या ५ कारणांमुळे साताऱ्याचा विकास रखडलेलाय | सातारा | Satara News | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- या ५ कारणांमुळे साताऱ्याचा विकास रखडलेलाय | सातारा | Satara News | Vishaych Bhari
सातारा.. छत्रपतींचा वारसा लाभलेली स्वराज्याची राजधानी, 13 गडकिल्ल्यांनी वेढलेला अभेद्य आणि अजिंक्य असा प्रदेश, पौराणिक व ऐतहासिक महत्व प्राप्त झालेली भूमी, देशावर जीव ओवाळून टाकणाऱ्या शूरवीर पोलीस अधिकारी, कर्मचारी अन लष्करी जवानांचं सर्वात मोठं हब, सर्वधर्म समभाव जपणाऱ्या लोकांची खाण, उत्तम क्वालिटीचं पर्यटन केंद्र, आजवर चार मुख्यमंत्री देणारा जिल्हा अशी साताऱ्याची ओळख. पण मग इतकं सगळं असूनही साताऱ्याच्या विकासाला नेमका खुट्टा का बसला ? इथल्या पोरापोरींना कामासाठी मुंबई पुण्याला का जावं लागतंय ? मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती, संसाधनं, ताकदीचं मनुष्यबळ इथं उपलब्ध असताना साताऱ्याचा विकास कासवाच्या गतीनं का होतोय ? का इथं अद्याप पुण्यामुंबईसारखी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाची इंजिनियरिंग कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस होऊ शकलेली नाहीयेत ? मुंबई पुण्यातली पोरं इंजिनियरिंग किंवा तत्सम डिग्रीवर कॅम्पसमधून लाखोंची पॅकेजेस मिळवत असताना साताऱ्यातल्या कॉलेजेसमधून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या पोरांना आठ दहा हजारात का काम करावं लागतंय ? इथल्या औद्योगिकीकरणाचं घोडं कुठं अडलंय ? 90 च्या दशकापासून साताऱ्यातल्या ढीगभर जलसिंचन योजना का रखडल्या आहेत ? इथली अनेक गावं अद्याप रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत गरजांपासून का वंचित आहेत ? नो डाऊट, इतिहास आपल्या विचारांचा पाया भक्कम करत असतो त्यामुळं त्याचा अभिमान असलाच पाहिजे पण तो अभिमान बाळगत असताना इथली लोकं विकासकामांकडं, झपाट्यानं बदलणाऱ्या जागतिकीकरणाकडं गांभीर्यानं पाहणं विसरलीयेत का ? त्याचा फटका आता शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या पोरापोरींना सहन करावा लागतोय का ? साताऱ्याचा विकास फक्त कागदावरच शिल्लक राहिलाय का अशा काही महत्वाच्या प्रश्नांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#satara
#sataranews
#sataranewstodaylivemarathi
#sataradistrictinformationinmarathi
#satarasong
#sataranewstoday
#satarajilhachimahiti
#sataradangalnews
#satarapusesavalinewstodaylivemarathi
#satarasportslive
#sataranewspusesavali
#sataranewslive
#sataracity
#satarawaterfall
#sataratouristpoint
मी सातारकर आहे, साताऱ्यात व्यवसाय चालू केला होता, तो बंद करून मला पुण्याला शिफ्ट करावा लागला, स्थानिक गुंडगिरी, हफ्ते सम्राट, आणि सातारकरांची साथ न मिळाल्या मुले मला पुण्याला याव लागल, तरी पण खंडाळा घाट उतरला की मन भरून येत....आपला गाव आपला असतो... प्रथम साताऱ्यात लोकांची आपली गुलामगिरी ची मानसिकता बदलली पाहिजे, नेत्यांना अव्वा च्या सव्वा भाव देणे, हुजरेगिरी करणे बंद केले पाहिजे...
बरोबर बोलला भावा खासगी सावकारी आणि गुंडगिरी जबाबदार
1 no भावा ❤️❤️❤️🙏
मनातल बोलला भावा
अगदी बरोबर आहे
ह्या सगळ्या राजकारणी कारणीभूत आहेत
मी स्वत सातारकर आहे .. हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.......
राजकीय ऊदासीनता हेच मुळ कारण आहे......एकही नेता जिल्ह्य़ातील विकासाचा विचार करत नाहीत......
सातारा जिल्ह्याचा विकास रखडायला आम्ही सातारकरच जबाबदार आहोत. आम्हीच प्रत्येक मतदारसंघात नवीन उमेदीचे, तळागाळातल्या समस्येचे जाण असलेले आमदार खासदार निवडून देत नाही. आम्ही फक्त घराणेशाही असलेले उमेदवार जिंकून देतो की त्यांना लोकांच्या समस्या काय आहेत याचे देणे नाही कारण त्यांच्या आजा पंजापासून त्यांनी खुप कमावलेय, हा नाही म्हणायला आम्ही सत्ता बदल करतो तो पण दुसऱ्या घराण्यात. तीच तीच लोक कित्येक पिढ्या निवडून देत आहेत. याच लोकांची हजुरेगीरी करण्यात धन्यता मानणारे कितीतरी युवक प्रत्येक गावात दिसतील. निवडणुकीत चार हाडकांसाठी नेत्यामागे पळणारे आमच्यासारखे मतदार असतील तर सातारचा विकास कोण करणार आणि अपेक्षा कोणाकडून करणार.
सामान्य कर्तृत्ववान लोकांना कोण देणार तिकीट
एक सातारकर म्हणून सातारकरांच्या मनातील विचार खंत म्हना सांगितली त्या बद्दल आभारी आहोत
जेव्हा दोन्ही महाराज राजकारणातून निवृत्त होतील तेव्हाच सातारच्या प्रगतीला सुरुवात होईल
राष्ट्रवादी चा बालेकिल्ला आहे ना मग इतके दिवस शरद पवार मिळता का.... सातारा मधे काय झालं कीं आलं राजेंवर सगळं जरा मानसिक्ता बदला.... इतके दिवस श्रीनिवास णी काय शट्ट उपटली का आणि त्या आमदार पाटील णी काय गु खाल्लेला का इतके दिवस
Dada te retirement sathi evdha nhi karat tyana ajun hech tyana tyanchya mulana pn set kraychay. Tyana he sagla दुसऱ्या कोणाच्या हातात nhi द्यायचं
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणायची सुद्धा लाज वाटते आम्हाला या नालायकाना
साताऱ्याचा विकास भावबंदकित आडकलाय...त्या दोघांना घरी बसवा...सातारा....सु साट.......कराडा सारखे...
एवढं बोलायला सुद्धा दम लागतो तुम्ही बोललात त्याबद्दल धन्यवाद
Gap Kahipan Bolu Nako Ata Tar Amche Maharaj Khasdar Pan Nahit Bakwas Karan 😏
😂😂😂 maar khaychay ka bhava evdh khar bolun
@@vishvajeetchavan7329😂😂😂😂
महाबळेश्वर वाई पांचगणी भागात परप्रांतीय वाढत आहे.. काही दिवसात मुंबई होणार
गुंडागर्दी, पैसेवल्यांच्या आणि राजकारण्याच्या पुढे पुढे, आपण लई भारी, मानपान, प्रचंड ईगो(मीच श्रेष्ठ), कुरघोडी ह्या मुळे मागे आहे. ह्यातून बाहेर येऊन जर बदलत्या काळनुरूप थोडे बदलले तरी खूप फरक पडेल. अजून लग्नपत्रीकेमध्ये नावांची मोठी रांग.
तशी माणसं मनाने चांगली आहेत. पण विचारांची प्रगती झाली पाहिजे.🙏🏻
भावा आपल्या लोकांचा मनातून विकास झाला पाहिजे.
महत्वाचा विषय घेतलाय प्रथमेश भाऊ
मी कोल्हापूर जिल्ह्या चा आहे,,,,, मि midc ला कामाला होतो तिथं सताऱ्यची पोरं हि होतीत बिचारी मजबुरीत काम करत होती,,,🥺
राजे काय हे 😂😂😂
Amchya ethe shiral la pn kolapaur chi por ahet kamala khup ami pn as bolyacha ka tumi fakt bata मारा😂
आमचं सातारा ❤ खूप चांगलं आहे , फक्त विकास झाला पाहिजे.
उदनराजे आणि शिवेंद्र या दोन गोष्टी मुळे सातारा मागे आहे
इथला खासदार नुसता दारुडा होता आधीचा
दुर्देवाने
मान्यच करावे लागेल
तुझी लायकी बघ आधी
Ani sataryatil chutiya lok tya darudyala support karayche...
आताचे खासदार तरी काही एवढे दिवे लावत आहेत...काहीच नाही..
हो पण आताचे खासदार ही काम करत नाहीत
कराड मध्ये सगळे उद्योग धंदा , शाळा कॉलेज,कारखाने, हॉस्पिटल , बागायत पटा याच्या जोरावर कोल्हापूर सांगली ला फाईट देतोय
पुणे पासून फक्त 100 km अंतरावर असताना पण सातारा जिल्हा अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहे.
फक्त सातारा च नाही तर प्रत्येक शहरात हे प्रकार आहे... राजकरण आणि गुंडगिरी सर्वात प्रमुख समस्या आहेत...विकास होऊ देणार नाही हे...
भरपूर पाऊस धरणे दळणवळण मनुष्य बळ चांगले वातावरन निसर्ग संपदा असूनही राजकीय उदासीनतेमुळे सातारा जिल्हा खूप मागास आहे
लय हार्ड विषयाला हात घातलास भावा, पण कारण देता येतील एवढि कमीच आहेत।।।
भावा कारण एकच आहे रे...
सातार्याच कल्चर म्हणजे झोपडपट्टि कल्चर करुन ठेवलय उदय भाईने😂😂😂😅
बेस्टच कुणी तरी आपल्या गावा बद्ल सत्य परिस्थिती बद्ल बोलले धन्यवाद भावा 🙏५ नं चे कारण सर्वात महत्त्वाचे आहे सातारा चा विकास खुंटन्या साठी .आमचे तर स्वप्न आहे आमच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज चे वारसा चे गाव पहाण्यासाठी फक्त देशाचे च नाही तर परदेशी पाहुणे सुध्दा यावेत अशी devlopment आमच्या सातारा ची व्हावी but , परंतू, किंन्तु 😢
चांगल्या काम करणार्या लोकप्रतिनीधींची कमतरता,आणि लोकप्रतिनीधींची मोठ्या उद्योगांकडुन हप्तेवसुली त्यामुळे सातारचा विषयच भारी
Nam gheun bola....ajun fatatiy ....mhne lokpratinidhi
@@shantanud.8821 कुणाच नाव घेऊन मोठ नसत करायच , राहीला प्रश्न माझा तर मी कुणा पक्षाची धुत नाही बसत,मला एवढच कळत एखाद्याला निवडुन दिल्यावर माझ्या जिवनमानात किती फरक पडला,उदा.रस्ता,नोकरी,महागाई,इ.
@@shantanud.8821उदयनराजे
@@shantanud.8821महेश शिंदे
नाव घेणे पण गुन्हा आहे साताऱ्यात,,,,
खरं आहे हा मुद्दा कोणी तरी पुढे आणला पाहिजे सातारा मध्ये व्यवसाय चालू झाले पाहिजे
खरोखरच खऱ्या अर्थाने वास्तविकता दाखवणारा व्हिडिओ आहे हा.
एक नंबरच विषय घेतला आज, 👌 आजचा विषयच भारी 👌
एकच कारण ते म्हणजे फक्त महाराज ❤ प्रेम आहे त्यांच्यावर पण त्यांच्यामुळेच विकास नाहीत
मर्मावर बोट ठेवलय.
विषयच भारी टिम छान विषय मांडलाय.
काळजात हात घातलास भावा❤
फार चांगली माहिती दिली तुम्ही
जोपर्यंत दोन्ही स्वघोषित राजे घरी बसत नाहीत तोपर्यंत सातार विकास साधू शकत नाही
उत्कृष्ट वास्तवदर्शी विश्लेषण 👏🏼
अतिशय सुंदर विश्लेषण करून साताऱ्याच्या विकासाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. आपणा सर्व सातारकरांना आपल्या जिल्ह्याचा अभिमान वाटतो अशा सर्वांनी सदर व्हिडीओ शेअर करावा. तसेच आपली कंमेंट केली जावी. सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा ही आपल्या सर्वांची भावना आहे. त्याकरिता आपण आपली मते मांडावीत.
माझे गाव सातारा जिल्ह्यातील मायणी ...माझे गाव माझी दुनिया..पण इच्छा नसताना मी 2006 साला पासून गावा पासून दूर आहे...जमीन 6 एकर असून ही पाणी नसल्याने शेती करता येत नाही...पाऊस पडत नाही..घराची जिम्मेदारी माझ्यावर असल्याने मला गाव सोडल्या शिवाय पर्याय नव्हता..पण आजही माझे गाव माझ्या मानत आहे..पर्याय नाही माझ्या कडे...सातारा जिल्हा कधी प्रगती करणार काय माहीत..दुःख होते स्वताचे घर दार असताना बाहेर राहण्याचे...
आपण न ch यांना निवडून देतो आणी यांना प्रश्न विचारत नाही
माझं चितळी 😅 आम्हाला पाणी आहे.सगळा ऊसच केलाय
@@pseries3746mi pan chitali cha ahe mohite mala पुंडेकर आहे मी
Mi chitali cha ahe khar Mayani gavat gundgiri vadhli ahe. Patole gang khup dahshat majvat ahe. 😢
Both of brothers are responsible for regress of Satara.
भाऊ मझ्या मनातला विषय हाती घेतला धन्यवाद🙏🙏
विकास =सातारा0%
कष्ट करणारी माणस=💯
दोन्ही महाराजांनी जिरवलिये सातारकर चि
आपल्या साताऱ्यात MNC IT compani आणि उच्च दर्जाचे colleges व्हावेत ते पण पर्यावरणाची हानी न करता,हे सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आपल्या साताऱ्यासाठी करायला हवं मग आपली सातारकर मुले मुली पुण्या मुंबईला जाणार नाहीत💯🙏
बरोबर. पर्यावरण चा विचार करून विकास होयला पाहिजे ....
बरोबर आहे. पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल राखून विकास व्हायलाच हवा.
भावा..... Correct analysis 👌👌👌👌
योग्य विशलेषण केले आहेत
Tumcha vishayach bhari🙏
Debated question for all the Satara political parties
जिल्हा सातारपेक्षा कराडचा विकास चांगला झालाय...आमचा कराड वेगळा जिल्हा करायला पाहिजे...
Brobr
अगदीं बरोबर
Kharr ahe
Karad Dist. Kalachi garaj ahe
लवकरच होईल.. नगर आणि सातारा या जिल्ह्यांचा विभाजन सरकार अगदी seriously विचार करत आहे.. 😊
❤ साताऱ्यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यटनस्थळे विकास व्हावा..🚩
मी पण एक सातारकर आहे, परंतु आज नोकरी निम्मित सातारा सोडण्याची वेळ आळी परिवारा पासून लांब राहावे लागतय, सातारा मधे फक्त दोन नंबरचे उद्योग धंदे वाढलेत,कोणी तरी म्हणालेत मेडिकल कॉलेज होणार होते, बाहेरून कंपन्या येणार होत्या, IT पार्क होणार होते.....आज आपल्या चॅनेल ने खूप छान विषय मांडला...
होय आयटी पार्क येणार होते त्याचा काय विषय झाला काही ठाऊक नाही आता.
@@aniketshinde7025 काहीच होऊ शकत नाही सातारा मध्ये
मी सांगलीचा आहे पण सातार्यात आल्यावर माहित नाही का पण एक नेगेटिव्ह वातावरण आहे 😔😔🙏
घरात नाही दाना आणि मला म्हणा नाना अशी गत आहे गावकडच्या अनेक तरुणांची ... रोज खायला पुरेल एवढं पैसा का कमवत नसतील पण अहंकार खूप.. उगाच सातारी, मराठा, पाटील, नेते, अध्यक्ष, असल्याचा माज दाखवत फिरायचे.. काडीचा धंधा का माहित असेना.. लग्न ठरत नाहीत तरी हाथ पाय हलवत नाहीत.. नोकरी करण्याची गुलामी मानसिकता.. मी पण नोकरी करतो तरी हे बोलतोय.. भावकीतील भांडणे, किती बोलायचे तेवढे कमीच
बरोबर
झोपडपट्टित आल्यासारख वाटत
@@lobhasgsanglit asa kay vikas zala ahe 😂
@@वैभवजाधव-व6ठ सातार्यापेक्षा सांगली हे १०पट चांगल शहर आहे.
निदान झोपडपट्टिचा तरी फिल येत नाहि तिथे
@@वैभवजाधव-व6ठho na
नगरपरिषद असलेला पच्छिमहाराष्ट्रातला एकमेव जिल्हा च ठिकाण. 😅
Ho tr ky🤣🤣
Pahli nagaroalika pn sataryat hoti lakshat tehva bhartta
😂😂
धन्यवाद दादा आपण सातारची परिस्थिती मांडली
या सरवा साठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम सुरू केले पाहिजे तेच येथे पहायला मिळत नाही.. तरी सुद्धा आपण घेतलेला विषय खुप काही सांगुन जातो. राजकीय मानसीक तयार झाली पाहिजे..
मी मराठवाड्यातील आहे व आम्हांला पश्चिम महाराष्ट्राचे खुप आकर्षण आहे परंतु आपल्या माहिती नुसार आपल्या भागाची परिस्थिती वेगळीच दिसत आहे
Unfortunately!!
सुंदर विष य मांडणी,विकास झाला भकास याचे कारण wel known to all
आमच्या माण - खटाव च्या 3 विधानसभा निवडणुका आत्तापर्यंत मी पाहिल्या आणि प्रत्येक वेळी एकच मुद्दा जिहे कठापूर योजना आत्ता ४ थी विधानसभा आली पण मुद्दा काय अजुन बदलला नाही आणि पाणी अजुन काय बघायला भेटल नाही.....
महत्त्वाचा विषय दादा
सातारचे वाटोळे आजपर्यंत झालेल्या प्रत्येक तालुक्यातील आमदार खासदार त्यांनीच केले आहे
सातार्याला भेटलेले दलिंदर राजे
ज्यामुळे प्रजा पण दलिंदर आहे
Barobar bava
Tuji aai baramatila ghal
सादा सिग्नल सुधा नाही या सातारा मधे😂😂
एक नो बोलास भावा.. हळू हळू होईल प्रगती .. पण हीच प्रगति भविष्यात धोकादायक ठरू शकते साताऱ्याचा निसर्गाला.. जशी मुंबई, पुण्याची झाली . म्हणून सयाजी शिंदे सर किती जपतात निसर्गाला. त्यासाठी.. प्रगती बरोबर निसर्गाला जपल तर आणि तरच निसर्ग आपल्याला जपेल.. नैतर सगळी प्रगती शून्य आहे.☝️
काय बोलतोस भावा तु मी पण सातारचा आहे सातारचा विकास होने खूप महत्वाचे आहे आज ज्याच्यावर् सातारा सोडून जायची वेळ आलीये ना त्यालाच माहिती त्यांनी काय गमावलंय
सातारा मध्ये खूप ताकद आहे पण त्याचा उपयोग नाही करता आला.. खूप कर्तृत्ववान लोकं आहेत साताऱ्याकडे पण बाहेर जावं लागतं त्यांना.. साताऱ्याकडे महाबळेश्वर सारखी पर्यटनस्थळे आहेत.. पण विकास नाही करता आला.. सातारा आज महाराष्ट्रातील टॉपच्या शहरांमध्ये पाहिजे होता..
उगाच म्हणत न्हाईत,"जगात भारी आम्ही कोल्हापुरी" 😎💪🔥
...त्या बाबतीत आमचा कोल्हापूर जिल्हा लय भारी आहे... पाणी, विद्युतीकरण,माणुसकी, तांबडा -पांढरा रस्सा असो...पण खरचं राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून,विकास कसा होईल यावर जास्त लक्ष द्याला पाहीजे...
Nusti manuski sodli tr ky nhi kolhapurat
@@ironman-29💀
Mag kolhapur chi haddh vad ka hot nahi ?
@@sanjayvhawal2404 70% rajkarni tr 30% lokanchi pn chuck ahe kolhapuratil
तुझ्य काय काम इथ
Karad madhe almost sagli government colleges ahet
Pn medical clg nahiye karad madhe
Iam from Karad and Karad is more devopled than Satara
This is wrong
कराड सातारा पासून पुढे आहे फक्त तो वेगळा जिल्हा झाला पाहिजे ...
Chukicha ahe
Thanks 🙏 for such a great 👍 video with in detailed information
दादा जर राजकारणी लोकांनी नविन एमआयडीसी उभ्या केल्या तर त्यांच्या खाजगी कारखान्यांमध्ये काम करायला नवीन कामगार वर्ग कुठून आणणारं .. आणि शेतकऱ्यांची मुळे जास्त शिकली तर त्या राजकारणी लोकांच्या मागे कोण पळणार...यासाठी सातारा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे...
Yat सर्वस्वी राजे घराणे कारणीभूत आहे
काय संभंध आहे रे.... राजघराण्याचा....ilection आलं कीं बोंबलताना मान गादीला मतं राष्ट्रवादी ला कुत्र्यांno त्यांना कर्मीभूत धरणा मग त्यांचा तर बालेकिल्ला आहे ना मग काय शट्ट उपटली का लवड्या त्यांनी
विषय खरच भारी घेतलाय आजचा
लय लय भारी
प्रगती नाहीये तेच चांगल आहे. नाहीतर सगळीकडेच नुसती सिमेंटची जंगल झाली तर निसर्ग संपून जाईल. आमचा सातारा जसा आहे तसाच चांगला आहे. एक सातारकर.
पर्यावरणाचा तरी कुठे नीट समतोल राखला जात आहे.लोक सर्रासपणे झाडं तोडत आहेत. यामुळे पाऊस काळ देखील कमी झालेला आहे इथे. पर्यावरणाबद्दल जागरूकता नाही लोकांमध्ये इथल्या.ति कोणकरनार? पाटण तालुक्यातच येऊन बघा तुम्ही जरा. पाटणकर साहेबांनी साड गावचे वतनदार म्हणून त्यांनी आमच्या गावाच्या पश्चिमेकडे ला जो डोंगररांगेतील सडा आहे तो सर्व तोडून काढला आमच्या आज्ज्यांचा काळात.
शिक्षण, आरोग्य, पर्यटनस्थळे विकास व्हावा..
निसर्ग छान आहे ,हवा चांगली आहे
कोल्हापूरचा विकासाबद्दल पण व्हिडिओ बनवा . पश्चिम महारा्ट्रातील एकमेव मोठे शहर असून देखील विकास रखडलेला आहे
मी कागलचा आहे.
कोल्हापूरचा विकास आता थांबायला पाहिजे. आणि जर हद्दवाढ झाली, तर आपलं सुंदर आणि माणुसकीचं कोल्हापूर विसरा. वाट्टोळं होणार.
कागलची तीच परिस्थिति आहे.
@@abhijeetkagwade वां छान विचार आहेत तुमचे विकासाबद्दल. जग चाललाय चंद्रावर आणि कोल्हापूरकर चाललेत डोंगरावर
@@R.K-s8m
पुण्या मुंबईत जा, म्हणजे फरक कळेल.
जग विनाशाकडे चाललंय, म्हणून आपण पण जायचं का ?
डोंगर, माळ, झाडी, राने आहेत,तोपर्यंत सगळे आहे. ज्या दिवशी हे सगळे संपेल, तेव्हा आय.टी.इंडस्ट्री, सर्विस सेक्टर, टुरिझम, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे काहीच रहाणार नाही.
पर्यावरण म्हणजे माणसाला गंमत वाटत आहे , जेव्हा सुनामी, भुकंप, पूर असे निसर्गाचे तडाखे बसायला सुरूवात होईल, तेव्हा "विकासाची" भीक नको खरं "नैसर्गीक आपत्ती"चे कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
सातारा जिल्ह्याचे दोन भाग झालेत तरच विकास होणार 💯✌🏻
Bhava Sangli Already Zali Ahe.
Man khatav aalag kara
@@siddhantpatil292 सांगली ची प्रगती झाली आहे आणि आता पण वेगाने प्रगती होत आहे... पण सातारा ची प्रगती खूप हळू हळू होत आहे... आपल्याला कळून पण येत नाही की साताऱ्याचा विकास होतोय म्हणून...
@@The_Atharva yes, agreed.
Adich zalet
Karad madhe sadhya , Kolhapur sangali, Ani Satara hya jilhyana fight detoy taluka asun
विचार मागासलेले आहेत येतील लोकांचे
हे सर्व मुद्दे अगदी खरे आहेत आणी ते सर्वाना माहिती आहें पण बोलता येत नाही... असं नाही की साताऱ्यात मोठे उधोग येत नाहीत येत आहेत पण येऊ देत नाहीत टक्केवारी खंडणी राजकारण हिच खरी कारणे आहेत
साताऱ्याचा विकास झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे साताऱ्याला उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही सुध्दा विकास केला नाही सातारा जिल्ह्याचा नुसते छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून मिरवणार महाराष्ट्रात पण एक शिवभक्त शिवप्रेमी शिवसैनिक या नात्याने मला असं वाटतंय सातारा जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे गड-किल्ले जपले पाहिजे गड किल्ल्यांचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजे जय शिवराय 🚩🚩
We have left satara Since last 4 generation 😊😊😊😊
Waah Chan 🙃🙃
एकच नंबर साहेब विषय गंभीर आहे सातारकरांनी विचार केला पाहीजे....
प्रश्न तरुण पिढीचा आहे .....?
सातारा च राहुद्या खटाव तालुक्याचे तीन तुकडे केले आहे अजून vaduj la रस्ता ही नाही अजून1,2नाही तर तब्बल 15ते 20 वर्ष अजून ही नाही रस्ता नाही पाणी तर जाऊद्या जया भाऊ यांनी कायच केलं नाही 😢😢😢
Aamchya manatil ghusmat tu ithe mandlis bhava❤❤ aamchya tondi Roz hech vakye astat ki kahich development nahi hot ithe.
मोठ मोठे नेते मंडळी निडणुकां साठी बाहेर पडतात नंतर निवडणूक झाली की जावून झोपता ते दुसऱ्या निवडणुकीला उठतात
सातारा बद्दल खूप सुंदर वास्तविकता मांडली . अश्या अनेक पिढ्या विकासाच्या नावाने बरबाद झाली आणि आजून ही बरबाद होत आहेत.
छान विषय
अभिमानाने सांगा रे आम्ही सातारकर सगळे पुढे आम्ही मागे पुणे तेथे काय उणे
एकदम मस्त माहिती दिली मित्रा
सातारा पेक्षा कराड डेव्हलप झालेला आहे
सातारचे आतपर्यंतचे मुख्यमंत्री=महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले,शरद पवार,पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे.उत्तर प्रदेशचे पहीले मुखयमंञी गोविंद वललभ पंत,राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधर राजे,मध्यप्रदेशचे नेते ज्योतीरादीत्य सिंधीया.एवढे सर्व मुखयमंञी सातारचे.जवळपास 3000मेगावॅट एवढी प्रचंड वीजनिर्मिती, व150-175tmcपाणीसाठा असतानाही सातारचा विकास नाही.midcत नवीन कंपन्या नाहीत.कमीत कमी एकादी अणुबॉम्ब बनवणारी कंपनी तरी काढा.
सातारा एमआयडीसी मधील. होते ते उद्योग धंदे निघून का गेले,पुण्यात नोकरी करणाऱ्या मुलांमुली चा अर्धा पगार प्रवास,जेवण,घरभाडे यात जातो, साताऱ्यात घरची भाजी भाकरी मिळाली असती
सद्या एमआयडीसी गोडाऊन व मगल कार्लाये हॉटेल ची चलती आहे
Jyanna maharaj maharaj mhnun dokyavr ghatlay tyamulech Satara mage rahilay…maharaj fkt ekch Chhatrapati Shivaji maharaj ❤
Satara Tun separate zalyala Sangli Already Development madhe khoop phude gela ahe. Satara la Highway asun he development hote nahi he vait vata. Sagla poltics ahe.
30 ते 35 वर्ष अगोदरच जी काही प्रगती झाली तेवढीच.
Best information sir
अहो सातारा चा विकास होने म्हणजे कॉलर उडवण्या इतके सोपं आहे का..
ते दोन्ही स्वयंघोषित राजे हप्ता वसुली करतात म्हणे तिथे.?
खरंच विषयच भारी
10:45 खर बोललास भावा
Bhidya chi lendki hi Kam karit aahet
Ho Medical college Kaam Suru zalay.. Amachya Gharapasun Javal ahe... 🎉🙏🙏 Mi Pn Khatav Talukyatala ahe Pavasabaddal Ch Mat Mandlyabaddal Dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏
याच प्रकारचा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यासाठी पण बनवता येईल
सातारकरांसाठी आवश्यक विषय घेतलात. राजकीय कारण जास्त आहे.
अहो शेठ मी तर म्हणतो झाली तेवढी प्रगती खूप झाले आहे.... प्रगतीच्या नावाखाली फालतू शहरीकरण नको आता..... गावांच गाव पण टिकवायला पाहिजे.... साधेपणाता सौंदर्य असत
सातारा तिल कंपन्या बारामती ला नेल्या विमानतळ पन नेले बारामतीला अनि सातारा ला मंजूर झालेला विमानतळ कराड ला नेले
सातारचा विकास का होत नाही त्याची कारणं सर्वांना माहीत आहेत याचे मुख्य कारण सातारची लोकं . आम्हाला राजे महाराजे यातून बाहेरच पडायचं नाही हित विकास करणारा चालतं नाही कारणं आम्हालाच विकास नको आहे
I m now at satara for survey... From National stastical office department...🇮🇳
Ekdam barobar dada
Perfect postmartem.