अक्षरशः डोकं चक्रावून गेले..mpsc, UPSC exam,साठी अक्षरशः अर्धपोटी राहून,मिळेल ते काम करुन घाम गाळणारे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी त्यांचे कष्ट ,हाल हालत खूप जवळून पाहिले आहेत.खूप भीषण आहे हे सारं.कृपया अभिव्यक्तीचा जागर प्रखर होवो. 🙏📢💯
त्यांना राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यांची अडचण नाही भ्रष्ट राजकारण दूर करण्याची गरज आहे . पण आमची भिकारचोट सर्वसामान्य जनता भ्रष्ट नेत्याकडून पैसे स्वीकारून त्यांना मतदान करते.
आपण मराठी माणसांनी आत्ता प्रत्येक निवडणूकीच्या वेळी मराठी , मुंबई आणि महाराष्ट्राचे भले करणार्या उमेदवाराला पर्यायाने भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राला परत वैभवाच्या शिखरावर नेणे ही आपण आपल्या श्री माय भवानी मातेच्या समोर शपथ घेतली पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.
या सरकारमुळे देशातील सर्व अधिकारी, कर्मचारी , आमदार, खासदार यांचे पुत्र, नातेवावाईक, मित्रमंडळी सर्व मुजोर व माजलेले आहेत. आणि याच कारणामुळे भाजपचे देशात व महाराष्ट्रात नुकसान झाले आहे.
ह्यांच्या गलिच्छ राजकारणा मुळे महाराष्ट्र जनतेनेचे खूप हाल झालेत रोजगार पळवला आपल्या फायद्या साठी महाराष्ट्र जनतेला वेठीस धरले आता जनताच त्यांना बरोबर धडा शिकवून बाहेर चा रस्ता दाखवणार 👍🙏
बिहार कशाला बदनाम करताय ..महाराष्ट्र पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाट लागलेली आहे...फार वाईट वाटत ...जातीवाद आणि भ्रष्टाचार सर्वत्र आढळतो ...नैतिकता धुळीस मिळाली ...अजून काय पहायचं
किरीट सोमय्या ला कोविड च्या काळात महाराष्ट्र मधील तमाम जनतेने फक्त रिमडेसीव्हर. ह्या ला म्हणायला सांगितलं पण ह्या सोम्या ला नाही म्हणता आले. हा म्हनायचा.... रेडा म्हशीवर
आजचा एपिसोड जबरदस्तच झालाय... ऊद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्या पासुन महाराष्ट्रात राजकारण व इतर सर्वच गोष्टींचा चिखल झालाय... या सर्व गोष्टीला हा एकच माणुस जबाबदार आहे... शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई हे सर्व सामान्यांचे प्रश्न बाजुला ठेऊन फक्त स्वताच्या ईगोसाठी सगळ राज्य या माणसाने नासवल... यामुळे सामान्य माणुस अतिशय अस्वस्थ आहे... तुम्ही अगदी परखड भाषेत चांगलीच चिरफाड केलीत.
साहेब खुप छान विश्लेषण केलेत जो दुसऱ्यांचं वाटोळं करतो त्याचा खड्डा पुढे खणलेला असतो तसंच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांचे आहे जनता यांना घरी बसवणार आहे ती कायमस्वरूपी!
या धनाढ्य लोकांनी देशाची नरकपुरी करण्याचा ठाम निश्चय च केलाय. आपण डोक्याला हात लावून बसायचे. न्यायालया कडून ही काही अपेक्षा उरली नाही. कुठे चाललाय देश आणि समाज
पोखरकर साहेब...सर्व सामान्य लोकांचा आवाज...म्हणजेच तुमचे विस्लेशन....अल्लाह तुमचे नेहमीच रक्षण करणारच....सरकार कदाचित तुमचा मुफ्ती आझहारी करणार...पण....ह्या वेळेस जनता आशि जर वेळ आली तर MH जाम करणार....मी अद्याप कोणताही गुन्हा केला नाही...पण तुमच्या साठी एक गुन्हा जरूर करणार सरकार विरोधात...तुम्ही खरे MH premi aahat...Aam aadmi aahat....khara manus....सत्याचा आवाज आहात...आसाच हा सूर्य तळपत राहो....Jai MH
🎉आदरणीय महोदय, माझा वैयक्तिक विश्वास आहे की, हे अनाजी पंत कितीही निंदनीय वागले असतील, परंतु केंद्रातील त्यांचे गुरु आणि विशेषत: आरएसएस केंद्रीय कार्यकारिणी निश्चितपणे पुनर्वसन करतील.
Sir, Each episode of yours goes to the heart of the matter fearlessly and unbiased. That's your USP and much much appreciated. Very crisp analysis of the issue briefs the viewer in a manner that is easily understood and grasped. Mahayuti should not be given a chance to govern Maharashtra. Already so much damage has taken place. Enough is Enough!
लोकसभा सभापती मा.ओम बीर्ला ( कोटा चे खासदार ) यांची मुलगी हीसुद्धा कशाप्रकारे भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे
सर याला जबाबदार फक्त गृहमंत्री आहेत, याने महाराष्ट्राची वाट लावली
True
एकदम सत्य आहे.
@@sunitasonawane7771¹9
Yala jababdar fakta tarbuja.
अरे हरामखोरा हे तूझ्या सारखे रिझर्व्हेशन चे लोक प्रशासनात असल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे
अक्षरशः डोकं चक्रावून गेले..mpsc, UPSC exam,साठी अक्षरशः अर्धपोटी राहून,मिळेल ते काम करुन घाम गाळणारे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी त्यांचे कष्ट ,हाल हालत खूप जवळून पाहिले आहेत.खूप भीषण आहे हे सारं.कृपया अभिव्यक्तीचा जागर प्रखर होवो. 🙏📢💯
मोदीने भारताची आणि अन्नाजी पंताने महाराष्ट्राची वाट लावली.
खुपच छान विश्लेषण.
१००/राईट दोषी वर कोण कार्यवाही को करणार आपण कोर्ट मध्ये. जाणार
या महाराष्ट्राचे दुर्दैव की देवेंद्र फडणवीस यांचा सारखा मंत्री मिळाला
राज्याचे आहेच , पण दुर्दैवाने देशाचं सुध्दा आहे.
@@rajeshripanhale7842 अगदी खरं बोललात
महाराष्ट्र राज्य राजकारण खूपच रसातळाला गेल्यावर काय अपेक्षित असणार सर्वनाश त्रास only
त्यांना राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यांची अडचण नाही भ्रष्ट राजकारण दूर करण्याची गरज आहे . पण आमची भिकारचोट सर्वसामान्य जनता भ्रष्ट नेत्याकडून पैसे स्वीकारून त्यांना मतदान करते.
एकदम १०० टक्के बरोबर बोललात.
आपल विश्लेषण अगदी मनापासून ऐकावे वाटते. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
तुमच्यासारख्यांमुळे महाराष्ट्राची शान अजून आहे
या खेडकर बाई ला पंकजा मुंडे चा support आहे..
अगदी खरे आहे ओ पोखरकर सर ✔️✔️✔️🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
सत्त्येचा माजलेले कधी सुधारणार नाहीत येत्या निवडणुकीत या सगळ्यांना तडीपार करावे जनतेने
हिचे संपूर्ण कुटुंब BJP पोषक असल्याचे दिसत आहे..कारण मी निखिल जी यांचा व्हिडीओ पहिला आहे
भा. ज. प. शासनाने पैसा फेको तमाशा देखो. हाच विचार आचरणात आणला आहे.
पोखरकर जी जयभीम.फडणवीस,शिंदे,अजितदादा यांनी महाराष्ट्र नासवला .जनता येत्या निवडणुकीत धडा शिकवती ल यात शंका नाही.खूप छान विश्लेषण.🙏
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Shanka nahi jantene agdi tharvun Yana yanchi jaga dakhvayala pahije.
देवेंद्रजीची शेवटची तडफड पाहून सर्व महाराष्ट्र आनंदी होत आहे 😂😂😂😂
आपण मराठी माणसांनी आत्ता प्रत्येक
निवडणूकीच्या वेळी मराठी , मुंबई आणि महाराष्ट्राचे भले करणार्या उमेदवाराला पर्यायाने भरघोस मतांनी निवडून आणले पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राला परत वैभवाच्या शिखरावर नेणे ही आपण आपल्या श्री माय भवानी मातेच्या समोर शपथ घेतली पाहिजे.
जय हिंद जय महाराष्ट्र.
जय महाराष्ट्र साहेब पोखरकर 🎉❤❤
काल आपण बघीतल गुजरात मॉडेल 😊40जागांसाठी हजारो युवक आणी चेंगराचेंगरी एका भडुच जिल्यात
बेरोजगारी भयंकर वाढली 10वर्षात
यांची पूर्ण फॅमिली क्रिमिनल आहे
सा गृहमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राला मिळाला नाही या सगळ्यातून प्रबोधन करत रहा
सर,हे महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर व गृहमंत्री सुध्दा बेकायदेशीर आहे.
यांना सत्तेची मस्ती आली आहे.
सगळ्या व्यवस्था पद्धतशीर पणे नासवल्या जात आहेत....
सर, तुमचे विश्लेषण आणि शब्द अचूक वेध घेतात. मी आवर्जून पाहतो तुमचे व्हिडिओज. 💐🙏🏻
या सरकारमुळे देशातील सर्व अधिकारी, कर्मचारी , आमदार, खासदार यांचे पुत्र, नातेवावाईक, मित्रमंडळी सर्व मुजोर व माजलेले आहेत. आणि याच कारणामुळे भाजपचे देशात व महाराष्ट्रात नुकसान झाले आहे.
अगदी खरं
Saglyana jantene ghari basvale pahije.
फडणवीस यांना महाराष्ट्रातुन हद्दपार
केले पाहिजे
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
सर्व पैशाने विकत मिळतो या देशाची बजबज पुरी झाली आहे सगळे विकले जातात
सर्वांवर कडक कारवाई व्हावी.भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई आवश्यक. /डाॅ दिलीप
ह्यांच्या गलिच्छ राजकारणा मुळे महाराष्ट्र जनतेनेचे खूप हाल झालेत रोजगार पळवला आपल्या फायद्या साठी महाराष्ट्र जनतेला वेठीस धरले आता जनताच त्यांना बरोबर धडा शिकवून बाहेर चा रस्ता दाखवणार 👍🙏
आजचा एपिसोड खूपच आवडला 🚩🚩🚩
@@कातोडमेंगाळ धन्यवाद 🙏
Samrudhi maha marg manjur honya agodar wa nantar Fadanvis Mumgattiwar.Bawankule sarkhya BJPChya netyani margachya aaju bajula kiti jamini kharedi kelya aahe yachi chaukasi hone awashyak aahe.Dusari ayodhya udayas yeil.
सडेतोड आणि बिनधास्त विश्लेषणासाठी अभिनंदन आणि आभार.keep it up.
देशात पूर्ण मजा मजा चालीय
सर,खुपच छान विश्लेषण💐💐🌹🌹सध्याचे नोकरशहांना मोकळे हात मिळालेत.त्यामुळे ते मनाला वाट्टेल तसे वागतात. राजकारण्यांचा वचक राहिलेला नाही.🙏
महाराष्ट्र चालाय बिहार पेक्षा जादा
बिहार कशाला बदनाम करताय ..महाराष्ट्र पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाट लागलेली आहे...फार वाईट वाटत ...जातीवाद आणि भ्रष्टाचार सर्वत्र आढळतो ...नैतिकता धुळीस मिळाली ...अजून काय पहायचं
किरीट सोमय्या ला कोविड च्या काळात महाराष्ट्र मधील तमाम जनतेने फक्त रिमडेसीव्हर. ह्या ला म्हणायला सांगितलं पण ह्या सोम्या ला नाही म्हणता आले. हा म्हनायचा.... रेडा म्हशीवर
Khandu shinde Thanks for laughty comments
😂😂😂
❤❤❤
Sunder.
सटीक विश्लेषण 👌👍🙏
तुमच भाकीत खरं ठरो हीच प्रार्थना 🙏🙏🙏
आजचा एपिसोड जबरदस्तच झालाय... ऊद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्या पासुन महाराष्ट्रात राजकारण व इतर सर्वच गोष्टींचा चिखल झालाय... या सर्व गोष्टीला हा एकच माणुस जबाबदार आहे... शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई हे सर्व सामान्यांचे प्रश्न बाजुला ठेऊन फक्त स्वताच्या ईगोसाठी सगळ राज्य या माणसाने नासवल... यामुळे सामान्य माणुस अतिशय अस्वस्थ आहे... तुम्ही अगदी परखड भाषेत चांगलीच चिरफाड केलीत.
पोखरकर साहेब आपलं राजकीय विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण,सत्य आहे.😮
देवेंद्र फडणवीस यांनी खरंच महाराष्ट्र रसातळाला घालवला
तोतऱ्या सोमय्याला म्हणा कर आता याची चौकशी..... मनी लोंदरिंग
😂😂😂😂😂😂
श्री पोखरकर सर धन्यवाद. आपण जे विश्लेषण अगदी बरोबर आहे
.bjp ला चपराक बसणार सर राज्याचे वाटोळे केले या सरकारने जनतेचे.
साहेब खुप छान विश्लेषण केलेत
जो दुसऱ्यांचं वाटोळं करतो त्याचा खड्डा पुढे खणलेला असतो तसंच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांचे आहे जनता यांना घरी बसवणार आहे ती कायमस्वरूपी!
केंद्रिय लोकसेवा आयोगाने तीचे सर्व कागदत्रांची पूर्व तपासणी न करता appointment letter दिलेच कसे ? हात चांगलेच ओले करण्यात आले वाटतं ! ❤🍁🌷
खुप सुंदर विश्लेषन
जनतेचा विश्वास घात करणारा देवेंद्र फडणवीस
राजकारणातून संपणार
विधानसभेत दिसून येईल
सर अती सुंदर विचार
जय भीम जय मिम्म
❤❤❤❤❤❤
फडतुस सरकार जयभीम जयशिवराय जयभैरव
खरय अगदि बरोबर👌👌👍👍 विश्लेषण.
इथं शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न लवकर जमत नाहीत आणि तिथं मोपलवाराला तीन तीन बायका कशा सांभाळतो हे लोकांना कळलं तर बरं होईल.
लाजवाब वैचारिक मांडणी
दादा बरोबर बोलत आहे एक नंबर ❤❤❤❤❤
भारता मध्ये एकूण 2900 विडेशी ब्राह्मण IAS आहेत या सर्व विदेशी ब्राह्मण अधिकारी यांची CBI चौकशी केली पाहिजे !!
धन्यवाद सर एपिसोडची वाट पहात होतो ❤❤
या देशात कायदा असून पण या देशात बेकायदेशीर पद्धतीने देश चालवित आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
एकदम बरोबर विश्लेषण
टरबुजाचा येणारच नाही टरबुजाचे शीट पण येणार नाही सर आपलं खूप खूप अभिनंदन सर
ताबडतोब बडतफॅ करणे आवश्यक एकदम ऊदभोदक विश्लेषण 👌✌🏻🇧🇴
अतिशय छान आणि परखड विश्लेषण रविंद्रजी
Good job sir,,🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼🙏🙏🏽🙏🏼
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातून कधीच हद्द पार झाले आहेत, आता त्यांची परिस्थिती अशी होणार आहे की नाही घर का नाही घाट का. करावे तसें भरावे.
या धनाढ्य लोकांनी देशाची नरकपुरी करण्याचा ठाम निश्चय च केलाय. आपण डोक्याला हात लावून बसायचे. न्यायालया कडून ही काही अपेक्षा उरली नाही. कुठे चाललाय देश आणि समाज
एकच नंबर विश्लेषण पोखरकर सर. अगदी मनापासून आभार.❤❤
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने घूमेंगे तब तक ऐसे फर्जी अधिकारी और नेता लोग ऐश करते रहेंगे
महाराष्ट्रातील जनता एके दिवशी त्याचे भवितव्य ठरवेल, अशी आशा करूया
पोखरकर साहेब...सर्व सामान्य लोकांचा आवाज...म्हणजेच तुमचे विस्लेशन....अल्लाह तुमचे नेहमीच रक्षण करणारच....सरकार कदाचित तुमचा मुफ्ती आझहारी करणार...पण....ह्या वेळेस जनता आशि जर वेळ आली तर MH जाम करणार....मी अद्याप कोणताही गुन्हा केला नाही...पण तुमच्या साठी एक गुन्हा जरूर करणार सरकार विरोधात...तुम्ही खरे MH premi aahat...Aam aadmi aahat....khara manus....सत्याचा आवाज आहात...आसाच हा सूर्य तळपत राहो....Jai MH
या घणाघाती हल्ल्यात बाबत पोखरकर सर आपले हार्दीक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
Atishaya parkhad
तुमच्या हीमतीला सलाम साहेब 🎉
आज विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा ह्या फडणवीसने सौदेबाजी केली आणि आपले सर्व उमेदवार निवडून आणले
सर,तुम्ही एकदम सत्य व मार्मिक विश्लेषण खूप छान मांडतात.
धन्यवाद पोखरकर साहेब!
तुमच्या सारखी माणसं आहेत म्हणून ही लोकशाही टिकली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील घाण स्वच्छ करण्यास ही जनता तयार होत आहे.
अधिकारी लोक पैसे मागायला आता बिलकुल कचरत नाहीत.
I'm proud of you sir❤ मला इंग्लिश येत नाही तुमच्याबद्दल मी इंग्लिश मध्ये व्यक्त झालो सर तुम्ही ग्रेट 🎉आहात🙏🙏🚩🚩🚩
ही भविष्यात भाजपची खासदार असेल.
प्रत्येक भागाचे विश्लेषण अतिशय समर्पक असा असतो सर आपण खूप अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दात सांगून सांगतात याबद्दल धन्यवाद
👌
Abhivyakti uttam ani nirbya patrikarita sathi dhanyawad
बीजेपी अगदी शिंदेना घेऊन डुबणार हे नक्की. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
अनुभव आलाय....बाकी लोकांना नियम सांगायचे आणि बाकी स्वतः साठी काहीही नियम नाही...सरकार धन्य आहे
Very Right Sir.
Sir tumhala manacha mujara. Khup chhan vishleshan
शिंदे bjp ला जे हवंय ते करतात त्यांची स्तुती करू नये सर
खूप छान विश्लेषण. साहेब तुम्ही खूप सुंदर विचार मांडले आहेत
yes yes 👍🏻
› देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना. गरीबांचे अत्यंत हुशार मुलं कचरामोल जीवन जगत आहेत.कसायाला लाजवेल अशा प्रकारे हे बघावयास मिळत आहे.
Nice sir
बरोबर आहे सर.........
हि बाई डाॅक्टर आहे असे तीच म्हणतेय, तर तीची मेडिकल डिग्री पण तपासून
पाहिली पाहिजेच 😅
Namaskar...sir.❤
🎉आदरणीय महोदय, माझा वैयक्तिक विश्वास आहे की, हे अनाजी पंत कितीही निंदनीय वागले असतील, परंतु केंद्रातील त्यांचे गुरु आणि विशेषत: आरएसएस केंद्रीय कार्यकारिणी निश्चितपणे पुनर्वसन करतील.
Wah saheb.. aaj chi vaicharik wavelength phar uchch patlichi aahe 🙏🙏 Thanks.
Sir, Each episode of yours goes to the heart of the matter fearlessly and unbiased. That's your USP and much much appreciated.
Very crisp analysis of the issue briefs the viewer in a manner that is easily understood and grasped.
Mahayuti should not be given a chance to govern Maharashtra. Already so much damage has taken place. Enough is Enough!
एक नंबर सर🎉🎉🎉🎉🎉🎉
पूर्णपणे सहमत आहे आपल्याशी.
मला वाटतंय आता वेळ आली आहे अश्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मतदान करणे गरजेचे आहे. अन्यथा या पेक्षा भयानक परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल.
Ekdam Satya Ani spashtach boltay sir apan
Barobar aahe Sar jaybhim
जय महाराष्ट्र
Excellent real news Abhivyakti
Saras article.
Namaste sirji.
Jai Maharashtra.
थेट अभिव्यक्ती sir ji.... अचूक निशाणा साधला आपण.
लॅटरल एन्ट्री, पेपर फुटी.... आरएसएस स्वयंसेवकांची रोजगार हमी योजना!
गांभीर्याने यावरती शोध पत्रकारिता झाल्यास अत्यंत धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.
खुप खुप छान विश्लेषण सर परखड भाष्य केले आहे. सत्य आहे.....
बरोबर आहे
Sir, best analysis🙏💐