झालेली घटना ही खरोखर चुकीची आहे पण, यातुन सर्व तरुण मुला-मुलींनी एकच बोध घ्यावा की, पहील्यांदा आपले शिक्षण पूर्ण करावे. आणी आई -वडील यांच्या विरोधात जाऊ नये, शेवटी त्यांनी पण तुमच्या साठी जिवनात बऱ्याच गोष्टींचा त्याग केलेला असतो.
@@dnyaneshwarmugave3954 आजकालच्या मुलींना तेराव्या चौदाव्या वर्षी संभोग करायची खूप इच्छा होते मग कोणाला ठोकून घेतात हे त्यांना काहीच कळत नाही म्हणून त्या पळून जातात
Are Pan Kay Chukich Ahe Tyat ? Ashe Khup cases Hotat Shevti Aai Baba Ne Tila Samjhum Ghyal Pahije Na At The End. Hindu Asun Suddha Tyane Budd Ritine Lagn Kel to Tila Kadhi Hindu Banvayla Force Nasta Kelan yevdh Ka Samajat Nahi Lokana Jaatichya Against Na buddhist.
@@LearnwithZPschool01 चापटायचा घरी दोघांना बोलवायचं नाही . तोंड पहायचं नाही . जीवानीशी मारायचं ते ही बुध्दिष्ट विचार सरणीच्या माणसानं ? हे फार चुकीचं आहे . अहिंसा हा खरा धर्म पाळला पाहिजे . हे कृत्य निंदनीय आहे . ही विकृती आहे
आज काल प्रेम कमी वासना जास्त आहे.. योग्य निर्णय घ्या..वातावरण खूप दूषित होत आहे..चांगले शिक्षण घ्या स्वतः chay पायावर उभे रहा..पुढे life khup सुंधर होईल...आकर्षण मुळे थोड छान वाटेल काही दिवस नंतर pachtap होईल..
Bhai 7sal hogye Maine 7th time drop krke is bar 642 marks laye Neet me😂😂.lekin fir bhi me use bhool nhi payi hu 7sal se yar q abhi to mbbs krri lekin laga tha bhool jaungi 😊but it's not easy yar 😑attraction se attachment hogyi thi and last me love hogya bhai 🙂.kya kru ab?
बिहार ची आरती प्रकरण असेच होते त्यामुलीने सांगितले होते मी लग्न करणार नाही त्याची विधवा म्हणून जगेन पण 6 महिन्यात दुसरे लग्न केले ते पण त्याच्याय भावासोबत
पोरीनी लाजा सोडल्या आहेत ...काय कोणत्याही पोरांसोबत प्रेम करता म्हणून आई वडिलांची इच्छा होत नाही प्रेम विवाह करू द्यायला आणि तसही वयात आले की चांगलाच पोरगा बघून देतात आई वडील आपल्या मुलींचा चांगलाच विचार करतात ते...सोडा शरीराची तात्पुरती भूक कमी वयात ❤
मुलींनी आई वडिलां चा सुद्धा विचार करावा...... माझी gf होती आमची वेगळी cast होती आमचं प्रेम खूप होत पण तिच्या आई वडील याच्या साठी ती माझ्यासोबत लग्न केली नाही मी पण तुझी इजजात माझ्या पेक्षा महत्वाची म्हणून तिला सोडलं.. प्रेम केलं तर लग्न होयलाच पाहिजे अस काही नसत पुडच्याची खुषी म्हणजेच खर प्रेम असत
Aata tichya navryala marun kay zal tichya Hitach ... Aata tichya life ch kay jr aadi tila samjvl ast tr gost vegli hoti but konacha jiv ghen chukichch aahe
ए बाई दोन दिवस प्रेम केलस आणी नवरा नवरा करत बसलीस जन्मदाते वडिल त्याच्यासाठी फाशीची अपेक्षा करतेस एकतर साखरपुडा करून पळालीस आणी मुलगा तरी काय बघितलास ग तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा वांझोट असलेल चालेल.
Very brave girl who is fighting against injustice that happened... Shree Krishna said the same thing to fight with your own if they are on the wrong side
ताई आई वडील शिवाय कोण कोणाचं नाही...मुलगा नाही राहिला म्हणून सासू सासरे किती दिवस बगतील...त्यांना पण मनात येणार या मुलीमुळ आपला मुलगा गेला....तु अजून लहान आहेस जग खूप मोठ आहे...
तिचे निर्णय दाबण्यात धन्यता मानणार्या आईबापाला काय अधिकार आहे मत मांडायचा आईवडील जन्म स्वार्थासाठी देतात त्यांच्या मुलींना मुठीत ठेवण्यासाठी देतात त्या बोलायला लागल्या की चिरडून टाकतात त्यापेक्षा आईवडिलांनी शरीराचे चोचले पुरवून मूल काढू नये
@@ghostrider..rajbhai8718खोटे आरोप असणार सगळे कुठलाही बाप मुलीला विकत नसतो ती स्वता म्हणते बापाने जिव लावला तिला कोणीतरी शिकवत असेल अस अस बोल विकणार होते वैगेरे
लग्न केल होत तर मुलीला बोलायचं नव्हतं घरी येउ द्यायच नाही तु मेली म्हणून मुलीला सोडुन द्यायचं होत पण तिचं कुंकु पुसायचं नव्हत तिच्या नवऱ्याला मारायला नव्हत पाहिजे
मुलीच्या माहेरच्या कुटूंबातील व्यक्तीच्या मुलाखती घ्या त्यांचे म्हणणे त्यांचे विचार समाजाला ऐकू द्या. संविधानाने जी सर्व समाजाला समानतेची, समभावनेची शिकवण दिली त्याप्रमाणे आपण वागतो का का कायदे करायचे आणि आपणच सर्व समाजाने ते पाळायचे नाहीत कायद्याच्या विरूद्ध वागायच हे समाजाला समजल पाहिजे म्हणून मुलाखत घ्यावी.
Ho Kaka Tyancha Interview Police Ghetil Tumhi Tension Ghevu Naka Kuthachi Hi Parstiti asu Konacha Khun Karne Ha apradh ahe except in Case of Self defense
सरकारने एक कायदा केला पाहिजे आई वडीलांच्या सही शिवाय मुलीचे अथवा मुलाचे लग्न होणे नाही असा कायदा तयार व्हायला हवा म्हणजे पळून जाऊन लग्न करणारे त्या आई वाडीला शिवाय लग्नच करू शकत नाही
काही नाही फक्त पैशाचे गर्व आहे दुसरा जात धर्म काही नाही हाच व्यक्ती जर पैसेवाला असता तर नसतं मारलं. मी काय बोलतो वाईट असे कमेंट करू नका कारण आपला वर भारी येते ना तेव्हा कळतं . कोणती जात धर्म मोठा नाही फक्त प्रेम मोठा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांनी सांगितले होते.
बऱ्याच नवबौध्द मुली या मुस्लिम तरुणांच्या लव्ह जिहादच्या शिकार झाल्यात अशे शेकडो उदाहरणं देता येतील.. तेंव्हा मात्र कुनी कुणाचा खून केला नाही... पण बुद्ध मुलीने एका हिंदू obc मुलासोबत लग्न केल म्हणून त्याचा खून केला गेला...? मिम +भीम मध्ये सोयरीक चालते म्हणजे.. असच म्हणावं लागेल
@@user-dgp84 त्यांच्या शाळा त मी नव्हतो पण बुद्ध नी सत्य साठी सर्व प्रॉपर्टी सोडुन दिले . 32 डिग्री च्या वापर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकं ना साठी केला स्वतः साठी वापर केलं नाही नाहीतर टाटा अंबानी बिर्ला हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी कामाला राहिले असते.
हिच्यामुळे एका आईबापाचा पोटचा गोळा (मुलगा) गेला... हिला काहीही फरक पडणार नाही..थोडे दिवस गेल्यानंतर हिचे वडील सांगतील त्याप्रमाणे हिचे पुन्हा लग्न लावून देतील आणि बिनधास्त असेल.. पण ज्यांचा मुलगा गेला तो काय परत येणार... हिच्या बोलण्यातून हि अजूनही खुपच अज्ञानी वाटतेय... लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नव्हे..??? हि बिनधास्त आहे हिला काही वाटत नाही...
ताई जातीचा विषय नाही पण तू pbg खेळणाऱ्या मुलाबरोबर लग्न केल थोडा होत करू मुलगा तरी बागायचा तुझी बाजू ठीक आहे .... पण तुझ्या साठी जन्म दिलेले आई वडील दुश्मन झालेत तुझ्यासाठी काय ताई .....
मला पण तोच विचार आला .. कोणत्या बेसिक वर हिला तो आवडला ..कानात बारी होती त्याच्या .. छप्री होता..वरून pubg खेळणारा..कोणता बाप आपल्या काळजाचा तुकडा अश्या छाप्र्याला देणार..हे फक्त attraction होत..मुलगी लैच शहाणी आहे..आधी शिकून चांगली नोकरी मिळवली अस्ती..आमचं लग्न aaiwadilanchya मर्जीने होऊन तरी बापाला विसरू नाही शकलो ..त्यांच्या संघर्षाचा काळ.. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आमचं केलेलं शिक्षण ..आणि ही खुशाल बापाला शिक्षा व्हावी म्हणते.. वा..काय मुलगी आहे..अश्या असण्यापेक्षा वांझोट असलेलं बर..
@@sindhududhane1590 रडली असती तर नाटक म्हटलं असतं ... तुमच्या सारखेच लोक ... कुणाला घोड्यावर ही बसू देत नाही अन् पाई पण चालू देत नाही ... दुतोंडे ....!
अरे पण दोन्ही कुटुंबाची राख करण्यापेक्षा ऐकायच ना मायबापाच,लयच प्रेम उड्या मारत, माणसांच्या जीवनापेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे काय...जर असेलच एवढ प्रेम तर दुर निघुन जायच ना कुठतरी, बापाच्या नाकावर टिच्चून पुन्हा कशाला त्याच शहरात परत यायच, तुमच्या प्रेमाने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली,आता खुप समाधान झालं असेल .
छान आहे ताई तुझ... आई वडील येवढं विचार करत होते तर त्यांनी काय वाईट करत होते का तुझ. जगात आई वाडीलांपेक्षा काहीच मोठ नाही आणि कोणीच मोठ नाही. मान्य आहे वेळ आल्यावर सगळ्यांना कळत पण जन्मापासून तुमच्या वयात येईपर्यंत तुमचा सांभाळ करतात. आणि आयुष्यभर तुमच्या आनंदासाठी जगत असतात. आणि मुल मुली अश्या नको त्या गोष्टीचे बळी पडतात. वेळेत स्वतःला सावरा मित्रानो...
Kasa ahe na stree hi nehamich purush cha Aaikun rahayala pahije purush je shangel tech gharat hota mag ti mulgi aso ki baiko, ashi hi mansikta aplya sagalya samajat ahe ithe fakth bapacha purush ahankar ahe karan tine jar bapane tharavalelya Mula sobat lagna nahi kela tar ahankar dukhavala ahe tya nich bapacha 😡😡😡😡😡😡😡😡😡
आई वडील हे लेकराचे सर्वस्व असावे त्यांच्या मजीत राहिली असतीस तर तर त्याचाहि जिव वाचला असता आणी तुझाहि संसार सुखाचा झाला असता तुला काही माहित वडीलांनी पाहिलेला मुलगा पण तुझी सगळी स्वप्ने पुर्ण कराणारा असेल
प्रेम केलं म्हणून काय झालं तिचं आयुष्य तिला जगू द्यायला पाहिजे वडिलांने इतकं कठोर नको व्हायला केलं लग्न तर करू शांत विचार करायला पाहिजे होतं आता काय कमवलं
अहो साहेब अशा बावळट कार्टीची मुलाखत दाखवण्यापेक्षा ज्यांनी रक्ताच पाणी करून लहानाचे मोठे केले व आज हिच्या मुळे त्या आई बापाला अपराधी बनावं लागले त्या मजबुर मानसाची मुलाखत दाखवा समाजासाठी फायदा होईल
मुलगी खूप हुशार दिसते, वडील... कुठेतरी चुकलेत, मुलीचे सुख कशात आहे ओळखले नाही.. ज्याघरी हिचे लगीन झाले असतें त्यांनी हिला चांगले वागावालेच असतें याची काय गॅरंटी 🙏
काय छान विचार सरणी केली आपन हिच जर का मुलीच्या वदिलान्नि आणि भावानी का केली नाही काय गुन्हा केला या मूला मुलिन आई वडिल सुध्धा हा विचार का करित नाही समाजाचे ठेकेदार तर फिजूल गोस्टित जास्त लक्ष्य देतात पन मार्ग मात्र काढित नाही मान्य आहे की आई वडिल आपल्या मूला मुलिनसाठी खूप काहीं सहन करतात म्हणून का आपल्या ज़िद्दी करीता आपल्या मूलांचे आयुष्य संपावुण टाकायचे हा कुठला न्याय आहे 😢
@@SukdevaKoli-xy9ol संविधानाने सज्ञान मुला मुलींना जोडीदार निवडीचा हक्क दिलाय..काळानुरूप बुरसटलेल्या प्रथा सोडून देणेच योग्य आहे..प्रथाच लावून धरल्या असत्या तर कित्येक विधवा बहिणींना सती(सतीप्रथा)जावे लागले असते..कित्येक बहिणींना अडाणी (स्री शिक्षणास बंदी)राहावे लागले असते.
आई वडील लहानाचे मोठे करतात, सर्व गोष्टी ते पूर्ण करतात, ते काबाडकष्ट करतात, शिक्षण देतात, त्यांच योगदान कधी विसरू नये. उलट चांगलं शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन, मग लग्न करावे, मग कोणीही विरोध करणार नाही.
आई बापानी लहानाची मोठी केली..आई बाबांचे विचार असतात मी माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं करुन तिचं लग्न करु आणि आपल्या डोळ्यांनी हिचा चांगला संसार बघू... पण ही तर प्रियकरासाठी जन्मदात्या आई बाबाला विसरली.... मग ही आई बाबाला विसरली ही ह्यांना सर्वांना विसरणार 100%
भाऊ मारुन टाकण्या पेक्षा तिला स्वताला अनुभव येईल की आई बाबांना विचारात न घेता घेतलेला निर्णय ...किती घातक असतो....तिला मारुन टाकण्यात काहीच अर्थ नाही....हिला आसं जगून सुद्धा मेल्यासारखंच वाटेल ...मारण्यात काय अर्थ .....भाऊ मी माझं विचार सांगितले ...माझं काही चुकलंय असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुमची माफी मागतो
तुझ्यासाठी तुझें बाबा जेल मध्ये गेले किती दुःखाची गोष्ट आहे. तु जर चांगली राहिली असती तर ही वेळ कुटुंबावर आली नसती..आणि तुझें लहान पना पासून पालन पोषण करणारे, लाड पुरवणारे तुझे बाबा जेल मध्ये गेले. त्याला तूच कारणीभूत आहेत.. बाप हा बाप असतो..
सिध्दार्थ दादा न्याय मिळवून द्यावा मुलीला सर्वात महत्त्वाचे सरकार कडून आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करा खुप लहान आहे ना समज आहे, समुपदेशन करा. बाळा खुप मोठी हो अपघात झाला विसरून जा.शिक्षण घे , नेते कुठे मेलेत सर्व मुंबई च्या मुलीच्या आईवडिलांना भेटत आहेत
इतक्या कमी वयात किती हा समजुतदारपणा वडीलांना म्हणा बघा तुमचीच मुलगी आहे तुम्ही जर आपल्या मुलींच्या आनंदात जर तुमचाआनंद मानला असता तर आज हि वेळ आली नसती
झालेली घटना ही खरोखर चुकीची आहे पण,
यातुन सर्व तरुण मुला-मुलींनी एकच बोध घ्यावा की, पहील्यांदा आपले शिक्षण पूर्ण करावे.
आणी आई -वडील यांच्या विरोधात जाऊ नये, शेवटी त्यांनी पण तुमच्या साठी जिवनात बऱ्याच गोष्टींचा त्याग केलेला असतो.
एकदम बरोबर 🙏❤
मुले व मुली विचार करत,नाहीत आई वडील काय करणार
प्रत्येक मुलामुलींनी विचार केला पाहिजे
As karun tenhi jitke tichya zindgila barbad naste kele tichysobt lagn pn koni karyla havana
भावाने आणि वडीला योग्य च केले
मुलीच्या माहेरच्या लोकांचा पण interwe घ्या pls.... त्याचं म्हणं पण महत्वाच आहे....
पोटात 9 महिने आणि 20 वर्ष आई वडील सांभाळतात आणि 2 वर्ष प्रेम झाल की सर्व विसरून जातात
अरे मग झवुन कशाला काढले झवन काढले मला सांभाळू लागला ना
18 year purn zali ki swatache decision swatha ghenyacha law aahe
खर आहे तुझ मग तु प्रेम केल नाही वाटत दुसऱ्या मुलीकडे बघीतले नाही वाटत
Ye had
@@dnyaneshwarmugave3954 आजकालच्या मुलींना तेराव्या चौदाव्या वर्षी संभोग करायची खूप इच्छा होते मग कोणाला ठोकून घेतात हे त्यांना काहीच कळत नाही म्हणून त्या पळून जातात
जातिचा अभीमान ❌
जातिचा माज ✅
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे जात हि कधीच जात नाही
बापाची मान खाली घालून कशी अपेक्षा करते
लाज नाही हिला
20 वर्ष आई बाप जिव लावतो मुलीला 2 वर्षा मध्ये मुलगी आई बापाच्या विरुद्ध जाते आई बापाला किती वाईट वाटत असल
म्हणून खून करावा.हे .प्रेम बापाचं..मुली च सुखा पेक्षा प्रतिष्ठा महत्वाची..आणि खून करून किती मान वाढवला स्वतचं 😂
साखर पुडा होऊन लग्न घराच्याच्या विरोधात केलं किती मन दुखत आहेत आईं बाबाच.
Barobar chichi chuki aahe
Are Pan Kay Chukich Ahe Tyat ? Ashe Khup cases Hotat Shevti Aai Baba Ne Tila Samjhum Ghyal Pahije Na At The End. Hindu Asun Suddha Tyane Budd Ritine Lagn Kel to Tila Kadhi Hindu Banvayla Force Nasta Kelan yevdh Ka Samajat Nahi Lokana Jaatichya Against Na buddhist.
Mhnun Marun takne brobr ka ?
भिमटा आहे वाटत.😅😅
@@LearnwithZPschool01 चापटायचा घरी दोघांना बोलवायचं नाही . तोंड पहायचं नाही . जीवानीशी मारायचं ते ही बुध्दिष्ट विचार सरणीच्या माणसानं ? हे फार चुकीचं आहे .
अहिंसा हा खरा धर्म पाळला पाहिजे . हे कृत्य निंदनीय आहे . ही विकृती आहे
आज काल प्रेम कमी वासना जास्त आहे.. योग्य निर्णय घ्या..वातावरण खूप दूषित होत आहे..चांगले शिक्षण घ्या स्वतः chay पायावर उभे रहा..पुढे life khup सुंधर होईल...आकर्षण मुळे थोड छान वाटेल काही दिवस नंतर pachtap होईल..
Bhai 7sal hogye Maine 7th time drop krke is bar 642 marks laye Neet me😂😂.lekin fir bhi me use bhool nhi payi hu 7sal se yar q abhi to mbbs krri lekin laga tha bhool jaungi 😊but it's not easy yar 😑attraction se attachment hogyi thi and last me love hogya bhai 🙂.kya kru ab?
एक मुलगी म्हणून सांगते..हे लोकं तुला किती दिवस सांभाळणार त्यांचा मुलगा तर गेला😢😢
बिहार ची आरती प्रकरण असेच होते त्यामुलीने सांगितले होते मी लग्न करणार नाही त्याची विधवा म्हणून जगेन पण 6 महिन्यात दुसरे लग्न केले ते पण त्याच्याय भावासोबत
ठीक आहे पण घरी गेली तर तिचा घात होईल,त्यांची मानसिकता खुंशी दिस्तात
मग वाईट काय त्यात @@datta786
कोणी नाही सांभाळनार ईथे स्वतः च पोट भरणे अवघड आहे तिचे सासू सासरे काय जगवणार
पोरीनी लाजा सोडल्या आहेत ...काय कोणत्याही पोरांसोबत प्रेम करता म्हणून आई वडिलांची इच्छा होत नाही प्रेम विवाह करू द्यायला आणि तसही वयात आले की चांगलाच पोरगा बघून देतात आई वडील आपल्या मुलींचा चांगलाच विचार करतात ते...सोडा शरीराची तात्पुरती भूक कमी वयात ❤
गप्प रे तू आई बाप नी लावून दिलेल्या लग्न पोरी मजबुरी महणून सहन करतात जरा घरा बाहेर येऊन बघ
पोरीने लाज सोडली बापाने चार लाख घेऊन लग्न करून देत होता मग लग्न लावत होता की पोरगी विकत होता
Konati bahin paise deun bhachi sun karun ghete, kahipan ugichach sangayache
@@Sonu-nn9cw आणि जर खरे असले तर
@@Sonu-nn9cw अरे हत्या केली तिच्या नवरयाची ते नाही दिसत का
पत्रकारसाहेब फारच संतुलित मुलाखत 👌🏻👌🏻
वडिलांना स्वतःची मुलगी सुखात राहण्यापेक्षा विधवा बघायला आवडलं का किती मूर्खपणा हा 😢
Right
मुलीनं नीट का शी करावी
@@GaneshMore-rb7jvtu kha
मुलीनी माती खाल्ली त्याचं काय?
मुलीने साखरपुडा होण्याच्या आधी लग्न केले पाहिजे होते
मुलींनी आई वडिलां चा सुद्धा विचार करावा...... माझी gf होती आमची वेगळी cast होती आमचं प्रेम खूप होत पण तिच्या आई वडील याच्या साठी ती माझ्यासोबत लग्न केली नाही मी पण तुझी इजजात माझ्या पेक्षा महत्वाची म्हणून तिला सोडलं.. प्रेम केलं तर लग्न होयलाच पाहिजे अस काही नसत पुडच्याची खुषी म्हणजेच खर प्रेम असत
Very good
Kontya zamanyat jagat ahe tu...prem krne kahi gunha nahi ahe...aani prem karun lagna krne he nahi...tumchya sarkhe lokach jativaada la badava detat...
@@archanagaikwad1407 प्रेम करण गुना नाही हे साऱ्या जगाला माहित आहे पण आपल्या प्रेमाने काही लोक दुःखी होत असतील तर अस प्रेम काय कामाच....
@@ayushsuryawanshi1997एकदम बरोबर बोलत दादा
Family ne pn mul mulich cha vichar karaila pajijel hot 😢
प्रेम करा पण आई वडिलांचा पण विचार करा. प्रेमाच्या नादात संस्कार विसरू नका.नाहीतर असेच घडणार .
ही तर सरळ सरळ धमकी झाली ,... तुम्हाला तर अडव्हांस मध्ये अटक व्हायला पाहिजे ....
मुलीच्या भावनांची पालकांनी कदर करायला नको का!कि फक्त स्वतःचा स्वार्थच बघायचा.
बरोबर
@@virendrapatil8518😂
Prem krne aani prem vivah krne mahnje gunha ahe ka halkat sarkha bolat ahe...tya mulacha jeev gela tey disat nahi ahe ka konacha jeev ghenyacha adhikar koni dila tumhala...tumhi loka khoonache smarthan karat ahat mahnje tumhi he criminal ach ahat ..tumchya vr he gunha dakhal kela pahije..
हि मुलगी एवढी टमटमा बोलते,तर हिने आयुष्य भर सासु सासरे यांचा सांभाळ करावा,मग हिच किती प्रेम आहे पतीवर ते समजून येईल, आता काळच ठरवेल हिच किती प्रेम आहे
Ithe navra asun sasu sasre la suna sambhalat nhi mg tya striyanch navryala vr nhi tr baher prem ast ka.....😅😅😅
ek prakarchi hamali ahe hi, kiti divs karnar ahe
हिचे घरचे हीच लग्न करणार नव्हते का शिकण्याचा वयात अशे फालतू धंधे करायचे बाप हा नेमही मुलीच हितच पाहतो
Are bhau he sagale vichar to jivant asala asta tar
Tyala Marla Gela na tyavar padada takto ka
Aata tichya navryala marun kay zal tichya Hitach ... Aata tichya life ch kay jr aadi tila samjvl ast tr gost vegli hoti but konacha jiv ghen chukichch aahe
कायदा परवानगी देतो... कायाद्यापेक्षा कोणी मोठं नाही
Hona
Waa sagla vichar karun bolat ahet sir tumhi , salute tumchya vicharala Ani dokyala 😊
ए बाई दोन दिवस प्रेम केलस आणी नवरा नवरा करत बसलीस जन्मदाते वडिल त्याच्यासाठी फाशीची अपेक्षा करतेस एकतर साखरपुडा करून पळालीस आणी मुलगा तरी काय बघितलास ग तुझ्यासारखी मुलगी असण्यापेक्षा वांझोट असलेल चालेल.
Good ❤❤❤
तुमची डेस्टिनी तुम्ही नाही बदलू शकत.... काहि गोष्टी ठरलेल्या असतात तुमचा विश्वास असो किंवा नसो.
Vadilachi chuk zali tya mulala marneyapeksh hila sampvyla pahije hote
आरे येडझव्या तो मेलाय डायरेक्ट मेलाय म्हणजे तुला कळतंय का
हे वाक्य बरोबरच बोललात. पहिला विचार करायचा.पश्चाताप करण्याची वेळ आलीच नसती
हिच घटना ऊलटी असती तरं,, आतापर्यंत मोर्चे निघाले असते😢
मग तू काढ की मोर्च्या तुला कोणी अडवलंय
अरे लावड्या आमचा एक जय भीम वाला दाखव ज्यांनी गुन्हेगार किंवा गुन्हा च समर्थन केले आहे... ,,
Ekdam barobar
बरोबर आहे दादा
Right 👍
Very brave girl who is fighting against injustice that happened... Shree Krishna said the same thing to fight with your own if they are on the wrong side
ताई आई वडील शिवाय कोण कोणाचं नाही...मुलगा नाही राहिला म्हणून सासू सासरे किती दिवस बगतील...त्यांना पण मनात येणार या मुलीमुळ आपला मुलगा गेला....तु अजून लहान आहेस जग खूप मोठ आहे...
बायको गप तू नको मधे बोलू प्लीज❤😊
@@JayramChavan4177😂😂😂😂😂
हिला कमी वयात खाज आली ,
आई वडिलांनी 20 वर्षे सांभाळले त्यांचा विचार हिने केला नाही, हिला पण संपवलं पाहिजे होतं.
शिक्षणापेक्षा संस्कार श्रेष्ठ आहे पण संस्कार या देशातून हद्दपार होत आहे म्हणून विनाश अटळ आहे
संस्कार म्हणजे जुनाट , जंग लागलेल्या परंपरांची गुलामी नाही ...!
मारून टाकणं हा पण संस्कार आहे का?
संस्कार म्हणजे समोरच्याचा आदर करणे आहे खून करणे नाही
आगदी मनातली गोष्ट बोललात असेच माजेही विचार राम राम
H6ymthoooohmht
मुलाखतकाराचे सुद्धा कौतुक आहे मला पाहताना रडायला आले पण ह्यांनी फार हळुवारपणे मुलाखत घेतली सलाम भाऊ पण ह्या बाहुलीचे खूप वाईट वाटते
आई वडिलांची बरोबरी कुठलेच प्रेम करू शकत नाही
आपल्यावर आई वडिलांचे प्रेम किती आहे हे सुधा पाहीले पाहीजे
जिचा नवरा मेलाय तिलाकिमान वर्ष भर तरी मी कधी हसताना किंवा इंटरव्ह्यू देताना पाहिलं नव्हतं, अपवाद...!
प्रेम वैगरे काही नाही वासनेचा खेळ जो आई वडिलांना विसरून त्यांच्या प्रेमाला मूठमाती दिली हिने
अरे मुरखांनो 12 वी झालीय तिची फक्त लहान आहे अजून ती😢😮
@@संदीपपाटील4 लाखाला विकनारा बाप 😅
@@truthseekerma 18 वर्षाची लहान आहे का
Ho na lahan aahe ti...
Evdhi samaj nahi....pan hushar aahe..
निवुज 18चानलचा खुप खुप धन्यवाद सर या मुलिला धैर्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤
ताई तु फक्त एक वाक्य खरं बोलली ते म्हणजे मुलींनी काही केले तर आवडत नाही आणि मुलांनी काही पण केले तरी ते चालते ही माणसीक्ता बदलली पाहिजे
मुलीचा बाप झाल्यानंतर कळते मुलींनी काही केलं तर आवडत नाही.
Right@@sandipbharmal9404
@@sandipbharmal9404 बाप जेव्हा स्वतः पोरगा असतो लहानपणी तेव्हा त्यांना आकर्षण वाटलेलं चालत मग .. बाप झाल्यावर काही वेगळं ज्ञान प्राप्त होत का
तीन आता फक्त फाशी घेऊन मरून जव
Matimand@@sandipbharmal9404
Very very nice🎉🎉🎉❤❤❤
ज्या आईन तिला 9 महिने पोटात ठेवलंय आणि ज्या बापानं 20 वर्ष तिला मोठ केलाय त्या आई - बापाच्या पण प्रतिक्रिया दाखवणं सर. त्याच काय मनन होत .
आई वडिलांच्या उदो उदो करण्यात मग्न .. बेहोश समाज ..
न्याय , प्रामाणिक पणा , कायदा सगळं पायदळी तुडवतोय ...
तिचे निर्णय दाबण्यात धन्यता मानणार्या आईबापाला काय अधिकार आहे मत मांडायचा आईवडील जन्म स्वार्थासाठी देतात त्यांच्या मुलींना मुठीत ठेवण्यासाठी देतात त्या बोलायला लागल्या की चिरडून टाकतात त्यापेक्षा आईवडिलांनी शरीराचे चोचले पुरवून मूल काढू नये
Barabar aahe
@@paramb8750right 💯
kiti divs as burstlelya vicharasobt jagaychay
एव्हढेच प्रेम आई वडिलांवर करून बघा, ते तुमचे हिताचं बघतात
स्वताच्या आई बापाला विसरली थोडे दिवस थांबा सासू-सासरा पण विसरण
4लाखासाठी विकणारा बाप 😂
@@ghostrider..rajbhai8718खोटे आरोप असणार सगळे कुठलाही बाप मुलीला विकत नसतो ती स्वता म्हणते बापाने जिव लावला तिला कोणीतरी शिकवत असेल अस अस बोल विकणार होते वैगेरे
@@ghostrider..rajbhai8718आरोप खोटे असू शकतात कुठलाही बाप मुलीला विकत नाही
@@Sonu-nn9cwफसवून लग्न का लावाय लागलेला
@@Sonu-nn9cw
जो खोट्या इज्जती साठी निर्दोष जावयाचा खून करू शकतो .. तो पैशाचा सौदा पण करू शकतो ......
लग्न केल होत तर मुलीला बोलायचं नव्हतं घरी येउ द्यायच नाही तु मेली म्हणून मुलीला सोडुन द्यायचं होत पण तिचं कुंकु पुसायचं नव्हत तिच्या नवऱ्याला मारायला नव्हत पाहिजे
मुलीच्या माहेरच्या कुटूंबातील व्यक्तीच्या मुलाखती घ्या
त्यांचे म्हणणे त्यांचे विचार समाजाला ऐकू द्या.
संविधानाने जी सर्व समाजाला समानतेची, समभावनेची शिकवण दिली त्याप्रमाणे आपण वागतो का
का कायदे करायचे आणि आपणच सर्व समाजाने ते पाळायचे नाहीत कायद्याच्या विरूद्ध वागायच हे समाजाला समजल पाहिजे म्हणून मुलाखत घ्यावी.
फालतुगिरी
Ho Kaka Tyancha Interview Police Ghetil Tumhi Tension Ghevu Naka Kuthachi Hi Parstiti asu Konacha Khun Karne Ha apradh ahe except in Case of Self defense
त्यांची ही मुलाखत घ्यायला हवी.......
त्यांची मुलाखत देण्याची लायकी नाही. ते खुनी आहेत. फटके टाकायला पाहिजेत त्यांना.
Didi tumchya kahani ne ani tumchyawar alelya vait prasangane me khup khup bhavuk zale....ashi vel kontyach leki baliwar yeu naye😭😭😭😭😭😭😭
सरकारने एक कायदा केला पाहिजे आई वडीलांच्या सही शिवाय मुलीचे अथवा मुलाचे लग्न होणे नाही असा कायदा तयार व्हायला हवा म्हणजे पळून जाऊन लग्न करणारे त्या आई वाडीला शिवाय लग्नच करू शकत नाही
खरं आहे..
इंग्रज आणि तुमच्यात फरक काय आहे जातीवादी माणसं
बर असा कायदा काढला तर आई वडील लग्न लावून देतील का? आणि लोक इजतीचा विचार करने सोडतील का?
मी हा मुद्दा लोकसभेत मांडणार .
आणि असा कायदा करण्याचा प्रयत्न करेल
@@advakshaykumarji तेच म्हटल अजुन एखादा पप्पु का बोलला नाही
अशी मुलगी कधीचं कुणाच्या घरी जन्माला येऊ नये
काही नाही फक्त पैशाचे गर्व आहे दुसरा जात धर्म काही नाही हाच व्यक्ती जर पैसेवाला असता तर नसतं मारलं. मी काय बोलतो वाईट असे कमेंट करू नका कारण आपला वर भारी येते ना तेव्हा कळतं . कोणती जात धर्म मोठा नाही फक्त प्रेम मोठा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांनी सांगितले होते.
तरीही काही नीच प्रवृत्तीचे जातीवरच जातात बाबासाहेब बुद्ध याचं फक्त नाव घेऊन काही होत नाही जीवनात आचरणात आणूनच तोच खरा अनुयायी बाकीचे षंढ
बऱ्याच नवबौध्द मुली या मुस्लिम तरुणांच्या लव्ह जिहादच्या शिकार झाल्यात अशे शेकडो उदाहरणं देता येतील.. तेंव्हा मात्र कुनी कुणाचा खून केला नाही... पण बुद्ध मुलीने एका हिंदू obc मुलासोबत लग्न केल म्हणून त्याचा खून केला गेला...?
मिम +भीम मध्ये सोयरीक चालते म्हणजे.. असच म्हणावं लागेल
Tu sangtana kay tyanchya shalet hota kay re kay pan fhekto
@@user-dgp84 त्यांच्या शाळा त मी नव्हतो पण बुद्ध नी सत्य साठी सर्व प्रॉपर्टी सोडुन दिले .
32 डिग्री च्या वापर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकं ना साठी केला स्वतः साठी वापर केलं नाही नाहीतर टाटा अंबानी बिर्ला हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी कामाला राहिले असते.
@@vilaswaghmare9603 bhava tata birla ambani chi barobar nako karu re
तू व्यक्त केलेल्या हिम्मतीला सलाम ताई.... 🙏
बाळा असा निर्णय घेण्याचा वय झालं नव्हते तुझ बाळा तुझा एका चुकीमुळे दोन्ही कुटुंब अडचणीत आले
तुम्ही अन् तुमच्या सारखे मूर्ख लोक चुकीचे आहेत ... तिला काय चुकीचं म्हणताय ..
ही चूक बाळाच्या बापाची आहे😂😂😂😂
हिच्यामुळे एका आईबापाचा पोटचा गोळा (मुलगा) गेला...
हिला काहीही फरक पडणार नाही..थोडे दिवस गेल्यानंतर हिचे वडील सांगतील त्याप्रमाणे हिचे पुन्हा लग्न लावून देतील आणि बिनधास्त असेल..
पण ज्यांचा मुलगा गेला तो काय परत येणार...
हिच्या बोलण्यातून हि अजूनही खुपच अज्ञानी वाटतेय...
लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नव्हे..???
हि बिनधास्त आहे हिला काही वाटत नाही...
अत्यंत वाईट गोष्ट झाली
जाहीर निषेध या घटनेची माहिती दिली त्या बद्दल पत्रकार च आभार...
ताई जातीचा विषय नाही पण तू pbg खेळणाऱ्या मुलाबरोबर लग्न केल थोडा होत करू मुलगा तरी बागायचा तुझी बाजू ठीक आहे .... पण तुझ्या साठी जन्म दिलेले आई वडील दुश्मन झालेत तुझ्यासाठी काय ताई .....
Tila problem nahiye tula kay hotay 😂
पब्जी खेळणं गुन्हा आहे काय. ...
काय एक एक मूर्ख भरलेत जागा मध्ये ... 😂😂😂😂
मला पण तोच विचार आला .. कोणत्या बेसिक वर हिला तो आवडला ..कानात बारी होती त्याच्या .. छप्री होता..वरून pubg खेळणारा..कोणता बाप आपल्या काळजाचा तुकडा अश्या छाप्र्याला देणार..हे फक्त attraction होत..मुलगी लैच शहाणी आहे..आधी शिकून चांगली नोकरी मिळवली अस्ती..आमचं लग्न aaiwadilanchya मर्जीने होऊन तरी बापाला विसरू नाही शकलो ..त्यांच्या संघर्षाचा काळ.. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आमचं केलेलं शिक्षण ..आणि ही खुशाल बापाला शिक्षा व्हावी म्हणते.. वा..काय मुलगी आहे..अश्या असण्यापेक्षा वांझोट असलेलं बर..
@@krantichandekar813
आई वडिलांच्या उपकाराच्या ओझ्या खाली दबून मरण्या पेक्षा जन्माला न आलेलं बरं .....
@@Vishal-hs4qo 😂😂😂😂
प्रचंड ताकतवार आहेस ताई तू.
खूप वाईट झाले तुझ्यासोबत. खूप खूप मोठी हो.
वयाच्या मानाने खूपच परिपक्व आहे.
डोळयात एक पाण्याचा थेंब नाही एवढा प्रेम करणारा नवरा गेला बिचारा अवघड आहे.
@@sindhududhane1590
रडली असती तर नाटक म्हटलं असतं ...
तुमच्या सारखेच लोक ...
कुणाला घोड्यावर ही बसू देत नाही अन् पाई पण चालू देत नाही ...
दुतोंडे ....!
लग्नापूर्वी भरपूर जणांनी पिकवलीय ....
आता नवरा मेलाय तर... रांगच लागेल....
@@user-4dgtuza bahinila pikavtat vatat
@@user-4dg विकृत आहे हा report करा ह्याला समाजात राहण्याचा लायकीचा नाही हा
अरे पण दोन्ही कुटुंबाची राख करण्यापेक्षा ऐकायच ना मायबापाच,लयच प्रेम उड्या मारत, माणसांच्या जीवनापेक्षा प्रेम महत्त्वाचे आहे काय...जर असेलच एवढ प्रेम तर दुर निघुन जायच ना कुठतरी, बापाच्या नाकावर टिच्चून पुन्हा कशाला त्याच शहरात परत यायच, तुमच्या प्रेमाने दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली,आता खुप समाधान झालं असेल .
दिदी तू लय समजूतदार आहे तूझं चांगलं होवो भविष्यात
Don't worry. God is their. Shree swami samarth
छान आहे ताई तुझ... आई वडील येवढं विचार करत होते तर त्यांनी काय वाईट करत होते का तुझ. जगात आई वाडीलांपेक्षा काहीच मोठ नाही आणि कोणीच मोठ नाही. मान्य आहे वेळ आल्यावर सगळ्यांना कळत पण जन्मापासून तुमच्या वयात येईपर्यंत तुमचा सांभाळ करतात. आणि आयुष्यभर तुमच्या आनंदासाठी जगत असतात. आणि मुल मुली अश्या नको त्या गोष्टीचे बळी पडतात. वेळेत स्वतःला सावरा मित्रानो...
Kasa ahe na stree hi nehamich purush cha Aaikun rahayala pahije purush je shangel tech gharat hota mag ti mulgi aso ki baiko, ashi hi mansikta aplya sagalya samajat ahe ithe fakth bapacha purush ahankar ahe karan tine jar bapane tharavalelya Mula sobat lagna nahi kela tar ahankar dukhavala ahe tya nich bapacha 😡😡😡😡😡😡😡😡😡
Ho aani mula Muli Aai Vadilancha maan theun lagna krtat mg tyana Anath ashram madhe takun detat tey changle rahte nahi ka...😡
आई वडील हे कधीच आपल्या पोटाच्या गोलाचा वाईट पाहू शकत नाहीत. हिने आई वडिलांचे ऐकायला हवे होते
नाही,चुकीचं बोले तुम्ही घरी सर्व सांगितले तीने तिचा,अधिकार आहे तिच आयुष्य कुणासोबत् करायचं अस
आई वडील हे लेकराचे सर्वस्व असावे त्यांच्या मजीत राहिली असतीस तर तर त्याचाहि जिव वाचला असता आणी तुझाहि संसार सुखाचा झाला असता तुला काही माहित वडीलांनी पाहिलेला मुलगा पण तुझी सगळी स्वप्ने पुर्ण कराणारा असेल
वडीलांची बाजु नऐकताच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवता @@dhanugangurde3625
प्रेम केलं म्हणून काय झालं तिचं आयुष्य तिला जगू द्यायला पाहिजे वडिलांने इतकं कठोर नको व्हायला केलं लग्न तर करू शांत विचार करायला पाहिजे होतं आता काय कमवलं
So sad.Humble Tribute to Amit💐
तिच्या सासरचे लोकं खरंच समजदार होते म्हणून ते aacept करू शकले. पण तिच्या बापाचा अहंकार मोठा ठरला. आणि एक गरीब
Bhau samjdar natvte bin aakli hote tuzi mulgi dejo bar pubg kednaryla education nahi job nahi ghu khanar hote ka
@@harshaldambhare2568
व्यावहारिक लोक प्रेमालाही व्यावहारिक बनवून टाकतात ...😂😂
Bhau bgh mulichi Khushi mahtvachi ahe pehli gost smjvnar swatala adhar deu shakt hota na mulila nhich ptl tr dharm parivartan option hota pn he asa kelela kalank ahe bapacha navavr@@harshaldambhare2568
tuzi mulgi dusrya caste madhe de aadhi mag bol
@@harshaldambhare2568 Tu barobr bolla pn ka tya mulalach ka Marl tyni aapalya mulila marayach hot
अहो साहेब अशा बावळट कार्टीची मुलाखत दाखवण्यापेक्षा ज्यांनी रक्ताच पाणी करून लहानाचे मोठे केले व आज हिच्या मुळे त्या आई बापाला अपराधी बनावं लागले त्या मजबुर मानसाची मुलाखत दाखवा समाजासाठी फायदा होईल
माणूस मजबूर असला की हत्या करायची हे बरोबर आहे का! कुठली ही मानसिकता
मी पण तेच म्हणतो
मुलगी खूप हुशार दिसते, वडील... कुठेतरी चुकलेत, मुलीचे सुख कशात आहे ओळखले नाही..
ज्याघरी हिचे लगीन झाले असतें त्यांनी हिला चांगले वागावालेच असतें याची काय गॅरंटी 🙏
बरोबर आहे
muline 2 4 varshachi astana ghar sodayla hav hota na aata ka sodlaa, aaani ho ti hushar hoti tula kas kalal
@@SupremeLord-jh2wj kay barobar aahe
@@ajaygaming_2099 तिच्या बोलण्यातून हुशार वाटते..,
@@ajaygaming_2099 तिच्या वडिलांनी करून दिलेलं चांगलेच असेल हे कशावरून? त
वयाच्या मानाने खूप परिपक्व व खंबीर आहे ही ताई.
प्रेम करा पण ज्या आईवडिलांनी स्वता किती खासखजक्यातुन मुलांना सांभाळत
त्याचा विचार करा
खूपच संमजस Hattsup Didi
अति शहाणी आई बापाची नाही झाली तर कोणाची होणार नाही
असे आई वडील कुण्या सैतानाला ही न मिळो ....!
Tu tuzhya mulicha lagn lavnar ka dusrya jatit@@virendrapatil8518
@@virendrapatil8518साखरपुडा झाल्यानंतर दुसऱ्या मुलासोबत पळून जाणं योग्य आहे का?
त्या साखरपुडा झालेल्या मुलाची काय चुक
@@virendrapatil8518borobar bolta tumhi. Kasa hi asla ticha jivan sathi hota
Ashi mulgi pan konta saitanala pan nako
Really she is good and daring daughter.
जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल...सर्वजण एकोप्याने राहतील.
काय छान विचार सरणी केली आपन हिच जर का मुलीच्या वदिलान्नि आणि भावानी का केली नाही काय गुन्हा केला या मूला मुलिन आई वडिल सुध्धा हा विचार का करित नाही समाजाचे
ठेकेदार तर फिजूल गोस्टित जास्त लक्ष्य देतात पन मार्ग मात्र काढित नाही मान्य आहे की आई वडिल आपल्या मूला मुलिनसाठी खूप काहीं सहन करतात
म्हणून का आपल्या ज़िद्दी करीता आपल्या मूलांचे आयुष्य संपावुण टाकायचे हा कुठला न्याय आहे 😢
Lavdya jarangencha kay sambandh..tula ayat bhetl mhnun tula kimmat nahi bhadvya..number de call vr bolu
तुला बहिण तर तुला समजलं असतं जर ह्या मुलीच्या जागेवर तुझी बहिण पळाली असती तरी तू अस बोलला नसता
@@SukdevaKoli-xy9ol संविधानाने सज्ञान मुला मुलींना जोडीदार निवडीचा हक्क दिलाय..काळानुरूप बुरसटलेल्या प्रथा सोडून देणेच योग्य आहे..प्रथाच लावून धरल्या असत्या तर कित्येक विधवा बहिणींना सती(सतीप्रथा)जावे लागले असते..कित्येक बहिणींना अडाणी (स्री शिक्षणास बंदी)राहावे लागले असते.
जातीचं सर्टिफिकेट लाईन लाईन काढतो आणी जात लिहू नका बोलतो
10% प्रेम प्रकरण सक्सेस होतात फक्त आई-वडिलांनी लग्न लावून दिले त्यानंतर 100% संसार
पत्रकाराला सलाम❤
20 वर्षाचे प्रेम नाही समजत 1 ते 2 वर्षाचे प्रेम महत्वाचे वाटते मुलींनी पण आई वडील यांना समजून घेतले पाहिजे
आई वडील लहानाचे मोठे करतात, सर्व गोष्टी ते पूर्ण करतात, ते काबाडकष्ट करतात, शिक्षण देतात, त्यांच योगदान कधी विसरू नये. उलट चांगलं शिक्षण घेऊन उच्च पदावर जाऊन, मग लग्न करावे, मग कोणीही विरोध करणार नाही.
सैराट सिनेमा बघून काय मिळाले 😮
मुलीच्या आई वडिलांची मुलाखत घ्या.
आईवडील ला विसरली .... गेलेली केस😂😂😂
Jaibhim. Tai,wish you all the best, Bhavatu sabba mangalam!
हिच्या बोलण्यातून काही जास्त दुःख वाटत नाही
पचरकाराने आग लावू नये कोनत्याही बापाला स्वत: ची मुलगी विधवा व्हाव असे वाटल का?
मुलीने चुकीचे पाऊल उचलले प्रेम हे लग्न झाल्यावर पण करू शकता
वाया गेलेली केस
आरश्यात बघून कमेंट केली का ...? बरं वाटलं ..😂😂
मुलीच्या आई-वडिलांची सुद्धा मुलाखत घेणे सर
आई बापानी लहानाची मोठी केली..आई बाबांचे विचार असतात मी माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देऊन तिला स्वतःच्या पायावर उभं करुन तिचं लग्न करु आणि आपल्या डोळ्यांनी हिचा चांगला संसार बघू... पण ही तर प्रियकरासाठी जन्मदात्या आई बाबाला विसरली.... मग ही आई बाबाला विसरली ही ह्यांना सर्वांना विसरणार 100%
एका निष्पाप निर्दोष मुलाचा खून झालाय ....
समाजातील काही मूर्ख लोक अजूनही निर्लज्ज् पणे त्या खुन्याची बाजू घेत आहेत ...
काय मग दादा मारून टाकायचं का मग हिला पण???
भाऊ मारुन टाकण्या पेक्षा तिला स्वताला अनुभव येईल की आई बाबांना विचारात न घेता घेतलेला निर्णय ...किती घातक असतो....तिला मारुन टाकण्यात काहीच अर्थ नाही....हिला आसं जगून सुद्धा मेल्यासारखंच वाटेल ...मारण्यात काय अर्थ .....भाऊ मी माझं विचार सांगितले ...माझं काही चुकलंय असं तुम्हाला वाटत असेल तर मी तुमची माफी मागतो
सर ह्या ताई ची आई चीपन एक मुलाकात ध्या
Bhau ti aai manal me vanz asti tr para zala asta
Aai bapan kshala ghroba kraycha 😊
@@harshaldambhare2568tu tari kashala janmala alas ? Dharti par bojh !!!
Right 👍🏻
@@sutsha83 Tuzya sarkhya r.nda janmala aalyat mahnun duniya kharab ahe
ही मुलगी खूप समजदार आहे. हीच चागलेच होणार.पण हीचा समाज हिच्या मागे का उभा राहिला नाही.
ह्या मुली च्या आई व इतर शेजारच्या लोकाची पण प्रतिक्रिया दाखवा . मुलीच्या बोलण्यावरून मुलगी जन्माला आल्यापासूनच स्वावलंबी आहे.असे वाटते.
mast
आइ वडीलांना कधीच वाटत नाही अपल्या पोटच्या मुलाचे नुकसान होवु नये पण मुलांनाही समजले पाहीजे
@@होटलकन्हैया तिच्या विरोधात जाऊन जबरदस्ती लग्न लावत होते काय करणार मग
आग ताई तुझ्यावर तुझ्या नवऱ्या पेक्षा वडिलाचे जास्त प्रेम आहे हे समजून घ्या सर्व मुलींनी
ती दोन महिन्यात आई वडील यांना विसरली एक महिन्याच्या आत सासू सासरे यांना पण विसरेल यात शंकाच नाही.
मॅरेज मॅरेज मधे पण हिच गत अस्ते त्यचे काय???
😂😂😂😂बरोबर
आईवडीलांच्या विरोधात लग्न करणं ही चूक आहे आणि चूकीची शिक्षा झालीच पाहिजे.
तिने अगोदर ठोकाठोकी चे चौदाव्या वर्षीच उच्च शिक्षण घेतलं होतं त्यामुळे अशी परिस्थिती आली
तूझ्या बहिणी ला बायकोला पण कोणीतरी ठोकलं होतं असं कानावर आलं आहे. व्हिडिओ सेंड करू का.
Good bat
तुझ्यासाठी तुझें बाबा जेल मध्ये गेले किती दुःखाची गोष्ट आहे. तु जर चांगली राहिली असती तर ही वेळ कुटुंबावर आली नसती..आणि तुझें लहान पना पासून पालन पोषण करणारे, लाड पुरवणारे तुझे बाबा जेल मध्ये गेले. त्याला तूच कारणीभूत आहेत.. बाप हा बाप असतो..
बापाला, आणि भावाला फाशी द्या असे दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले.
ही ताई खुप पुढारलेल्या विचारांची आहे,त्यामुळे तिच्या घडलेल्या घटनेला नो कमेंट ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई बाबा च ऐकाव नक्की चांगलं होईल
आई-वडील विसरून प्रेम हे चार दिवसात आई-वडील कायमची असते आई-वडील सामोरे जाऊ शकतो
Are pan tichya wadilani dusarya cha wadala cha mulaga gela na
Asle kasle bhagar aai vadil je mulich sukh kasyat ahe he olkhu shkt nhi
Gap zipre@@manjushamahalle6130
@@manjushamahalle6130
He Sagal jaati Prathe mule jhalay. Hi jath prath koni Kadali tyana pahilyanda nagade karun maral pahije
🙏
आई वडील यांच्या बद्दल किती चांगले विचार आहेत तुझे धन्य तुझे आई वडिल
ज्यांनी जन्म दिला.. आपल्या रक्ताचे मानस ह्यांची इज्जत बाहेर मांडायची.. सॉरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏 मला अजिबात हीच बोलणं सहन होत नाही धन्यवाद 🙏
नवरा पब्जी खेळत होता काम धंदा सोडून ते पण सांग ना
😂
सिध्दार्थ दादा न्याय मिळवून द्यावा मुलीला सर्वात महत्त्वाचे सरकार कडून आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करा खुप लहान आहे ना समज आहे, समुपदेशन करा. बाळा खुप मोठी हो अपघात झाला विसरून जा.शिक्षण घे , नेते कुठे मेलेत सर्व मुंबई च्या मुलीच्या आईवडिलांना भेटत आहेत
आता वकील बनून अपराध्यांना तूच फाशी पर्यंत पोहोचव.
हिचा नवरा पब्जीमध्ये आर्मीत होता
😂😂
😂😂😂
मग पळून 😂😂😂😂 का गेली अभ्यास करायचा ना dr. Mbbs , psi बनुन बापाचा नाव रोशन करायचं..... गेली पळून आता हसत मुलाखत देत चेहर्यावर दुःख सुद्धा नाही
😂
पब्जी विरचक्र देऊन सत्कार करा साहेबांचा
खून केला तरी चालतो पण प्रेम केलेलं चालत नाही😢😢😢 वाह रे दुनिया वाह रे जाती वाह रे धर्म😢
समाज काय करत नसतो स्वतःला सगळं बघायला पाहिजे समाज विसरून जातो चार दिवस बोलतील आणि विसरतील पण
हीच घटना उलटी झाली असती तर आतापर्यंत या भारत देशात मोर्चे निघाली असते
पोरगी लय वाढीव वाटत आहे..
मुलगी हसत हसत मुलाखत दिऊ राहिली. बिनलाजी कारभार चालू झाला सगळा. थोड फार पण दुःख नाही बिचारीला. नवऱ्याच तस् झाल. वडिलांचं भावाच काय झाल. 😢😢
Ho na hasu kashi shakte. ....
Ticha chehra tasa aahe ti tri kya karnar.
जरा सही दुःख नाही चेहऱ्यावर
Chup nalayaka ...tya mulacha Khoon jhala tya varun laksha hatavnya sathi kiti faltuche comments karat ahet jativadi mansikteche loka...😡😡😡
❤
इतक्या कमी वयात किती हा समजुतदारपणा वडीलांना म्हणा बघा तुमचीच मुलगी आहे तुम्ही जर आपल्या मुलींच्या आनंदात जर तुमचाआनंद मानला असता तर आज हि वेळ आली नसती
खरोखर खूप दुःखत घटना