माता पिता हेचं परमेश्वर 🙏 आई वडिलांची सेवा ज्यांच्या हातून होते त्यांना परमेश्वर कधीही काही कमी पडत नाही.. माझा अनुभव आहे. जन्मदाते यांना विसरू नये 🙏 आई वडील गेले की आयुष्यात माणूस पोरका होतो😢🙏
मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
पुंडलिकाने आई वडील यांची सेवा करीत आहे तोपर्यंत या विटेवर उभा रहा आणि इथे येणार्या भक्तांचा उद्धार कर असे विठ्ठल पांडुरंग परमात्म्याकडे विनंती केली आहे आई वडील यांची सेवा करीत असताना देवाला सुद्धा महत्व दिले नाही आणि पंढरपुरात वृद्धाश्रम आहे माऊली याला काय म्हणायचे ते समजत नाही राम राम कृष्ण हरी
शेतकर्याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
सर्वांना नमस्कार 😢😢😢खुप वाईट वाटत वेल ऐज्युकेटेड लेकरांचे माता पिता येथे राहातात नमस्कार लेकरांना कदाचीत तुमचा मुक्काम पण येथे असुशकतो 😢😢😢 संस्थापकांना अनेक आशीर्वाद 😊😊
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
काय बोलू याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं महत्त्वाचं नाही वाटत मी आश्रम आपल्या माणसांविषयी बोलायला आवडेल या लोकांना आश्रम आणि इथली लोकं किती आवडलेत हे बघून खूप बरं वाटलं❤❤
बरोबर सांगितले आजी साहेबांनी.असच पत्रकार लोकांनी वेळो वेळी आश्रमांची मुलाखत चालू ठेवा म्हणजे तेथील ही वातावरण कायदेशीर राहिल. आजी -आजोबांचे विचार -सानिध्य पाहुण, ऐकुन मनाला विरंगुळा मिळतो. फारच छान, भगवान श्री विठ्ठल रखुमाईच्या जवळ त्यांचे सानिध्यात जिवनात सुखी राहो.
माझ्या मते वृध्दि आश्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची ही एक चांगली संधी समजून आनंदाने तिथे राहव. खर तर मायेतून मुक्ति मीळवण हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा. पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा, नात नातू माझा, माझ माझ करता करता एक दिवस निघून जाणार. मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन? मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
कोणीही वाईट कॉमेंट करू नका. ज्याला त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. रिॲलिटी माहीत नसते आपल्याला . उलट इथे सगळे कमीतकमी उरलेले आयुष्य चांगले जगतात. नाहीतर उगचं एकत्यानी आयुष्य घालवणे वाईट असत खुप.
The Manager is doing very noble work by good governance, administration and moreover providing emotional support and a spiritual environment for the residents. May he always stay blessed🙏
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
मुलांबद्दल आई-वडिलांना प्रेम असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण आई-वडिलांबद्दल मुलांना प्रेम असणं जाणीव असणं हे वाढत्या वयात आपण कसं वागावं याचं सामंजस्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे. असे व्हिडिओ बघून परका माणूस सुद्धा भावनाशील होतो मग एवढ्या चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारे निष्ठुर कसे काय असतील? जरूर पालकांनीही समजदारी दाखवून आनंदाने बदल करून घ्यायला हवा संघर्ष करून शेवटी ही आपण आपल्याच मुलांना दोषी ठरवून या जगातून जाऊ नये. माझ्या या म्हणण्याला थोडे पालक अपवादही असू शकतात पण पूर्ण आयुष्य जर ज्यांनी मुलाबाळांसाठी वेचलं त्यांनी काळाची गरज किंवा सुविधा म्हणून आपले म्हातारपण देवाच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगावे कारण शेवट हा देवाच्या चरणी झालेला कधीही चांगला मुलांवर नाराज राहून शिव्याशाप देऊन जीवनाचा अंत करू नये
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
Me aaichimanobhave seva Keli 90varshaasel manobhave seva Keli aaine mala khup ashrvad dile maji seva tukarat. Ahe tuji kon karil metya veli kahitari uttar det ase majeti hotiteva 68varshe vayhoti Karan me singalaslya mule te maji chinta karavachi kharach aai bapa hyech purthivarche navsala pavna4e dev ahe hya video paun sagte Janna aai vadilahe tyani tyachi kalji ghya ❤❤❤❤
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
Manager va sansthapak yanna manapasun pranam...hyancha ayushya evade sukar kelya baddal.. This is a nobel work..They r no less than god.. Maza sarva matoshri chya bhava bahininna namaskar..
मी पण माझे बाबा आजारी असताना नोकरी सोडून राहिले पण माझे दुर्दैव की ते आता नाहीत पण मनातून एक समाधान आहे की, मला त्याची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. पण माझ्या सासु सासऱ्यांनी पण खूप समजून घेतले.
ह्याच्या पोरांना आईघल्या ना चाबकाचे फटके दिले पाहिजेत माणूस म्हणून ह्याच्या पोरांना जगण्याचा अधिकार न राहिला नाही लई लई वाईट वाटतंय 😮😢😢 करेल काहीतरी करेल आयुष्यात ह्या लोकांसाठी राम कृष्ण हरी पांडुरंग शक्ती दे रे मला🙏🙏🙏🙏
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकारआहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची सर्व बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
माता पिता हेचं परमेश्वर 🙏 आई वडिलांची सेवा ज्यांच्या हातून होते त्यांना परमेश्वर कधीही काही कमी पडत नाही.. माझा अनुभव आहे. जन्मदाते यांना विसरू नये 🙏 आई वडील गेले की आयुष्यात माणूस पोरका होतो😢🙏
26:03 😢
भाऊ तुमच्या पत्रकारितेला सलाम, समाजासमोर चांगली बाजू मांडली.
मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते
आज वाटसरूला खाऊन जा म्हटले तर तो रोज खायला येईल, मग दिसेल संस्कृती.
खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.
गावाकडे भावकी आसती त्यांच्या मूळे शेतकरी आई वडील सभाळत
He fact ahe pn. Shetkri kutumbatil kdhich aai wadilanwr ashi pristhiti yet nhi.
Aashirwad parmeshwara coronavirus
कोणत्याही गरिबांचे शेतकर्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत त्यामुळे मुलांना संपत्ती कमऊन ठेऊ नका कमावण्या लायक बनवा ही वेळ येणार नाही
आई वडिलांना सांभाळा रे नंतर आपली देखील अशीच अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा 🥺🙏
या वृद्ध आश्रम मधील व्यवस्थापक, कर्मचारी बंधूभाव फारच कौतुकास्पद बाब आहे. धन्यवाद.. शुभेच्छा..
डॉक्टर इंजिनिअर होतात त्यांचेच आई वडील आश्रमात आहेत कोणा शेतकऱ्याचे आई वडील आश्रमात नाही ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे
खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .
Br😂😂😂
As kahi nahi,
Pahilet, kiti shetkari aai babana saambhaltat
Te ujedat nahi yet
शेतकऱ्यांच्या.आईला.मिळेल.तेवढे.मिळेल.ते.खाऊन.जगायचि.सवय.लहानपणापासुनच..
असते.त्यामुळे.सुनांनि.कशेहि.जेवणदिले.तरि.त्या.समाधानात.जगतात.मुलांच्या.प्रेमापोटि
बरोबर
पुंडलिकाने आई वडील यांची सेवा करीत आहे तोपर्यंत या विटेवर उभा रहा आणि इथे येणार्या भक्तांचा उद्धार कर असे विठ्ठल पांडुरंग परमात्म्याकडे विनंती केली आहे आई वडील यांची सेवा करीत असताना देवाला सुद्धा महत्व दिले नाही आणि पंढरपुरात वृद्धाश्रम आहे माऊली याला काय म्हणायचे ते समजत नाही राम राम कृष्ण हरी
मॅनेजर ला किती वडिलांचे आशीर्वाद मिळत आहे , जे मुलं करत नाही ते सुख वृद्धाश्रमात मिळत आहे खूप ग्रेट मॅनेजर साहेब स्लॅम तुमच्या कार्याला👍👍👍👌👌💐💐
सलाम.. आपणास पांडूरंग सदैव आनंदी ठेवो
सलाम नाही - प्रणाम बोला. सलाम बोलायला आपण सुलेमान आहोत का ?
जय श्री राम ❤
❤❤औ@@anitashinde5572
सर नमस्कार भावना समजावून घ्या@@tushar9328
आश्रमात आपल्या आईवडिलांना जे सोडतात ते कधी च सुखी राहणार नाहीत या एका आईच्या शुभेच्छा😢😢😢😢
शेतकऱ्यांचे आई बाप कधीही दिसणार नाहीत 💯💯
बरोबर
तनपुरे बाबा तुम्हाला पांडुरंगाचे खुप आशीर्वाद आहेत. तुम्ही करत असलेले काम हे परमेश्वराची सेवा आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
सगले पैसे वाले आहेत bhau
खरच शेतकरी मुलाला मुली नाकारतात.परंतु शेतकरी मुलगा कधीच आपल्या आईडिलांना सोडत नाही
💯 खरे aahe👍
Gairsamaj ahe tuza , shetkari aai bapala shejari khoptat rahaaila lavato. Tya mule ikde kalat nahi kahi.
Ase nahi shetkari baap mulala sambhalun ghetat ...mhnun baap gharat rahto ...nahitar mulanchya manavirrudh rahile tr tyana pn gharabaher kadtat
मी माझ्या आईची अंतिम क्षणापर्यंत काळजी घेतली.
अगदी डायपर लावण्यापर्यत.
मी खुप भाग्यवान आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
आपण भाग्यवान.
Mahan vyakti 😢
खरच तुम्ही नशीबवान आहात सलाम तुमचा कार्याला🙏🙏
बापरे.....एवढ्या मोठ्या वयात ही हिम्मत, हा जोश, एवढे strong 😢❤
मी पण गेले होते या वृध्द आश्रमात या माय बापाला भेटायला यांच्या साठी खूप कविता मी यांना वाचून व गाऊन दाखवले दोन तास यांच्या त रमले व यांचे मनोरंजन केले
🎉🎉आईवडील हे खरे दैवत असतात देवा पेक्षा जास्त श्रेष्ठ आहे 🎉🎉
आईवडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा तनपुरे बाबांना खूप खूप धन्यवाद इतका छान वृध्दाश्रम
तळेगांव च्या आजी आतून कुठं तरी दुःखी आहेत त्यांचं दुःख परमेश्वर दूर करो हीच प्रार्थना राम कृष्ण हरी
या तनपुरे महाराज मठातील वृदाश्रम लोकांची सेवा नियोजन करणार्या लोकांना कोटी कोटी प्रणाम💐🍄
शेतकऱ्याची आई-वडील कधी आश्रमा नसतातच 😢😢
भरपुर आहेत दादा
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
Ho
शेतकर्याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .
Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl
जे भाऊ बहीण असे सेवेचे काम करतात त्यांना माझा सलाम आहे.
Mahan vyakti 😢
डोळ्यात पाणी आलं,
आपणा सर्वांना ऊंदड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
मुलांचा विचार न करता आपले आयुष्य खूप सुंदर जगा. माणूस या जगात एकटा आला आणि एकटा जाणार
तसे नाही मित्रा एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
दादा तुमच्या या कामाला लाख लाख शुभेच्छा हा व्हिडिओ पाहून डोळे तर भरून आलेच आले पण अंतकरण
सुद्धा गहिवरून आले
र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी
Thanku sir....
आश्रमात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांना आणि कर्मचार्यांना मानाचा मुजरा ❤
पंढरपूर मध्ये खूप छान वृद्धाश्रम आहे गोपाळपुरा येथे आहे मला खूप आवडते ते राहण्यासाठी
रक्ताचे पाणि करुन कष्टानं उच्चशिक्षित केलेल्या मुलांचेच आईवडिल वृद्धाश्रमात का आहेत? खरच गोरगरीब,शेतकरीच्या मुलांना सलाम...अनुभवाचे बोल
जगी जास कोणी नाही त्यास देव आहे
याची प्रचिती ही क्लिप ऐकून आली
इथल्या मॅनेजमेंटला आणि संस्थापकांना कोटी कोटी प्रणाम
प्रतेक मुलांनी जन्म दात्याना संभाळलेच पाहिजे. उदया मुलांना हिच वेळ येणारच.
मला पण आवडते रोजदा आश्रमात राहण्यासाठी तेथे रक्ताच्या नात्यापेक्षा परखे नाती चांगले असतात जेवण जेवण सुद्धा खूप छान असते
आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत
दाआ
दादा मला त्या ऐम ये बियड केलेल्या आईला बोलायच सर
Tyat ek ajoba ahet nagar che.
सततच ममता
,👍
मुलांनी आणि सुनेने आई वडील समजून सेवा केली तर वृद्धाश्रमात जाण्याची काय गरज विठ्ठला सर्वांना चांगली बुध्दी दे 🎉🎉
ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही
बरोबर बोलले सर एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
आलेल्या प्रसंगाला आनंदाने समोर जायचे.
व जी परिस्थिती असेल त्याला आनंदाने समोरे
जावे.
तनपूरे बाबा की जय.
ओम राम कृष्ण हरी विठ्ठल
खूपच छान टॉपिक वर व्हिडिओ बनवला तुम्ही, धन्यवाद.
सर्वांना नमस्कार 😢😢😢खुप वाईट वाटत वेल ऐज्युकेटेड लेकरांचे माता पिता येथे राहातात नमस्कार लेकरांना
कदाचीत तुमचा मुक्काम पण येथे असुशकतो 😢😢😢
संस्थापकांना अनेक आशीर्वाद 😊😊
आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे
सर्वजण सुखी ऐकून पण डोळे भरून आले खूप...
राक्षे भाऊ खरंच पुर्वजन्मीच्या पुण्याई मुळे एवढे सर्वांचे तारणहार बनलात रक्ताचे नाते ऋणानुबंधामुळे किती तोकडे आहे हे समजले ❤❤❤
🙏🙏🙏
काय बोलू याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं महत्त्वाचं नाही वाटत मी आश्रम आपल्या माणसांविषयी बोलायला आवडेल या लोकांना आश्रम आणि इथली लोकं किती आवडलेत हे बघून खूप बरं वाटलं❤❤
बरोबर सांगितले आजी साहेबांनी.असच पत्रकार लोकांनी वेळो वेळी आश्रमांची मुलाखत चालू ठेवा म्हणजे तेथील ही वातावरण कायदेशीर राहिल.
आजी -आजोबांचे विचार -सानिध्य पाहुण, ऐकुन मनाला विरंगुळा मिळतो.
फारच छान, भगवान श्री विठ्ठल रखुमाईच्या जवळ त्यांचे सानिध्यात जिवनात सुखी राहो.
😢 मी पण श्रीमंत झालो की अतिशय चांगले आश्रम खोलनार
Godfather
तनपुरे महाराज याना शतशाः प्रणाम आई वडीलाना आश्रमा सोडणार्यामुलगा व सुन कधीच त्याना सुख समाधान लाभणार नाही नियत कधीच कुणाला माफ करत नाही
माझ्या मते वृध्दि आश्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची
ही एक चांगली संधी समजून आनंदाने
तिथे राहव.
खर तर मायेतून मुक्ति मीळवण
हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा.
पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा,
नात नातू माझा, माझ माझ करता करता
एक दिवस निघून जाणार.
मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन?
मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.
मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....
Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe
Mala tumche wichar khup awadle. Pan paramarthala adhi lagawa lagta, wruddh jhalyawar nahi. Aplya peki kiti loka kharach paramartha seriously prayatna kartat? Mag itka manasik bal Bhagwantanchya krupene milata ki sukha dukkhancha kahi farak padat nahi. Kuthalyahi paristhitit ananda ani manachi shanti dhalat nahi. Pan hya sathi kharokhar manobhave upasana adhi pasun hawi...retire jhalyawar baghu ha attitude nahi chalat. Mag vruddhashram aso ki ghar, kuthalyahi paristhitit samadhanat rahane shakya ahe.
Jai Mata di
❤
तनपुरे महाराजांसारखे युगपुरुष अजून पुढे याव गरजू आई-वडिलांना ज्याच्यावर प्रसंग पडले त्यांना
अध्यात्मिक वातावरण आहे 🙏
या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय
घरात कधी खुप वाईट परिस्थिती असते एकटे पडतात सुना मुलाला नातवा ना आजी आजोबा सोबत बोलू देत नाही अपमान करतात त्यापेक्षा हे लोक खुप छान आहे
Hoy khare aahe/kitihi shikalelya suna asalya tari ashacha vagatat lochata sarkhe jine hote 😮
Hoy हो खुप वाईट परिस्थिती आहे
तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
काय करणार मुलांनी दुर्लक्ष केल्यावर @@santoshjadhav-gk4sw
आश्रम म्हणजे देवालय याची नोंद फक्त परमेश्वर घेतो 🙏🙏🙏
जे आपल्या आई वडिलांना संभाळतनाही त्यांना परमेश्वर कधीही सुखी ठेवत नाही
महाराजांना सलाम.
ज्या आई-वडिलांनी स्वतः झिजून शिकवलं त्यांना व ज्यां गुरूनी घडवलं त्यांना कधी आयुष्यात विसरायचं नाही.
Khup vait वाटते 😢हे पाहून काय चालू आहे जीवनात तेच समजत नाही
😢
अतिशय भावनिक व मन सुन्न करणारी बातमी दाखवली धन्यवाद पत्रकार बंधू👃👃
Mi veda zalo n radtho 🌹🙏🏻
मन सुन्न झाले या पुढे तर मुलाची लग्न जमले की माता पिता ला पाठवून देतील काय अशी भीती वाटते 😢😢
😅 त्यामुळे मी सर्व प्रॉपर्टी माझा नावावर केली आहे 😂 तुम्हीं पण तेच करा आणि मुलांवर चांगले संस्कार करा
सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.
सांगलीचे आजोबा...history cha khup गाढा study ahe tyancha...khup kahi shiklo yanchaykdun...😊kiti आठवणी आहेत सर्वांसोबत..❤miss u all.
ज्या आईवडिलांना अशा वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडनारी मुलं सुद्धा कधि सुखी राह शकत नाही .
धन्यवाद भाऊ आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल असे सामाजिक सामाजिक प्रश्न समाजासमोर आणावेत
आई वडील न अस कसं सोडू शकतात ज्यांनी आपल्या ल हि दुनिया दाखवली आणि आपण त्यांना अस सोडून देता 😢😢😢
धन्यवाद भाऊ तुमचे कि तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घेतली ऐकुन मन भरून आले कुठे गेली माणसातील माणुसकी
माझी एक विनंती आहे प्रतेक आई वडील यांनी आपल्या मलमता या आश्रमाला दान करा व तुमचे नातू पण तुमच्या मुलांना या आश्रमात पाठवणार आहे मी शेतकरी पुत्र आहेत जय श्री राम जय किसान 😂❤🎉😢😮😊
व्यवस्थापन टीमची कामगिरी अतिशय उत्तम उदाहरण दिसते आणि ते आपण समोर आणले, विकास भरकटला असे चित्र निर्माण झाले आहे या कलियुगात.
आश्रमात सर्वात मोठी चमत्कारीत गोष्ट म्हणजे प्रेम आहे हेच खरे सुख आहे
धन्य धन्य त्या मॅनेजर ना कितीजनांचे आशिर्वाद लागतील सलाम त्यांना .🙏🙏😍
वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊
अगदी बरोबर
वृद्धाश्रम हे तनपुरे बाबा चारोधाम ट्रस्ट च्या अंतर्गत येते. संस्थेचे अध्यक्ष आ.ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.
तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत
😢😢 speechless
सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार❤
Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷
धन्य ते तनपुरे बाबा.......
वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏
, ,,,,,भक्त पुंडलिकाच्या गावात हे ऐकायला ,बघायला मिळावं हे आपलं दुर्दैव, ,,,
कोणीही वाईट कॉमेंट करू नका. ज्याला त्याला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात. रिॲलिटी माहीत नसते आपल्याला . उलट इथे सगळे कमीतकमी उरलेले आयुष्य चांगले जगतात. नाहीतर उगचं एकत्यानी आयुष्य घालवणे वाईट असत खुप.
अगदी बरोबर बोललात.
Correct 👍
अगदी बरोबर
वृद्ध माणूस घरात असावं.... काही काम नाही करीनात का पण ऐक लय मोठा आधार असतो
भाऊ तुम्हाला खुप खुप नमन तुम्ही खुप सुंदर काम करत आहत 🙏🙏
बहुतेक उच्चभ्रू व उच्चवर्णीय आहेत.
"बदलत्या काळानुसार स्विकारण्याची मानसिकता" हा चांगला गुण इतरांनाही घेण्यासारखा.
आई वडील हेच दैवत त्यांना सांभाळा नाहीतर पाप लागणार त्यांना वृध्दाश्रम तरी आहे. तुम्हाला नरकाश्रम लक्षात ठेवा
श्री . भारत शिंदे ,news इंदिया पंढरपूर
वृद्धाश्रमतील सर्व जेष्ठ नागरिकांची मुलाखत आपण अतिशय सुंदर घेतली . खूप छान वाटलं...
आविनाश मांगले ,पंढरपूर .
The Manager is doing very noble work by good governance, administration and moreover providing emotional support and a spiritual environment for the residents. May he always stay blessed🙏
परमेश्वर सर्वांना सुखात ठेव.
जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.
वृद्धाश्रमात आत्म शांती मिळते.
ज्यांनी ज्यांनी आपल्या आई वडिलांना सोडून दिले ते कधी च सुखी राहु शकत नाही
अगदी बरोबर.
अगदी बरोबर आहे
मुलांबद्दल आई-वडिलांना प्रेम असणं ही गोष्ट नैसर्गिक आहे पण आई-वडिलांबद्दल मुलांना प्रेम असणं जाणीव असणं हे वाढत्या वयात आपण कसं वागावं याचं सामंजस्य ज्या पालकांमध्ये आहे त्यांच्या बाबतीत शक्य आहे. असे व्हिडिओ बघून परका माणूस सुद्धा भावनाशील होतो मग एवढ्या चांगल्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेणारे निष्ठुर कसे काय असतील? जरूर पालकांनीही समजदारी दाखवून आनंदाने बदल करून घ्यायला हवा संघर्ष करून शेवटी ही आपण आपल्याच मुलांना दोषी ठरवून या जगातून जाऊ नये. माझ्या या म्हणण्याला थोडे पालक अपवादही असू शकतात पण पूर्ण आयुष्य जर ज्यांनी मुलाबाळांसाठी वेचलं त्यांनी काळाची गरज किंवा सुविधा म्हणून आपले म्हातारपण देवाच्या चरणी अर्पण करून आनंदाने जगावे कारण शेवट हा देवाच्या चरणी झालेला कधीही चांगला मुलांवर नाराज राहून शिव्याशाप देऊन जीवनाचा अंत करू नये
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
Exact
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आणि वर्णन काहीच करु शकत नाही 🎉🎉🎉🎉
सुना मुलगा नातवंडं यापासून आपल्याला तोडायचे मात्र चांगलं करतर,ही खरी गोष्ट.
कौटूंबिक तनावामुळे जेव्हा समाज, नाते,पोलीस, न्यायालय,खोट्याची बाजू घेतात तेव्हा मानसीक स्थिती साथ सोडते व आपलं कुणी नसल्याची जाणीव होते व ह्या गोष्टी अवलंबावा लागतो.
अतिशय छान व तितकेच सत्य परिस्थितीचे योग्य मनोगत आहे आपणास मनःपूर्वक धन्यवाद 👌🙏
Me aaichimanobhave seva Keli 90varshaasel manobhave seva Keli aaine mala khup ashrvad dile maji seva tukarat. Ahe tuji kon karil metya veli kahitari uttar det ase majeti hotiteva 68varshe vayhoti Karan me singalaslya mule te maji chinta karavachi kharach aai bapa hyech purthivarche navsala pavna4e dev ahe hya video paun sagte Janna aai vadilahe tyani tyachi kalji ghya ❤❤❤❤
खूप वाईट वाटतं
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आनंदी आनंद राहा
फक्त पतीव्रताच सासुसासरे सांभाळु शकतात.
ते सगळे आजी आजोबा बोलतात ते बरोबर आहे तेना तीथ सूख आहे ते घरात मीळत नाही कारण घरात कुणाला वेळच नाही तेना बोलायला कुणी तेचेसी बोलत नाहीत नीट सभाळत नाहीत ते पेक्षा तीथ बर वाटतं तीथ एकामेकासी छान राहतात घरा पेक्षा तीथ तेचा वेळ छान जातो खूप खूप छान विडीऔ बणवला
Manager va sansthapak yanna manapasun pranam...hyancha ayushya evade sukar kelya baddal..
This is a nobel work..They r no less than god..
Maza sarva matoshri chya bhava bahininna namaskar..
धन्य धन्य पंढरीनाथ ची कृपा जेमुल आईं वडीलाना सांभा लनाहीतेमुलकधीसुकी
श्रशं
मी पण माझे बाबा आजारी असताना नोकरी सोडून राहिले पण माझे दुर्दैव की ते आता नाहीत पण मनातून एक समाधान आहे की, मला त्याची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. पण माझ्या सासु सासऱ्यांनी पण खूप समजून घेतले.
ह्याच्या पोरांना आईघल्या ना चाबकाचे फटके दिले पाहिजेत
माणूस म्हणून ह्याच्या पोरांना जगण्याचा अधिकार न राहिला नाही
लई लई वाईट वाटतंय 😮😢😢
करेल काहीतरी करेल आयुष्यात ह्या लोकांसाठी राम कृष्ण हरी पांडुरंग
शक्ती दे रे मला🙏🙏🙏🙏
मतलबी दुनिया आहे भौ ....लय अवघड आहे समाजाचं😢
खूप अवघड आहे वाईट वाटते
आम्ही नक्की या आश्रमाला भेट देऊ
देव तुम्हाला माझा आयुष देवाने तुम्हाला द्यावं 🙏
आई वडिलांना सांभाळा . सुख मिळेल . हेच पुण्य . हीच देवपूजा 10:43
राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकारआहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची सर्व बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली
तनपुरे बाबा कोटी कोटि प्रणाम तुमच्या कार्याला
त्रास असल्याशिवाय कुणी ही घर सोडत नाही पन बघा आई वडील यांनाच म्हणतात कुणीही मुलांची चुक काढली नाही यालाच आई म्हणतात
🤣
अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡
मुर्ख म्हणून सोडून दिले किंवा बायको शहानी असेल तेव्हा मुलगा सुखी आहे यात समाधान मानाचे असे वाटत आईला
सरकारने लाडली बहीण योजनेचे फायदे यांना द्यावेत
तनपुरे महाराज हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.. येथेही त्यांनी अध्यात्मिक कार्य व सामाजिक कार्य खूप केले आहे.