लाचार आणि गद्दारांच्याही देशा ! Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 631

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Месяц назад +137

    जनतेने आत्ता तरी शहाणे व्हावे एक दिवसाच्या मटण दारुसाठी स्वतःला विकू नये

    • @vandemataram09
      @vandemataram09 Месяц назад

      @@user-dg5wr1he7e बरोबर आहे किमान आठवडा तरी सोय झाली पाहिजे.😆

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Месяц назад +119

    अर्थमंत्र्यांनी जाता जाता राज्याची तिजोरी रिकामी ‌करुन त्यांना जायचे आहे

    • @Malhar1903
      @Malhar1903 Месяц назад +10

      हो,त्यांना तिजोरी रिकामी करूनच जायचे आहे जेणेकरून नंतर येणारे सरकार अडचणीत येईल आणि त्याचा फायदा आपल्याला पुन्हा सत्तेत यायला मदत होईल लांब पुढचा विचार करूनच त्यांनी पावले टाकली आहेत,

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s Месяц назад

      ❤❤❤❤❤​@@Malhar1903

    • @Nilsen111
      @Nilsen111 Месяц назад

      Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la

  • @RavirajAsane-gh9rb
    @RavirajAsane-gh9rb Месяц назад +71

    महाराष्ट्रातील लोक जो पर्यंत स्वतः हून राज्य सरकार च्या विरोधात आंदोलन करत नाहीत तो पर्यंत राज्याचे काही खरे नाही.

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Месяц назад

      त्यात अंध भक्तांना हिंदूचे मंगळसूत्र,घरे, शेती खेचून मुस्लिमांना देतील,,ही भीती घालून ठेवली आहे,त्यामुळे ह्यांचे फावते आहे , व लोक.ही मूर्ख आहेत, हा विचारच करत नाही की राज्य कोठे चालले आहे.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Месяц назад +67

    हे सरकार मुळात भ्रष्टाचाराने माखलेले असून त्यांना यापुढे निवडून येनार अशी खात्री नाही म्हणून हे उद्योग सुरु केले आहे, यांना फक्त सत्ता हवी.😊😊😊

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Месяц назад +76

    सर या गद्दार लोकांना जनता नक्की यांची जागा दाखवून देतील अशी अपेक्षा आहे. यांना विकास नहीं करायचा फक्त 30/कमिशन खोर आहे. याशिवाय काही नाही सर. अगदी बरोबर आहे. योग्य विश्लेषण उत्तम!

    • @vandemataram09
      @vandemataram09 Месяц назад

      @@KantChendkale-ob5sr ४०%म्हणा, ३०% रेट आधीच्या सरकारचा होता.😆😆

  • @satishmeshram4617
    @satishmeshram4617 Месяц назад +42

    अगदी बरोबर सर, या गद्दारांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा निश्चितच दाखवणार. 🙏

  • @user-nn4ut8kp1y
    @user-nn4ut8kp1y Месяц назад +180

    लोकांना लोकांच्या पैशातून लाच देऊन स्वत सत्तेवर येने हाच विकास आहे

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Месяц назад +1

      True

    • @bhaushinde7493
      @bhaushinde7493 Месяц назад +1

      Very true bapdadachi malmatta samjun rewadi watap chalu jantene asha ghoshnana pratisad deu naye

    • @Nilsen111
      @Nilsen111 Месяц назад

      Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la

    • @kabirchandanshive8978
      @kabirchandanshive8978 Месяц назад

      🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekkashikar3030
    @vivekkashikar3030 Месяц назад +42

    रविंद्रजी, अगदी उत्तम व योग्य विश्लेषण

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 Месяц назад +31

    मुंबई जागतिक केंद्र म्हणायचं आणि इथले उद्योग गुजरातला पळवयचे....हेच यांचं धोरण आहे, महाराष्ट्राचा फार कर्जबाजारी महाराष्ट्र करून ठेवलाय....

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 Месяц назад +28

    श्री पोखरकर साहेब खूप छान विश्लेषण केले

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Месяц назад +148

    जनतेच्या पैशातून वेगवगळे लोभस अमीषे दाखवून सत्तेसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी, जनतेने याचा डाव ओळखून यांना धडा शिकवला पाहिजे.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Месяц назад +2

      True

    • @Nilsen111
      @Nilsen111 Месяц назад +2

      Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la

    • @KapilMind
      @KapilMind Месяц назад

      ​@@sunitasonawane7771p

    • @yashyadav4480
      @yashyadav4480 Месяц назад

      लोकांचा पैसा लोकांनाच पुरवितात काय बिघडले.
      इतर धर्मियांसाठी कोणत्याही सरकारने असे काही केले की सगळ्यांच्या तोंडातील हत्तीचा ***तोंडात फसल्यागत सर्व हिंदूंना झोडपणारे गप्प बसतात.

  • @janardansawant7934
    @janardansawant7934 Месяц назад +45

    पोखरकर साहेब आपण फार छान इतिहास सांगितला आहे पण या सर्व गोष्टींना आपणच जबाबदार आहोत या गद्दारांच्या सतरंज्या उचलणाऱ्या तरुण वर्गाला देव करो आणि अक्कल येवो कारण

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +43

    महायुतीला माहीत आहे की ते पुन्हा सत्तेवर येणार नाही.निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे तिजोरीचा भार किती वाढेल याचा विचार न करता भरमसाठ आश्वासने देत सुटले आहे.जनता जागृत आहे यांच्या भूलथापांना बळी पडनार नाही.विश्लेषण खुपच परखड आहे,पोखरकर सर

    • @Nilsen111
      @Nilsen111 Месяц назад

      Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la

    • @chandrakantgurav8189
      @chandrakantgurav8189 25 дней назад

      सत्य नेहमी कडू वाटते.

  • @bandumakhare5396
    @bandumakhare5396 Месяц назад +20

    अगदी 100 टके खरं आहे, आपल्याला सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग व्हावे लागेल स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणले आहे , हुषार लोकानी रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे, खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे साहेब आपण, आपले हे कार्य ऐतिहासिक आहे

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 Месяц назад +60

    साहेब कोणतिही योजना आणल्या तरी हे सरकार पडणारच आहे

  • @pramodthool3671
    @pramodthool3671 Месяц назад +11

    अतिशय स्पष्ट व बेधडक विश्लेषण सर.
    प्रत्येकाला विचार करायला लावणारे.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Месяц назад +59

    राज्याच्या राजकारणाच वाटोळं करणारा एकच आहे तो म्हणजे संस्कारीत,उच्च घराण्यातील,,फोडणवीस आहे...

  • @uttamkatore7692
    @uttamkatore7692 Месяц назад +13

    सर तुमचं विश्लेषण इतकं परफेक्ट असतं बरोबर असतं सद्यस्थितीला धरून असते परंतु या अंध भक्तांना ते कधी समजणार नाही

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Месяц назад +18

    मग्न आहेत सत्ता राखण्यात एक मुख्य अन् दोन उप
    राज्याचा विकास गेला लावत तेलाबरोबरच तूप
    आपल्या रोखठोक विश्लेषणाबद्दल अभिनंदन आणि आभार ..! Keep it up .

  • @dilipdongare5833
    @dilipdongare5833 Месяц назад +167

    सखारामच्या पैशाने तुकाराम विकत घेणे हा सरकारचा उद्योग झाला आहे.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +15

    स्वयंभू स्वातंत्र्यवीराच्या देशा!!जय जय महाराष्ट्र देशा !!

  • @Ashutoshtilak
    @Ashutoshtilak Месяц назад +35

    या पेक्षा राज्यातले रस्ते बांधणी केली असती तर चांगलं असतं. मागिल पाच वर्षात या राज्याने खुप काही बघितलं आहे. एके काळची आठवण येते आणि खुप वाईट वाटत

  • @vipp.dgamer1312
    @vipp.dgamer1312 Месяц назад +9

    तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे हे तीघ मिळुन महाराष्ट्राचे पूर्ण वाटोळे करणार आहे

  • @rajankadam2050
    @rajankadam2050 Месяц назад +13

    खूपच मार्मिक आणि लक्षवेधी अभ्यासू वि़श्लेषण.... अभिनंदन..... डोळ्यात अंजन घातले ते बरे झाले.. नाहीतर कॉग्रेस आणि उबाठाचे स्थानिक पुढारीही लाडकी बहिणीचे बॅनर लाऊन, दुकानं उघडायला लागली आहेत.

  • @shamksheersagar4457
    @shamksheersagar4457 Месяц назад +11

    रवींद्र जी विडिओ आवडला. तुमची जागा लोकसभा विधानसभा येथे आहे।

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Месяц назад +56

    एक मनुष्य संपूर्ण महाराष्ट्राचे वस्त्रहरण करत आहे,,
    आणि दोन अग्निविर,, निरंजन टकले म्हणतात तसं😅😅😅😅😅😅
    ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

    • @Nilsen111
      @Nilsen111 Месяц назад

      Correct Sup riya tai ne 😢khup lutle Pune City la

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Месяц назад +31

    न्यायालयात आता न्याय मिळत नाही

    • @user-vt6kw1rm4c
      @user-vt6kw1rm4c 21 день назад

      न्यायालय विकत घेतले आहे

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Месяц назад +15

    जय महाराष्ट्र साहेब. (पालघर आदिवासी.)

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 Месяц назад +17

    आता सर्वोच्च न्यायालय वर सुध्दा भरोसा राहिला नाही.

    • @vandemataram09
      @vandemataram09 Месяц назад

      सगळे खटले आंतरराष्ट्रीय न्यायालयात वर्ग करायचे हाच मार्ग शिल्लक आहे.

  • @sanjayshete9135
    @sanjayshete9135 Месяц назад +20

    काय दिवस आलेत
    जो गुजरात महाराष्ट्राची चाकरी करीत होता
    त्या गुजराती लोकांचे पदासाठी गुलाम
    छी या जिंदगाणीवर

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Месяц назад +15

    एकदम बरोबर साहेब

  • @janardhanramteke4506
    @janardhanramteke4506 Месяц назад +18

    लोकांची मागणी नसताना लाडकी बहिण योजना, तीर्थयात्रेला अनुदान देणे आणि राज्य कर्जबाजारी करून जाणे हा यांचा मुख्य उद्देश आहे.कारण येणाऱ्या निवडणुकीत लोक यांना घरचा रस्ता दाखवतील. 9:11 9:12

  • @gutuming
    @gutuming Месяц назад +12

    सद्ध्या जे सुरू आहे ते पाहून सर्व सामान्य माणसाने हा देशच सोडून जावं का ?हे विचार ऐकायला मिळत आहेत .अगदी ग्रामीण भागातही....फार वाईट परिस्थिती करून ठेवली आहे ...आणि कागदोपत्री सर्व आनंदीआनंद

  • @dilipgavategavate6805
    @dilipgavategavate6805 Месяц назад +15

    अशी नेते मंडळी बघून महाराष्ट्र देशा च्या डोळ्यात पाणी येत असेल.

  • @ravikhetre8840
    @ravikhetre8840 Месяц назад +22

    Ravindra pokharkar zindabad

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s Месяц назад +13

    लोकांना पण विचार केला पाहिजे त्यांना लोक मते देतातना .

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 Месяц назад +7

    सडेतोड विश्लेषण धन्यवाद साहेब

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi Месяц назад +15

    कानून सबके लिए बराबर हैं तो ऐसा दिखता क्यों नहीं हैं जमीन पर क्योंकि न्यायव्यवस्था से जुड़े सारे विभाग मतलब सरकार,पुलिस,कोर्ट, सीबीआई, ईडी, इनकम टैक्स विभाग और न जाने कितनी कमिटिया ,संघी मनुवादियों ने कब्जा कर ली गई स्कूल , कॉलेज यूनिवर्सिटी में संघी कब्जा,सरकार संधियों की ,तो न्याय कहा से होगा और दिखाई भी नही देगा 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi Месяц назад +46

    ❤ हुकुमशाही चालू.......

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Месяц назад +13

    साहेब नक्कीच सूज्ञ‌ नागरिक योग्य तो निर्णय घेऊन सत्यते असलेल्या या राजकीय ‌नेत्यानां घरी नक्कीच बसवरील.

  • @maheshsurve4159
    @maheshsurve4159 Месяц назад +32

    ही लोकं महाराष्ट्रचं वाटोळं करणार एवढं मात्र नक्की.

    • @shivram-ok3vo
      @shivram-ok3vo Месяц назад

      अजून काय वाटोळं करायचं राहिलंय.?

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 Месяц назад +12

    Great 👍 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 Месяц назад +21

    आता नवीन कायदा येतोय रोलेट ॲक्ट म्हणून ..संविधान बदल शक्य झालं नाही आता कायदा आणून आंदोलन,सरकार विरोधी कामे विरुद्ध पोलिसांना full पॉवर देऊन अटक,घरात घुसून समान जप्ती आणि जिल्हाधिकारी घर विकून टाकू शकतात😊 किती चुकीचा वापर होईल याचा आणि जामीन पण नाही 2 वर्ष

  • @poojabaraskar2319
    @poojabaraskar2319 Месяц назад +4

    खूपच छान विस्लेशन केले आहे, हे व्हिडिओ सगळीकडे पाठवले पाहिजे,

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Месяц назад +117

    या मिंधे सरकारला व महाराष्ट्र द्रोही बीजेपीला येत्या विधानसभा निवडणुकीत खाली खेचणे हा एकमेव उद्देश आता जनतेचा आहे व असणार आहे. अन्यथा महाराष्ट्र रसातळाला जाईल. आता एकच निर्धार- मिंधे बीजेपी हद्दपार. जय महाराष्ट्र.

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Месяц назад +5

    आ.शिवभूमीसुपूत्रा🙏..आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर आपला हा परखड प्रखर जागर , झणझणीत अंजन अंत्यंत आवश्यक आहे.सामान्य जनलोकांपर्यंत हे पोहचणे खूप निकडीचे आहे.जागर तीव्र प्रखर होवो.. आपल्या महाराष्ट्रातील शेती व उद्योग ,युवक धोक्यात आहेत.💯📢📢📢✅

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 Месяц назад +9

    उघडपणे मतदारांना विकत घेण्याचा हा प्रकार आहे . ह्या फसव्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या किती मुलभूत गरजा शासनाद्वारे पुर्ण केल्या गेल्या आहेत ह्याचा विचार एक दक्ष व सुजाण नागरिक म्हणून प्रथम त्यांनी करावा .

  • @user-ec2wv8jr7l
    @user-ec2wv8jr7l Месяц назад +3

    Thanks pokharkar saheb.

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Месяц назад +2

    Jay Maharashtra Ravindra Pokharkar Saheb 👌🙏

  • @swapnilnagtilak1861
    @swapnilnagtilak1861 Месяц назад +11

    सर, लाडक्या बहिणी च्या बजेट साठी यांनी बाकीच्या विकास कामाच्या बजेट मध्ये कपात केली आहे.

  • @priteeshinde3207
    @priteeshinde3207 Месяц назад +5

    You are right sir

  • @yashodattasonawane441
    @yashodattasonawane441 Месяц назад +2

    रवींद्र जी अत्यंत योग्य विश्लेषण केले आहे

  • @rajeshsavlikar8521
    @rajeshsavlikar8521 Месяц назад +3

    Sir Agdi 100% Barobar Bolalat.Jai Sanvidhan

  • @shaukatalikhan146
    @shaukatalikhan146 Месяц назад +14

    आपण सगळे भाऊ भाऊ राज्याला लुबाडून खाऊ

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Месяц назад +13

    कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी bharti zhali pahijet विथ आउट carpeted

  • @latakadam6140
    @latakadam6140 Месяц назад +12

    एक सांगु का, महाराष्ट्रातील काही जनता अशिशित आहे , त्या बायाबापड्याना मुख्यमंत्री १५००/- देत आहे, वारकरी पैसे मिळताहेत यावरच खुश आहेत तो पैसा कसा आणि कुठून येतो हे त्यांच्या लक्षात येतं की नाही माहीत नाही, आणि याचाच फायदा हे त्रिकुट घेतय

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +3

    खर बोललात सर

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 Месяц назад +2

    सर, वास्तव आणि सडेतोड विश्लेषण केलात.
    कर्ज काडून सण साजरे करणे यालाच म्हणतात,

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 Месяц назад +3

    अतिशय योग्य विश्लेषण,पैश्यांची खैरात म्हणजे विकासाला कात्रीच,याचं याना भानं युतीवाल्याना नाही,
    महाराष्ट्राची अधोगती सूरुआहे,सावधान!

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Месяц назад +46

    सरकार स्वतःच पुढचं पोट भरण्याची सोय करून ठेवत आहे

    • @SD-wx8fn
      @SD-wx8fn Месяц назад

      Pot aahe tari kiti मोठं? भस्मासुर पण परवडला असे हे लोक आहेत..यांना मतदारांनी धडा शिकवा आणि यांच्या मगर मिठीतुन sutuya...

  • @user-hd6es7qd2g
    @user-hd6es7qd2g Месяц назад +2

    "लाचार आणि गद्दाराच्या देशा..." सत्य आहे सर ❤😊

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 Месяц назад +4

    ना खाऊगा ना खाने दुंगा च याला जबाबदार आहे

  • @asaramkure997
    @asaramkure997 Месяц назад +3

    राजकारणी लायक नसल्यास (नालायक असल्यास) या हून वेगळे काय होणार

  • @prafullpotnis7217
    @prafullpotnis7217 Месяц назад +4

    अतिशय समर्पक, निर्भीड, मुद्देसूद व प्रत्येक मुद्दाची पूर्णपणे फोड करून तॊ लोकांन पर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याच्या तुमच्या कौशल्याला मानाचा मुजरा 🙋‍♂️
    गॉड ब्लेस यु 🙋‍♂️

  • @wyren_2280
    @wyren_2280 Месяц назад +2

    फार छान
    फार

  • @opq5474
    @opq5474 Месяц назад +11

    वारकऱ्यांना दक्षिणा देण्याऐवजी वार्या जातात ते रस्ते दुरुस्त करा , रस्त्यांवर वारकऱ्यांना मुक्काम करण्यास निवारा तयार करावे. वारकऱ्यांना दक्षिणा देउन त्यांना संताच्या मार्गापासुन दुर करु नका. फडणीसांनी दादा/शिंदे आयात करुन त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचे धडे चांगलेच घेतले.

  • @amodnaik9175
    @amodnaik9175 Месяц назад +12

    चोरांचा राजा सागर बंगल्यावर

  • @sharadpalkar9704
    @sharadpalkar9704 Месяц назад +4

    सर यांस कारण आपण आहोत

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 Месяц назад +2

    Excellent

  • @user-or2gb6rl3d
    @user-or2gb6rl3d Месяц назад +2

    आगदी योग्य विश्लेषण केले सर असेच लोक जागृती करत रहा. ह्या विश्लेषणांवरुण म्हणावस वाटत कुठ नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ह्या तीन चोरानी.ह्या तीघाना लोकानी महाराष्ट्रातून हाकलून दिले पाहिजे .

  • @purushottamwelhe4514
    @purushottamwelhe4514 Месяц назад +3

    , लौकांचे अज्ञान, हीच भारतीय समाजाची मुख्य समस्या. लोक जर शहाणे,सजग, हुशार, अंधश्रद्ध, नसते तर ,भारताचे आजचे चित्र असे नसते. आपला महाराष्ट्र, यु.पी बनतो आहे
    चला ,महाराष्ट्र वाचवू या.

  • @rameshpawar7683
    @rameshpawar7683 Месяц назад +6

    अडीच वर्ष महाराष्ट्र संपवला या सरकार ने. जनतेला सावधानता बाळगली पाहिजे.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +7

    20% कमिशन चे सरकार आहे

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 Месяц назад +2

    धन्यवाद पोखरकरजी,आपली महाराष्ट्राच्या हिताची कळवळ समजु शकतो,पण निवडणूकीत मतदान मिळविण्यासाठी युतीसरकार कर्ज काढून मतदान विकत घेत आहेत ते पण विकास कामे बंद करुन.सुज्ञ लोकांनी अशा फसव्या योजना किती घातक पुढील आयुष्यासाठी आहेत ते सर्वसामान्य लोकांना समजावून सांगाव्यात.धन्यवाद.

  • @vilaskamble4350
    @vilaskamble4350 Месяц назад +1

    खूप छान विश्लेषण सर

  • @ramadassabale5165
    @ramadassabale5165 Месяц назад +3

    हे विचार निवडणुकीत झाले पाहिजे

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Месяц назад +1

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @RajendraRane-yw4rm
    @RajendraRane-yw4rm Месяц назад +2

    अगदी खरं बोलले आहेत साहेब..... जन जागृती आवश्यक आहेच

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 Месяц назад +3

    कोणत्याही योजनेचा लाभ पूर्ण व्यक्तींना देत नाहीत.

  • @liyakatmoula46
    @liyakatmoula46 Месяц назад +1

    Very hard hitting analysis.

  • @sethunair5566
    @sethunair5566 Месяц назад +3

    संपूर्ण देश तसेच महाराष्ट्रासारखे चांगले राज्य कमळ ब्रँड सरकारने पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Месяц назад +3

    हे सरकार ज्या योजना जनतेला नको त्या योजना लागू करीत आहे शेतकरेच्या मालाला योग्य भाव देत नाही जय शिवराय जय भीम

  • @ramadassabale5165
    @ramadassabale5165 Месяц назад +3

    मतदार विकत घेणे चालू आहे

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад +6

    सर्वजण विकलेले हे लोक आपल्या देशात असे काही तरी वेगळे करू पहात आहे उद्योग गुजरात मध्ये नेले आहे तुमच्या सारखे पत्रकारांनी लोकांचे प्रश्न असेच मांडा लोक जागृती अभियान सुरू करा

  • @warana369
    @warana369 Месяц назад +12

    ☹😠😡
    दुर्दैव महाराष्ट्राचं 😢
    पण ही वेळ महाराष्ट्रातील लोकांनीच ओढवून घेतलीय असं वाटत नाही का आपणांस? का आपला मराठी बाणा, स्वाभिमान आणि तथाकथित मराठी अस्मिता लुप्त झालीय?🤔😢😡

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 Месяц назад

      बरोबर खरचं खर बोललात

    • @warana369
      @warana369 Месяц назад

      @@vrushalighagare3645 🙏

  • @dattatrayapatil4787
    @dattatrayapatil4787 Месяц назад +3

    खूप छान विवेचन सर्वांनी ह्या पासून बोध घेणे गरजेचे आहे धन्यवाद दादा

  • @AbhijitpKargutkar
    @AbhijitpKargutkar Месяц назад +1

    जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पोखरण कर साहेब कारण जनता आता पूर्णपणे समजदार झालेली आहे आणि ह्यांच्या धूळ थापांना बळी पडणार नाही त्यामध्ये तुमच्यासारखे अभिव्यक्ती सारखे ध्रुव राठी सारखी असे तमाम चायनल यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार आहे साहेब तुम्ही फार महान कार्य करत आहात मला अभिमान आहे मी अभिव्यक्ती चैनल पाहतो आणि मी माझ्या मित्रांना देखील ही गोष्ट सांगतो जय महाराष्ट्र.

  • @tanajinarute
    @tanajinarute Месяц назад +1

    सर आपण अतिशय पोट तिडकिने महाराष्ट्राची सद्य परिस्थितीत जनतेला जाणीव करून देत आहात त्याबद्द्ल आपले मनःपूर्वक आभार!!!
    आपले असे व्हिडिओ खुप व्हायरल व्हायला पाहिजेत असे मनोमन वाटते.
    धन्यवाद

  • @baliramjadhav9396
    @baliramjadhav9396 Месяц назад +2

    100 percent Tru you are very good information give

  • @prakashjadhav5917
    @prakashjadhav5917 Месяц назад +3

    तिघांनीही आपली मालमत्ता विकावी व पैसे वाटावेत आमची काही हरकत नाही.

  • @devadhondkar
    @devadhondkar Месяц назад +1

    खरं आहे सर

  • @padmasingh9753
    @padmasingh9753 Месяц назад +1

    Khup chan mahiti dili dada sundar vishletion

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 Месяц назад +2

    Your expression is absolutely correct

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Месяц назад +2

    योग्य विश्लेषण.जयभीम

  • @babumulik
    @babumulik Месяц назад +3

    लोक विचार करत नाही तर काय होणार याची हीमत असेल त्यांनी देशोधडीला लागलेल्या बेकार तरूणाकडे पाहावे न्याय व्यवस्था चांगली करून प्रत्येक न्यायालयीन निर्णय तिनं वर्षेचयय आत देऊन दाखवावे

  • @ajinkyadeshpande3449
    @ajinkyadeshpande3449 Месяц назад +6

    👍👍

  • @RamijPathan-kc8lw
    @RamijPathan-kc8lw Месяц назад +1

    पोखरकर सर अगदी बरोब्बर बोलात. अगदी खरे आहे.❤❤

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 Месяц назад +1

    किती वाईट वाटत आहे,तिसरे वाक्य वाचून!!!
    काय महान राष्ट्राची दुर् - दशा झाली (केली ह्या पैसे खाऊन टरबूजाप्रमाणे पोट फुगवून खुर्ची त बसले राजकारण्यांनी!!!

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 Месяц назад +1

    खुप छान माहिती 👌👍

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Месяц назад +6

    जय महाराष्ट्र साहेब, अप्रतिम विश्लेषण, साहेब तुमच्या हदयात आसलेली महाराष्ट्राविषयची तळमळ वारंवार तुमच्या विश्लेषनातुन दिसते, साहेब आण्णाजी पंतांची औलाद कलंकित देव्या फडतुस व गद्दार ऐकन्या मिंद्यांने महाराष्ट्र नासवला, साहेब तुम्ही तुमचे कार्य आसेच चालु ठेवा व या घटनाबाह्य सरकारचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणा, जय महाराष्ट्र.