चांगलं चाललंय मराठी तरुणांचे. अजून मोठी टीम बनवा आणि पुढारी लोकांचे जोडे उचलत जा. त्यातच तुमचा खरा विकास होणार आहे. बेअक्कल. नोकरीं करायची व्यवसाय करायचा नाही आणि हे भिकारचोट धंदे करत बोंबलत फिरायचे. अजिबात सुधारणार नाहीत हे लोकं.
अहो हे मनसे वाले नेते कार्यकर्त्यांना पुढे करतात, आणि कार्यकर्ते असे दंगे करायला तयार झाले नाहीत तर हे कार्यकर्त्यांनाच धमक्या देतात वेळप्रसंगी मारहाण देखील करतात,मागच्या काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता, त्यांच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करायला स्वतः राजच्या पोराने सांगितले होते,हे बऱ्याच चैनलवर पण बघितलं आहे,
या राजु सुपारी वाल्याच्या नादाला कार्यकर्त्यांनी लागु नये,तो घेणार कोट्यवधीच्या सुपाऱ्या, आणि कार्यकर्त्यांना देणार दोन वेळा जेवण,जेवणावरी कार्यकर्ते का या सुपारी वाल्याच्या मागे लागता,या सुपारी वाल्या राजु वर गुन्हा दाखल करा
चांगलं चाललंय मराठी तरुणांचे. अजून मोठी टीम बनवा आणि पुढारी लोकांचे जोडे उचलत जा. त्यातच तुमचा खरा विकास होणार आहे. बेअक्कल. नोकरीं करायची व्यवसाय करायचा नाही आणि हे भिकारचोट धंदे करत बोंबलत फिरायचे. अजिबात सुधारणार नाहीत हे लोकं.
अहो हे मनसे वाले नेते कार्यकर्त्यांना पुढे करतात, आणि कार्यकर्ते असे दंगे करायला तयार झाले नाहीत तर हे कार्यकर्त्यांनाच धमक्या देतात वेळप्रसंगी मारहाण देखील करतात,मागच्या काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता, त्यांच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करायला स्वतः राजच्या पोराने सांगितले होते,हे बऱ्याच चैनलवर पण बघितलं आहे,
याला जबाबदार कर्णबाळा आहे
या राजु सुपारी वाल्याच्या नादाला कार्यकर्त्यांनी लागु नये,तो घेणार कोट्यवधीच्या सुपाऱ्या, आणि कार्यकर्त्यांना देणार दोन वेळा जेवण,जेवणावरी कार्यकर्ते का या सुपारी वाल्याच्या मागे लागता,या सुपारी वाल्या राजु वर गुन्हा दाखल करा
एक नंबर पत्रकारीता.निरभिड..पऋकारीता.
ह्याच्या दबाव मुळे राडा zhala...ही क्लिप कोर्टात द्या
योग्य बोलत आहे
हाका बिहार आहे का त्याची मस्ती जिरवा
सुप्रीम मास्टर आहे..
संग्राम सर आरक्षणावर एक पण व्हिडिओ नाही हल्ली
Karnbalya atak honar.