नमस्कार साहेब, आपण खरोखरच जनतेसाठी चांगला विषय निवडला त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद, हे सरकार म्हणजे नीच पणाचा कळस गाठला आहे, तसेच ह्या ताई व्यवस्थित समजावून सांगत आहेत, त्या बद्दल त्यांचे अभिनंदन, म्हणून ह्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे, तेव्हा ह्या सरकारला पुढील निवडणुकीत घरी बसवावे लागेल.
खरच त्या ताईंनी छानच समजावून सांगत आहेत बदलापूर ची केस दाबण्याचा प्रयत्न करीत होते म्हणूनच जनतेचा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर आली नाहीतर घटना उघडकीस येऊ नये आणि शाळेची बदनामी होऊ नये हाच प्रयत्न होता 😢😢
नवा आदर्षं ... 1)सर्व शाळा संचालकांना अटक करून सह आरोपी करा 2)प्रकरण दाबण्याचा प्रकार केला मंत्रालयातून फोन येईल सांगून तपास अधिकाऱ्याला रोखले ते संचालक मंडळाने 3)यांनी गुन्हा दाखल करण्याची ची कारवाही ला 5 दिवस लागलेत 4)यांचे कॉल रेकॉर्ड तपासाचा भाग करावा
तुम्ही पॉक्सो बद्दल सांगत आहात पण ब्रिजभूषण सिंग यांना कसे दिलासा मिळाला आणि अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला या प्रकरणातून माघार घ्यावी लागली हे आपण सर्वांनी पाहिले आहे.
हे निर्लज्ज सरकार आहे त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप आमदार, शिंदे चे आमदार, ह्याना काही ही फरक पडत नाही .ह्याच्या मुलीवर व बहीणीवर आली पाहिजे. त्यांना फक्त खुर्ची पाहिजे.
आ.अभिव्यक्ती🙏.हे सखोल चौफेर विश्लेषण,चिंतन समाजात,शालेय व अन्य सर्व यंत्रणांपर्यत पोहचणे गरजेचे.भक्ती मॅडमचे धन्यवाद,अत्यंत सूक्ष्म ते स्थूल उपचारात्मक मार्गदर्शन. किमान प्रत्येक शाळाP PTAव , विद्यार्थी पालक शिक्षक व अन्य घटक यांचे पर्यंत पोहचले पाहिजेच. रवींद्रजी तुमची संवेदनशील प्रांजळ समाजहित दक्षता मौल्यवान व कौतुकास्पद आहे.तुमच्यातील शिवजन्मभूमीचा वारकरी वारसा सतत जाणवतोय .☺️🤝💐🙏
सत्ताधारी पक्षामध्येच भ्रष्टाचारी, लिंगपिपासू ,खुनी असताना ते काय न्याय करणार..आता जनतेनेच सरकार चा न्याय करून मोकळा श्वास घ्यावा. नीच पणाची हद्द झाली.
साहेब एक नक्की योग्य वेळी भविष्यात सदर आरोपींची निर्दोष सुटका होईल. सदर आरोपी कालांतराने आमदार/खासदार/मंत्री होणार हे निश्चित. न्यायदेवता कधीच विकली गेली आहे.
आता कुठे गेली ती चित्राबाई?आरे दादा गुन्हेगार कोण आहेत माहित नाही का?ते भाजपावाले आहेत.मग कसं स्वपक्षाच्या विरोधात बाजू उचलून धरायची किंवा आंदोलन करायचं.माझी पक्षातून हकालपट्टी केली तर मला दुसऱ्या कुठल्या पक्षात कोणी घेईल का? विचार कर ना जरा.
पुर्ण कपडे घालणारी स्त्री वर सुद्धा बलात्कार होतातच लहान 3,4 वर्षाच्या मुलींनी पण आता साड्या आणि ओढण्या घालाव्यात का निच वर्तन करणारे कसेही करतात छोटी कपडे हे फक्त निमित्त आहे - मी बदलापूरकर
@@avdhootdeshpande61कपाळावर टिळा लावलेल्या त्या शिंदेला इतके दिवस सांभाळून घेणारे कोण? संस्थेचे विश्वस्त कोण, तेच ना? गेल्या काही वर्षात चांगल्या असलेल्या नामांकित संस्था आपली विश्वासार्हता गमावत चालल्यात. काय कारण आहे तुम्हीच विचार करा.
पोलिस यंत्रणा हि कोणासाठी असते? पोलिसा कडे एखादी तक्रार घेऊन जातो तेव्हा त्यांच्या वागण्यातून असे वाटते की आपण इथे का आलो. काही खाजगी गोष्टी असतात जे आपण कोणाकडेही सांगू शकत नाही आणि पोलिस ही ऐकत नाही तेंव्हा ते अत्याचार सहन करावा लागतात.
मॅडम,कायदा चांगला आहे.पण ऊशिरा पकडल्यावर आरोपी पुरावे विक करायला पोलिस मदत करतात.अर्थात नेते त्यावर दबाव आणतात.ऊपयोग काय? कोर्टात दहा वर्ष केस चालणार. जनतेनीच ह्याच्यावर उपाय करायला पाहिजे.
मॅडम तुमच्या म्हणण्यानुसार भारतात सर्व काही आहे पण ते कायदे खरच प्रामाणिक पणें अंमलात आणले जातात का? राजकीय हस्तक्षेप दरवेळी होतो आणि ती दुर्घटना पूर्णतः दाबली जाते..
राज्यतच काय देशात च कायदा सुव्यवस्था प्रशासन पण संशयास्पद वाटते आहे आणि आता तर, भाजपचे प्रवक्तेउज्ज्वल निकम सारखे वकील म्हणून काम करण्यासाठी नियुक्त केले आहे तर खरच पीडित मुलींच्या कुटुंबीयांना व देशातील तमाम जनतेला न्याय भेटेल का,व कधी,की 5,10, वर्षांनी ❤वा,, महाराष्ट्र माझा ❤
नेते/अधिकारी/पोलिस/गुंडे/पत्रकार/माहितीकार व्यवस्था हप्ते घेत असतात त्याबदल्यात ते सुरक्षा देतात. हप्ते हे सिक्योरिटी अमाउंट असते. या व्यवस्थेवर भरवसा असणारी जमात दिवसेंदिवस बेबंद होणारच.
सामजिक विषमता उच नीच हे कारणीभूत आहे या सर्व बाबतीत एकच उपाय बुद्ध ची शिकवण विप्पस्साना मेदिटेशन हे शाळेत शिकविले पाहिजे सर्व समाजात विप्पशना शिकविली पाहिजे वासना हा विकार मनाशी समदित आहे
समाज म्हणून यात काय बदल होणे आवश्यक आहे मात्र कुर्ती समाज काही चांगली मनसे यात गाव पातळीवर, तालुका पतळीवर जिल्हा, स्टेट.देश लेवल शॅडो यंत्रना करणे आवश्यक आहे.
काही लोक पश्चिम बंगाल वर तोंड शिवून बसले होते...ते लोक राजकारण म्हणून लगेच बिळातून बाहेर आले. संवेदनशील विषयावर अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांमुळे सुद्धा अशा घृणास्पद प्रवृत्तींना पाठबळ मिळते.
अजमेर बलात्काराची केस राम रहीम पेक्षा कितीतरी पट अधिक भयानक आहे. पण पोखरकर त्यावर बोलणार नाहीत. कारण हे एकतर्फी समाज सुधारक, एकतर्फी पुरोगामी आणि एकतर्फी विचारवंत. आशा एकतर्फी विचारवंतां मुळेच हिंदू समाज कट्टरता वादाकडे झुकू लागलेला आहे.!
अहो कांबळे मॅडम, संभाजीनगर मध्ये तुमच्या बौद्ध माणसाने आपल्या गोंधळी समाजाच्या जावयाची केलेली हत्या त्यावर बोलायला सांगा की.? धर्मांतराला 72 73 वर्षे झाली तरी तुम्हाला बौद्ध धर्म कळला नाही दुसऱ्याला ज्ञान कशाला देता.?
Samaj mhanje kay shakti she te politician ani sarkar la dakhvayche vel ali ahe ani samaj mhanun ekatra yene garje che ahe ata tari jage vha andhle banu naka.😢😢🙏🙏
वरती बसलेला बापच लावारिस असेल,, तर त्याच्या कार्टयाना,, कायदा आणि दुःख... सर्व व्यर्थ...
शोकांतिका आहे...
अघोरी कृत्यातून हे सरकार स्थापन झालेल आहे.म्हणून हे सरकार आहे तोवर
सरकारने बलात्कार करायला सांगितला काय.? काही पण बोलायचे.!
@@arunsarvagod1405ho ka mg aaj mukhyamantri kay bolala kalat ka tula. Mukhyamantri la laj vatali pahije ase vaktavy kartana
@@arunsarvagod1405brijbhushan sing yediyeruppa he balatkari posko laun pan ka sutle.
Modi hai to mumkin hai.
अगदी सामाजिक बांधिलकी जपणारे विश्लेषण करून खूप मोठ्या सामाजिक अधःपतन समाजा समोर आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
नमस्कार साहेब,
आपण खरोखरच जनतेसाठी चांगला विषय निवडला त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद,
हे सरकार म्हणजे नीच पणाचा कळस गाठला आहे, तसेच ह्या ताई व्यवस्थित समजावून सांगत आहेत, त्या बद्दल त्यांचे अभिनंदन,
म्हणून ह्या सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे, तेव्हा ह्या सरकारला पुढील निवडणुकीत घरी बसवावे लागेल.
खरच त्या ताईंनी छानच समजावून सांगत आहेत बदलापूर ची केस दाबण्याचा प्रयत्न करीत होते म्हणूनच जनतेचा उद्रेक होऊन लोक रस्त्यावर आली नाहीतर घटना उघडकीस येऊ नये आणि शाळेची बदनामी होऊ नये हाच प्रयत्न होता 😢😢
नवा आदर्षं ...
1)सर्व शाळा संचालकांना अटक करून सह आरोपी करा
2)प्रकरण दाबण्याचा प्रकार केला
मंत्रालयातून फोन येईल सांगून
तपास अधिकाऱ्याला रोखले ते संचालक मंडळाने
3)यांनी गुन्हा दाखल करण्याची ची कारवाही ला 5 दिवस लागलेत
4)यांचे कॉल रेकॉर्ड तपासाचा भाग करावा
तुम्ही पॉक्सो बद्दल सांगत आहात पण ब्रिजभूषण सिंग यांना कसे दिलासा मिळाला आणि अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाला या प्रकरणातून माघार घ्यावी लागली हे आपण सर्वांनी पाहिले आहे.
बदलापूर ची शाळा ही एक आर एस एस /बीजेपी कार्यकर्त्यांची आहे... त्यामुळे कोणी जास्त बोलून वेळ वाया घालू नये.
Nikam aahe nirdhos sodayala .
संख्या भाउ वडील याच्याकडून लैगिक . शोषण होते ते गुप्त ठेवल्याने च अशा प्रवृत्ती वाढतात .त्याला समाजही जबाबदार आहे😢😢😢😢
स्थानिक राजकीय प्रतिनिधी व आमदार, खासदार कुठेच दिसले नाहीत!
खुप सुंदर, सवेंदलशील परिसवंद, असच समाज प्रभोदन करत रहा.
समाज म्हणून फेल आहे आपण. 😢😢😢
आपल्या हातात काही नाही म्हणून.
इतर सरकार आणि bjp आरएसएस प्रणित सरकार यामध्ये फरक आहे. हे आपल्या लोकांना, संस्थांना वाचवतात.
उज्वल निकम कोनातर्फे उभे राहणार
ते सरकारी वकील की भाजपचे वकील, की भाजपचे प्रवक्ते.
या ताईनी सांगितले तसें सर्व समाजाने वागले ( सांभाळले ) तर चांगले घडेल
हे निर्लज्ज सरकार आहे त्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजप आमदार, शिंदे चे आमदार, ह्याना काही ही फरक पडत नाही .ह्याच्या मुलीवर व बहीणीवर आली पाहिजे. त्यांना फक्त खुर्ची पाहिजे.
मॅडम, आपल्याकडे सत्य तेवढेच बाहेर येते जेवढे यंत्रणा आणि मीडिया दाखवते. थोडक्यात सोयीस्कर सत्य तेवढे बाहेर येते.
गुड टच.... बॅड टच.... शिकवले पाहिजे
Ekdam perfect explanation 😊
आपण योग्य व्यक्तीला आपल्या मंच्यावर आणून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचवली,सलाम आपल्या कार्याला,धन्यवाद सर
आ.अभिव्यक्ती🙏.हे सखोल चौफेर विश्लेषण,चिंतन समाजात,शालेय व अन्य सर्व यंत्रणांपर्यत पोहचणे गरजेचे.भक्ती मॅडमचे धन्यवाद,अत्यंत सूक्ष्म ते स्थूल उपचारात्मक मार्गदर्शन.
किमान प्रत्येक शाळाP PTAव , विद्यार्थी पालक शिक्षक व अन्य घटक यांचे पर्यंत पोहचले पाहिजेच.
रवींद्रजी तुमची संवेदनशील प्रांजळ समाजहित दक्षता मौल्यवान व कौतुकास्पद आहे.तुमच्यातील शिवजन्मभूमीचा वारकरी वारसा सतत
जाणवतोय .☺️🤝💐🙏
बदलापुर घटनेवर तुमच्या विडियो ची वाट बघतच होतो सर
का ? फक्त मनोरंजनासाठी की काही करू दाखवण्यासाठी . काही चांगल होत असेल तर ऐकायला बर वाटेल . विशेषतः तुमच्याकडून.
धन्यवाद रविंद्रजी फारच दाहक आहे सगळे
ह्या मध्ये ग्रामीण जीवन लक्षात घेऊन सुद्धा चर्चा व्हावी
हिंदी सरकार फार नीच आहे सर
जय शिवराय जय भीम जय संविधान माहाराषष्ट्रात कायदेची भिती राहीली नाही
सत्ताधारी पक्षामध्येच भ्रष्टाचारी, लिंगपिपासू ,खुनी असताना ते काय न्याय करणार..आता जनतेनेच सरकार चा न्याय करून मोकळा श्वास घ्यावा. नीच पणाची हद्द झाली.
Abhivyakti uttam prashna Ani uttar
अतिशय घृणास्पद आणि संतापजनक काळीमा फासणारी घटना आहे. त्या विरोधात बदलापूर येथील उद्रेक रास्तच होता.
पुणे पॉर्श अपघात प्रकरणाप्रमाणे देवेंद्र भाई फडणवीस बदलापूरला का धावले नाहीत?
Mumbai pasun pune badlapur peksha javal aasave....
पुणे पोलिस न्यायाधीश गृहमंत्री याना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची लाच दिली आहे ईडी शोधून काढेल का नाही फक्त राज्यातील विरोधी पक्षनेते पकडतात
Sanstha chalak parivar madhil aahet ka?
Te Salman bhai kade basale hote goli kuthe ani kashi lagali tyala ija nahi na zhali nich kapati fadtus faltu kalank 🍉🍉🍉🍉🤔
जनता गलिच्छ राजकारणीनां धडा शिकवणार.
हैद्राबाद पोलिस यांच यावेळी कौतुक करावेसे वाटते, चुकीला माफी नाही
भक्ती मॅडम एक अतिशय संवेदनशील शिवाय अभ्यासू आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी बोलावले खुप आनंद झाला.
साहेब
एक नक्की योग्य वेळी भविष्यात सदर आरोपींची निर्दोष सुटका होईल.
सदर आरोपी कालांतराने आमदार/खासदार/मंत्री होणार हे निश्चित.
न्यायदेवता कधीच विकली गेली आहे.
Nice Journey with you and your team
Khup chhan prabhodhan par discussion aahe Ravindra sir aani Bhakti tai dhanyawad aani aaj he garajeche aahe.
बीजेपी सत्ता नकोच राज्यात 👍🏻महायुती सरकार नकोच
सरकार कोणाचेही असो ही विकृती आहे ती संपणार नाही.!
शाळा प्रशासन मिंधे चे निकटवर्ती चाटु आहेत विषय दाबण्याचा प्रयत्न केला
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
अगदीच मुळमुळीत संवाद झाला.
विकृत मनोवृत्तीचा निषेध....!!!
अशाच एका प्रकरणात कर्नाटक कि आंध्रच्या पोलिसांनी सुंदर काम केले होते.सरळ एन्काऊटर !
आता कुठे गेली ती चित्राबाई?आरे दादा गुन्हेगार कोण आहेत माहित नाही का?ते भाजपावाले आहेत.मग कसं स्वपक्षाच्या विरोधात बाजू उचलून धरायची किंवा आंदोलन करायचं.माझी पक्षातून हकालपट्टी केली तर मला दुसऱ्या कुठल्या पक्षात कोणी घेईल का? विचार कर ना जरा.
अशा विकृत प्रवृत्तींविरुद्ध कठोर कायद्याचं हत्यार पाजळायला सर्वप्रथम इच्छाशक्ती हवी.
सद्य परिस्थितीतवर अतिशय सुंदर विश्लेषण केलयस भक्ती तू
खूप अभिनंदन
Eknumber 👍🏻
सर एखादा विडीओ बांगलादेश व वफतबोर्ड वर ही काढा कारण खरी माहिती फक्त आपल्या कडून मीळते
लहान मुलांची जे छेडछाड करतात त्याना खूप मोठी सजा दिली पाहिजे
पण मोठ्या मुली किंवा स्रिया यांनी कपडे अंग भर घालावी शरीर प्रदर्शित करू नये
पुर्ण कपडे घालणारी स्त्री वर सुद्धा बलात्कार होतातच लहान 3,4 वर्षाच्या मुलींनी पण आता साड्या आणि ओढण्या घालाव्यात का निच वर्तन करणारे कसेही करतात छोटी कपडे हे फक्त निमित्त आहे - मी बदलापूरकर
राजेंद्र जी अभ्यास करून बोला हो....
मुलींच्या कपड्यांमध्ये दोष नाही.
ही एक मानसिक विकृती आहे त्याचा कपड्यांशी काहीही संबंध नाही. तसे असते तर चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला नसता.!
@@kiranchahande6335जाणून बुजून संकटाला आमंत्रण कशाला?
चार वर्षांच्या मुलीने काय बिकिनी घातली असेल काय.?
गुन्हेगार लोकांच्या हातात सत्ता म्हणून हे सर्व प्रकार घडत आहेत
ही फारच मोठी शोकिंतिका आहे
HONOURABLE, DY. C.M. DEVENDRAJI HAS TAKEN PROPER STEPS. HE IS HONEST MAN.
नमस्कार सर कोणाला काय म्हणाव काही कळत नाही नीति महत्ता खत्म झाली आहे
जब तक पिछड़े और बहुजन लोग सनातनी हिन्दू बने ब्राह्मण धर्म कि गुलामी करते रहेंगे तब तक ऐसे अत्याचार होते रहेंगे
सचमुच अत्याचार करनेवाला ब्राह्मण समाज का है या कोई और है। पहिले ये जान लीजिए। बाद में बाकी बात करो।
@@avdhootdeshpande61 आरोपी मुस्लिम या ईसाई नहीं है जो वो ब्राह्मण धर्म का गुलाम जरूर होगा
@@avdhootdeshpande61कपाळावर टिळा लावलेल्या त्या शिंदेला इतके दिवस सांभाळून घेणारे कोण? संस्थेचे विश्वस्त कोण, तेच ना? गेल्या काही वर्षात चांगल्या असलेल्या नामांकित संस्था आपली विश्वासार्हता गमावत चालल्यात. काय कारण आहे तुम्हीच विचार करा.
CM Shinde cha bhacha asa karel asa vatla navta
पोलिस यंत्रणा हि कोणासाठी असते? पोलिसा कडे एखादी तक्रार घेऊन जातो तेव्हा त्यांच्या वागण्यातून असे वाटते की आपण इथे का आलो. काही खाजगी गोष्टी असतात जे आपण कोणाकडेही सांगू शकत नाही आणि पोलिस ही ऐकत नाही तेंव्हा ते अत्याचार सहन करावा लागतात.
Exactly bhai
तुम्ही कोणताही गुन्हा करा व बीजेपी मध्ये सामील व्हा. इतके सोपे असतांना गुन्हे का होणार नाही.
शाळा आणि शाळेतील मुलांची वाहतूक करणारी बस, टेम्पो यामध्ये मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे, शाळेत आणि बसमध्ये महिला कर्मचारी असणे गरजेचे आहे..
एकदम बरोबर सर. जय. महाराष्ट्र
मॅडम,कायदा चांगला आहे.पण ऊशिरा पकडल्यावर आरोपी पुरावे विक करायला पोलिस मदत करतात.अर्थात नेते त्यावर दबाव आणतात.ऊपयोग काय? कोर्टात दहा वर्ष केस चालणार. जनतेनीच ह्याच्यावर उपाय करायला पाहिजे.
बदलापूर ची एकच मागणी " सरकार बदला ".
मॅडम तुमच्या म्हणण्यानुसार भारतात सर्व काही आहे पण ते कायदे खरच प्रामाणिक पणें अंमलात आणले जातात का? राजकीय हस्तक्षेप दरवेळी होतो आणि ती दुर्घटना पूर्णतः दाबली जाते..
राज्यतच काय देशात च कायदा सुव्यवस्था प्रशासन पण संशयास्पद वाटते आहे आणि आता तर, भाजपचे प्रवक्तेउज्ज्वल निकम सारखे वकील म्हणून काम करण्यासाठी नियुक्त केले आहे तर खरच पीडित मुलींच्या कुटुंबीयांना व देशातील तमाम जनतेला न्याय भेटेल का,व कधी,की 5,10, वर्षांनी ❤वा,, महाराष्ट्र माझा ❤
शिंदेची बदनामी होत आहे फडनवीस दुरुन गंमत पाहात आहेत दालमे कुछ काला तो नही?
शिंदे कू कू बाळ आहे का? हिच संधी आहे त्याला पण त्याचे हात भ्रष्टाचाराच्या दगडा खाली दबलेले आहेत.म्हणूनच तो सहन करीत आहे.
Very important video Sir, 🙏👍 must watch everyone
This is important message for all people
That's a very good interview, ravindra.
Learnt many new things from this interview. Thanks 👍🙏
Khar aahe baryach mulanha kaka mama yancha vait anubhav aalela asato pan he kuna kade sangu shakat nahi
Kupach sunder mahiti
First View 👍
फारच शब्दबंबाळ होती आज चर्चा
समजत नसेल वा आतून चिडचिड होत असेल म्हणून असं वाटू शकतं
Very good Efforts Both of you Lots of Thanks
नेते/अधिकारी/पोलिस/गुंडे/पत्रकार/माहितीकार व्यवस्था हप्ते घेत असतात त्याबदल्यात ते सुरक्षा देतात. हप्ते हे सिक्योरिटी अमाउंट असते. या व्यवस्थेवर भरवसा असणारी जमात दिवसेंदिवस बेबंद होणारच.
The Best.
सत्य आणि असत्य मध्येच अडकलय सगळ
सामजिक विषमता उच नीच हे कारणीभूत आहे या सर्व बाबतीत एकच उपाय बुद्ध ची शिकवण विप्पस्साना मेदिटेशन हे शाळेत शिकविले पाहिजे सर्व समाजात विप्पशना शिकविली पाहिजे वासना हा विकार मनाशी समदित आहे
समाज म्हणून यात काय बदल होणे आवश्यक आहे मात्र कुर्ती समाज काही चांगली मनसे यात गाव पातळीवर, तालुका पतळीवर जिल्हा, स्टेट.देश लेवल शॅडो यंत्रना करणे आवश्यक आहे.
आणि हे टिक टॉक वगैरे च्या आधी विश्वगुरुने porn sight बंद केले पाहिजे याचा पन जास्तच परिणाम या अशा घटनेवर होतोच आणि होत रहानर
Excellant Ravindraji exact analysis thanks sir
काही लोक पश्चिम बंगाल वर तोंड शिवून बसले होते...ते लोक राजकारण म्हणून लगेच बिळातून बाहेर आले. संवेदनशील विषयावर अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांमुळे सुद्धा अशा घृणास्पद प्रवृत्तींना पाठबळ मिळते.
🙏
नमस्कार सर तुम्हाला मनापासून धन्यवाद
काय सामाजिक Dr यावर कधी बोलनार
काय लिहिलंय तुम्हाला तरी समजले का.?
बदलापूर मधील ती शैक्षणिक संस्था ही R S S ची असून चालक, मंडळ BJP चे आहे ,ते, पोलीस, राजकारणी ,मिळून ही विकृत, नीच घटना दाबण्याचा प्रयत्न करत होते .
Shameless Government
सर अजमेर बलात्काराच्या कोर्टाचा निकाल 32 वर्षांनी यावर पण भाष्य कराल?
आसाराम व राम-रहीम ला जेल मधून पेरोल व बाहेर कसे येतात
@@Ibrahim-ph4jn त्यांना पण देह दंडाची शिक्षा द्यावी.
अजमेर बलात्काराची केस राम रहीम पेक्षा कितीतरी पट अधिक भयानक आहे. पण पोखरकर त्यावर बोलणार नाहीत. कारण हे एकतर्फी समाज सुधारक, एकतर्फी पुरोगामी आणि एकतर्फी विचारवंत. आशा एकतर्फी विचारवंतां मुळेच हिंदू समाज कट्टरता वादाकडे झुकू लागलेला आहे.!
अजमेर चे प्रकरण तर महाभयानक आहे. पण पोखरकर त्यावर बोलणार नाही.!
ताई
तुमचे विचार ऐकायला बरे वाटतात
पण ग्राउंड लेवल वरील चित्र वेगळे असते 😢
Love U sir..❤❤
सरकारका advocate उज्वल निकम केस लड़णार म्हणे
Shalela, balatkaryala nirdhos sodnar .
सरकार उद्रेक व्यक्त केलेल्यावर कारवाईत व्यग्र आहे
एकनाथ शिंदे आणि फडणीस जबाबदार आहे
Pokharkarhe atishayachokhandal vishaya nivadtat. Abhyasu vishleshankartat
Justice is denied for the victim by the delays. Unless the punishment is administered immediately there could not be any justice.
Sir❤❤❤❤❤
Chimurdila nyay mila sathi gender supramacy patriarchy var sapsht bola. Madam chi elite psychological bankruptcy mhanje “dharmach kahi sambandh nahi “
As vartay he muddamun kel jatay😢
Namaskar sir 🙏
Adv sarode madsmchi mulakhat gheu shakalka
Tyanchapn khup abhyas ahe ya vishyavar
@@urmilakamble6465 नक्कीच.. मला त्यांचा संपर्क क्रमांक मेल कराल का..? माझा मेल आयडी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे.
अहो कांबळे मॅडम, संभाजीनगर मध्ये तुमच्या बौद्ध माणसाने आपल्या गोंधळी समाजाच्या जावयाची केलेली हत्या त्यावर बोलायला सांगा की.? धर्मांतराला 72 73 वर्षे झाली तरी तुम्हाला बौद्ध धर्म कळला नाही दुसऱ्याला ज्ञान कशाला देता.?
कांबळे ताई तुमचा बौद्ध धर्माचा अभ्यास आहे का.?
भाजपच्या राजकारणाचा वीट आला आहे
Bhartiya Sanskriti cha rhas aani
Pascchat sanskriti cha Angikar yamule " Nati " sampali .
Lahan-Mothyancha " Aadar " sampala " wikruti " dokyat bharli .
Samaj-Sudharkachi kami aani swarthi Rajkarte yancha Sukal .
वासनेच्या विकृतीपुढे मानवी विवेक नपुंसक ठरतोय, ३३ कोटी देवांनी सुध्दा (असतिल तर) स्वतःला कोंडुन घेतलंय की काय❓
Samaj mhanje kay shakti she te politician ani sarkar la dakhvayche vel ali ahe ani samaj mhanun ekatra yene garje che ahe ata tari jage vha andhle banu naka.😢😢🙏🙏