुम्ही त्यांना रिस्पेकट दिला नाही नमस्कार केला नाही..सरळ गादीवर बुट घालून गेलात..आणि सांगता काय चूकून झालं...कर्तव्य बजावत असताना आपल्या प्रथा, परंपरा आणि आपली मर्यादा ओळखा आणि त्या सांभाळा...जय श्री राम..
He is public servent
👍👍 ho barobar ahe Akshay tumch
नालायक साहेब आहे त्याला काय माहित परंपरा,वगैरे
साहेब काय बोलता याला एका बापाचा आहे तो
मशीद चा विषय आहे सुप्रीम कोर्टाचा आवाज मर्यादा ते कुठे पाळतात कारवाई त्यांनी किती केल्या तिथे का डोळे बंद ह्याचं उत्तर दया मशीद मध्ये चपल बुट किंव्हा हत्यार घेऊन तिथे आरोपी आसला तरी हे कधी गेले माहिती मागवा हे कीर्तन आहे समाजात कधी ह्यामुळे तडा म्हणजे काही दगल किंव्हा कोणत्या जाती विषयी काही वाईट आमच्या महाराजांनी सागितलं हे दाखवा जे करतात खुल्या वर त्याचवर काय कारवाई माफी मागील चालत नाय
किर्तनकार महाराजांनी साहेबांना नमस्कार केला त्याच्या कडे ही साहेबांनी दुर्लक्ष केले जर नियम सांगायचे होते किंवा किर्तन थांबायचे होते तर स्टेजवर न जाता आयोजकांना तशा सूचना करायला पाहिजे होत्या तस केलं असतं तर दिलगिरी व्यक्त करन्या ची गरज लागली नसती.जय महाराष्ट्र 🙏
सस्पेंड करा, माफ़ी नाही
हेच साहेब पोलीस स्टेशनच्या परिसरात पक्षाच्या कार्यक्रमात रात्रीचे ११.१५ मिनिटापर्यंत स्टेजवर बसलेले होते .. तेव्हा त्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विसर पडला होता का ? वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे . याचा अर्थ कोणी चुकीचा काढून अधिकाराचा , कायद्याचा दुरुपयोग या छत्रपतींच्या महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही . जाहीर निषेध , त्या अधिकाऱ्याचा
भाऊ याला साहेब नका बोलू.
त्याची तेवढी लायकी नाही.
@@headofthetableromanreigns8054 मान त्या व्यक्तीला नसतो त्याने परिधान केलेल्या शासकीय वर्दी ला असतो हे ते विसरतात.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रात्री १०:००ते सकाळी ६:०० लाऊडस्पिकरला बंदी आहे हे वारकऱ्यांना देखील मान्य आहे. परंतु आपण पोलिस प्रशासनात कर्तव्य बजावत आहात .आपण कार्यक्रमाचे संयोजक यांना कायदेशीर दंड मारू शकत होता.परंतु ज्या नारदीय गादीवर धर्माचे काम ,ज्ञानदानाचे पवित्र काम (किर्तन पुष्प) समर्पित करत असताना आपण पायातील बुट न काढता बुटासकट तिथे गेलात , महाराज आपणास नमस्कार करत होते . आम्ही वारकरी मंडळी खाकी वर्दीचा सदैव आदरच करत आहोत .परंतु आपण वर्दीची गुर्मी दाखवत अरेरावीची भाषा करत होता.आपण दिलगिरी व्यक्त केली .हा केवळ दिखावुपणा आहे.परंतु धर्माच्या कामात अडथळा आणलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे.हे विसरू नका.
या बाबतीत सन्मानिय राज्याचे गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर 🙏🌹
हा पाकीस्तानातील पोलिस होता का
हे अभ्यास करून पास झाले नसावे psi वशिला आणि पैसे देऊन झाले असावेत निषेध
अहो शिकलेले ते हुकलेले......
@@baliramasabe9683 शिकलेले तेवढे हुकलेले असतात
To police wala Pakistan made jalmala aala aasawa
Brobr, copied ahe ha mgrur
याचा मेंदू गुडघयात आहे
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा रीतिरिवाज माहिती नसतील तर मलाही पुढील मुद्दे विचारावेसे वाटतात.....
१. सामान्य नागरिकांने कायदा मोडल्यास तो जर म्हटला की मला असा कायदा आहे, हेच माहिती नाही, तर कायदा ते मान्य करील का?
२. तुमच्या खुर्चीवर एखादा सामान्य माणूस अनवधानाने थेट येऊन बसला , आणि तो म्हणाला की या खुर्चीवर बसायचे नसते हे मला माहीत नव्हते, तुम्ही त्याला माफ करणार का?
३. सार्वजनिक जीवनात एखाद्या कार्यक्रमात अथवा एखाद्या कोणत्याही मानाच्या जागेवर तुम्ही अपेक्षित नसतांना गेलात तर थेट त्या जागेवर जाऊन बसता का? कदाचित ही 'नारदाची जागा ' असते हे तुम्हाला माहीत नसेल, पण निदान कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला त्या वेळेपुरता का असेना एक दर्जा असतो हे न कळने म्हणजे अज्ञान नव्हे, हा अधिकाराचा माज आहे.
आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आला होतात तर दुरूनही संयोजकांना सूचना देऊन कीर्तन थांबवू शकत होतात, त्यासाठी गादीवर जाण्याचा आचरटपणा करण्याची गरज नव्हती .
संबंधित अधिकारी कारवाईस पात्र आहे.
आधी मारायचं नंतर माफी मागायची.
त्याची वर्दी उतरवा मग माफी मागा.
ज्या माजोरी माणसाला संस्कार माहित
नाहीत.त्यांना क्षमा करू नये.
चंद्रशेखर जी तुम्ही म्हणतात ते मला अतिशय योग्य वाटते आहे. इतका मोठा माणूस तिच्या ची जनरल नॉलेज ची परीक्षा घेऊन त्यांचे सिलेक्शन केले जाते पण त्यांना ही छोटीशी गोष्ट माहीत नसावी?
नक्की च
अशी
अजान चालू असताना
ही मिजास दाखवणार का
@@dadasahebg म्हणून तुम्ही इथे ते तिथे
Right 🙏
Jay Ambe Mata🙏🙏🙏🙏🙏🇹🇯
निलंबित करा
माझी शाषनाला विनंती आहे की त्या पोलीस
आधीकार्याला पद्शिर घोडा लावावा मराठा समाज अजुन जिवंत आहे येकदा बिगडला तर तुमच्या बापाला अयकणार नाही 🙏🙏
आपल्याला राग येत नाही हे तर मराठ्यांच दुखणं आहे
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤
पोलिसानी जे केलं ते चालत आणि सामान्य जनते कडून चूक झाली की लगेच कारवाई होते
*माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने....*
*कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादया वेळेस साथ देणार नाही....*
*पण महाराज माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही... जय शिवराय
याला जोड्यने माराव आस वाटते
माझ्या छत्रपति शिवाजी महाराजांचाच काळ चांगला होता, नाही कोणाचं शासन व नाही कोणाचं प्रशासन, नाही कोणी पोलीस व नाही कोणी नेता... महाराज माझे स्वत: हा प्रजा सांभाळायचे... हे देवा माझ्या देशाला महाराजांची गरज आहे 😢😢😢😢
साहेबांना हे माहीत नसावे की कायदा हा समाजाच्या हितासाठी बनवला जातो जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये.आणि समाजाच्या कल्याणासाठी जर काही असेल तर कायद्यामध्ये शिथिलता देता येते. आणि कीर्तन हे समाजातील लोकांच्या द्यानासाठी तसेच अद्यात्मिक भावना वाढवण्यासाठी महाराष्ट्रांत केले जाते. तसेच यामुळे लोकांच्या मनामध्ये दया करुणा आणि सतसंग वाढत आहे व त्यामुळे हे केले जाते. आपल्या देशात असे खुप प्रमाणात आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जातात त्यांनी लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना रुजल्या जातात.
आणि साहेबांना जर नियम पाळायचेच असेल तर असे भरपुर अनधिकृत कामे आहेत जी साहेबाना पण कदाचित माहीत असतील तर जी जर बंद केली तर समाज हित तर होईलच परंतु जो या कामामुळे समाज वाईट मार्गाला ओढला जात आहे त्यातून त्यांची सुटका होईल.आणि चांगल्या लोकांना या वाईट काम करणाऱ्या पासून त्रास होत आहे त्यापासून सुटका पण होईल. तर साहेबांनी पहिले हे काम करावे.
भारतीय माणसाला नारदाची गादी माहिती नाही तो भारतात राहाण्याच्या योग्य तेचा नाही शासकीय नियमांचे पालन कसे यांच्या कडून होणार कुंपणाने शेत खाल्ले धाव कुणाकडे घ्यायची. वळसे-पाटील साहेबांनी कडक कारवाई करावी ही विनंती
महाराष्ट्रात राहून वारकरी संप्रदाय बद्दल एवढं माहिती नाही धन्य ते जिणं
आता सांगायला काही उरले नाही ना म्हणुन सांगतो की नारदाची गादी कशाला म्हणतात..... वारकरी सांप्रदायचा अपमान केलेले मागच्या- आताच्या सर्वांचा धिक्कार असो 🚩🚩🚩
कडक कारवाई करा
मोदीला निवडून दिल्यावर असच होणार आहे महाराज
पाटील साहेबांना माझा नमस्कार.अहो साहेब तुम्ही तुमचे कर्तव्य छान पार पाडत आहात .पण हेच कर्तव्य मशिदिवरच्या बोंगे जेव्हा सकाळी पाच वाजल्यापासून वाजतात तिथेही दाखवा.तर आम्ही तुम्हाला कर्तव्यनिष्ठ समजू.
Gadhawala gulachi kai chav
Agree with this
मशिदी वरचा भोंगा बंद करून दाखव ...k.k.
पाटील साहेब आम्हाला लाज वाटये तुम्हाला पाटील म्हणायछि
हातांची घडी घालून माफी मागतोय. आई बापाने शिकवले नाही ह्याला.किती
माज आहे. रात्री 10 नंतर गौतमी चालते.खालपासून वरपरयंत सगळेच सारखे.थांबा उतरेल नियती ह्याचा मजा.
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. किर्तन ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे यातील भजन,गायन व टाळमृदंगाचा अनाहत नादाने एक वेगळाच आनंद मिळतो, पण आजही या भूमीत राक्षसी वृत्तीचे नालायक व नीचपणाने वागणारी बिनलाजे आहेत
हो यावर हाताची घडी घालून माफी मागतो हात जोडून माफी मागण्यास कमी पण वाटते आहे यावर सरकार नी लवकर निर्णय घ्यायला हवा...
नाही यांना हंगाम, तमाष्या बंद करता नाही करता येत चालले कीर्तन बंद krale
हे अधिकारी ज्या गोष्टी करायला पाहिजे ते करत नाही.रात्रभर नाच गाणी चालू असतात ते बंद करू शकत नाही.धार्मिकता कमी करण्याचं काम करत आहेत .
निलंबित करण्यात यावे
या साहेबावर कारवाई झालीच पाहिजे आमच्या वारकरी वारकऱ्यांना असं बोलल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे
साहेब तुम्ही आमचे रक्षण करण्यासाठी असता की आमचा अपमान हेच कळत नाही 😢
Saheb mahnay chi garaj nahi hyala
हा आपलं काय रक्षण करणारा स्वतःचा धर्म नाही सांभाळू शकत समजू शकत
अशा पोलिस अधिकारी ला निलंबित करावे वारकरी संप्रदायाचे भावना दुखावल्या गेल्या
जय शिवराय
जय जिजाऊ
जय तुकाराम महाराज
जय माऊली
राम कृष्ण हरी
Bro br
MPSCपरीक्षेचा अभ्यासक्रमांत काही धार्मिक संस्कार सुद्धा असणं आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येकाला कीर्तन समजते परंतु पोलिस निरीक्षक यांनी हे कृत्य जाणून-बुजून केल्याचे दिसते त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
जय जय राम कृष्ण हरि
साहेब तुम्हाला त्या बिचाऱ्या महाराजांनी हात जोडले होते सुरवातीला तिथेच तुम्ही येवढं विषय न वाडवता तुम्ही तिथेच त्यांना शांतपणे प्रेमाने समजून सांगायला पाहीजेत होत .
फार वेदनादायक आहे याचे फार वेदना होतो हे ईश्वरा त्याना सद्बुदि देवो हिंदू हे सहनशील आहेत
Chukiche
Vagalat
P s I sheb
Amha hindu
Vayrkarayncha
Bhavana Dukhavlayt
वर्दीचा माज, आयोजकांना पोलीस गाडीजवळ बोलावून समज द्यायला हवी होती , विषय संपला. पण नाही हा मुजोरडा बूट घालून स्टेजवर चढला बुटासह नारदमुनी गादी वर उभा राहुन माईक हातात घेऊन बोलतो, वर्दीचा माज, आपण वारकरी सांप्रदाय क्षमाशीलता दाखवू,, तरीही त्यांनी माफी मागितली आहे ''इथेच सोडून द्या त्याला माफी द्यावी.,....🌹🌹
माजलाय ऐवढेच शब्द
त्यांना त्यांच्या गयर वर्तनुक झाल्या बद्दल क्षमा मागितली माफी मागितली पाहिजे ज्ञानोबा तुकोबा त्यांना धडा शिकविण्यासाठी समर्थ आहे राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायाचा घोर अपमान केल्या गेला असे कृत्य करुन, सजा मिळायलाच पाहिजे अशा लोकांना
बरोबर आहे
पण नियम सगळ्यांना लागू परमाथ लहान आवाजामध्ये करावा
@@alkapatankar7867 bar .
@@alkapatankar7867 तुमचं बरोबर आहे पण चप्पल घालून जाणे किती योग्य
@@alkapatankar7867 hindu dharma chya awaja var ch ka kayada
सरकार चा वचक नाही...प्रशासनाची मनमानी...
बाऊ एकचं नंबर केल आहे😂❤
जाहीर निषेध पोलीस अधिकाऱ्यांचा
पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात यावे हीच शिक्षा योग्य आहे.आशा पोलिस निरीक्षकांचा जाहीर निषेध
Shiksha kra pn direct nilambit ha decision yogya nhiye
@@deepakparab2547 पोलिसांनी नीयमा प्रमाणे कीर्तन बंद करावे याला आमचा विरोध नाही.पण पोलिसांनी नारदाची गाधीचा आपमाण केला आहे.त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे पोलिस प्रशासनाला आम्ही विरोध करत आहोत जय महाराष्ट्र
निलंबित नाही बडतर्फ करा..
आणि बुटाखाली हाना त्याला..
त्यांना पण कोणीतरी आदेश दिला असेल पोलीस यांची काही चूक नाही राजकारणी जबाबदार आहेत
Maharashtrat Hindus bhawana na - - dukhau / diwchu naye . Sarkar
संबंधीत PI वर कारवाई झालीच पाहिजे त्याने हिंदू धर्मात जन्म घेऊन सुद्धा त्याला किर्तनातील नियम माहीत नाही याचा अर्थ असा आहे की तो दुसऱ्याच धर्मातील विचारांनी ग्रासलेला आहे😡😡👊
P S i वर कार्य वाही झालीच पाहिजे नसता आंदोलन होईल
Tumchi tevadhi himmat aahe tar sakali 5.30 vazata mazzidiche loud spikar ka band karit nahi.
हात जोडून माफी मागायला सुध्धा लाज वाटते आहे या निर्लज्ज पोलिसाला
ज्याची लायकी नाही त्या गादीपर्यंत जाण्याची त्याने जायचं नये,चप्पल बूट घालून, किंवा मद्यपान करून वगैरे
फालतू पोलिस आहे तो वरून तोंड वर करून माफी मागतो ,तर ती पण नीट नाही
ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना वारकरी कीर्तनामध्ये बूट घालून जाणे तसेच बुट घालून नारदाच्या गादीवर जाणे हे महाराष्ट्राच्या परंपरेला अशोभनीय आहे.... कीर्तन चालू असताना एवढ्या मोठ्या जनसमुदाया मध्ये बूट घालून जाणे एवढे सुद्धा समजू नये याला काय म्हणावे.
शिवाजी महाराजांना सर्व लोकांना मांजरा केला
Hya sahebanna vardichi ghamand aste yanna yanchya bapani sanskar sikavle nahit yanna siksha pahijet
माफी मागून वेळ मारून नेणार पण हा माजोर पुन्हा असाच वागणार ..याची वर्दी उतरायला पाहिजे
Tumhala protect kon krel mg
@@ashwinidandge1753 bai amhala protect karayala amhi samarth ahot pan asha prakare apman karane chukiche ahe
Aslya faltoo mansakadun protection hoil ka jantech ?dok asel tar vapra
@@ashwinidandge1753 १ la १ nyay n dusryala la vegala. Kahi nahi police adhikari sarvasarv karat ahe. Avdhach ahe tar bhonge band ka karat nahi. Jar te police vesha madhye ahet tar mandirat police boot ghalun jatat ka ? He १ shadyantr ahe.
@@ashwinidandge1753 आले वाटत सविधान रक्षक काम धंधा नाय काय तुम्हाला
लाज वाटायला पाहिजे
ऐवडच राहिल होत आता
जाग होण्याची गरज आहे
जय सनातन
राम कृष्णा हरी. याला पहिल्यांदा निलबीत करा उद्या दुसरा येईल. मग समजेल नरदाची गादी. काय असते. हीच शिकवण दिली का माझ्या संत तुकाराम महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराष्ट्र ही संथाची भूमी आहे. त्याला समजुड्या.
साहेबांकडून ही आपेक्षा नव्हती साहेब कर्तव्य पार पाडत असताना हिंदु धर्माची संस्कृती जपली पाहीजेत तसेच कुठल्याच धर्मातील धार्मिक कार्यक्रमात जाउन आदर पुर्वक वागणूक देण्यात यावेत
माझ्या कुटुंबातील व्यक्ती देश शेवेत कर्तव्य बजावत आहेत पण आशे वागत नाहीत
घडला हा प्रकार निषेधारहच आहे. नियमाचं पालन करणे हे जसे नागरिकांच कर्तव्य आहे तसेच ते पालन करण्यासाठी सांगताना देखील आपली भारतीय संस्कृती व धर्माचे पालन होते कि नाही याचेही भान राखले गेले पाहिजे होते. वारकऱ्यांच्या तसेच धार्मिक श्रद्धा जोपसणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या त्या विसरण्यास वेळ लागणार! अशा घटनेच्या दुख्खापेक्षा काळ सोकावतो याचेच जास्त वाईट वाटते. उपनिरीक्षक के. के. Patil साहेबांनी वारकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर दिलगिरी व्यक्त केली याचे स्वागतच आहे. परंतु या अक्षम्य प्रकारचा पश्चाताप म्हणून श्री पाटील साहेबांनी त्याच कीर्तनकार व साथीदारा समवेत लवकरच एखादा शुभ दिवस पाहून व त्याच मंदिरात वेळेच्या मर्यादेतील छानपैकी कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करून कीर्तनात महाराजांना पुष्पहार अर्पण करून व रूढीप्रमाणे नतमस्तक होऊन 'त्या' नारदाच्या गादीचा सन्मान करावा. जेणेकरून भाविकांच्या मनात पाटीलसाहेबा विषयी पुन्हा आदरच निर्माण होईल यात शंका नाही. श्री पाटीलसाहेब, तसें घडेल ना? शुभेच्छा! धन्यवाद!! - तेंडुलकर, भाईंदर
अशा घटनांमुळे मला असे वाटते की आपण हिंदुस्थानात राहतो की पाकिस्तानात,
सर्व धर्म समभाव या संकल्पनेला काळिमा फासणारी गोष्ट आहे
असभ्य वर्तन केल्याबद्दल जाहिर निषेध.
राम राम जी आपण ज्या पदावर शासनाने नी युक्त आहेत हे जनतेचे सेवक आहात व शीकसीत आहत हे स्वपणात सुद्धा वीसरुन चालनार नाही माफी मागितली आहे हा भाग वेगळा पण आपण कोण आहोत हे नेहमी लक्षात यायला पाहिजे तरचं माफीनाम्याचा फायदा नाही तर ,,नळी फुंकले सोनाने पकडुन तीकडे गेले वारे राम राम
नारदाची गादी आहे लाजिरवाणी गोष्ट आहे कधी कीर्तनाला गेला होता का
निषेध 😢
त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे...
जाहीर.निषेध
Jay Hari Mauli
सध्या महाराष्ट्रात पदाधिकारी आणि अधिकारी कोणत्या पध्दतीने वागत आहेत हे जाहीर उदाहरण आहे
हिंदूंची काही इज्जत नाही , लई भारी महाराष्ट्र
जसा राजा तसे अधिका री