उधट हा महान कपटी माणुस अस त्यांच्या घरचेच लोक सांगतात!दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे दिसत तस नसत असा हा महान गर्विठ, अंहंकारी,हेकड,कपटी माणुस आहे हे जवळच्या सर्वांना माहित आहे.
आता थांबायला हव हा व्हिडिओ फालतु बनवला होता वाटत सूर्यवंशी ने......त्या नंतर वाटल ठाकरे पवार व्यतिरिक्त दुसरा विषय बोलल......पण नाही ....शेवटी कुत्र्याच शेपूट कितीही नळीत घातलं तरी वाकडच...... आलाच परत फिरून ठाकरे पवार वर..... actually सूर्यवंशी ने त्यांचे आभार मानायला पहिजे....कारण त्यांची उनी धुनी काढून चॅनल चालतो अन् पोट भरत 😅😅😅
कमाल आहे 🤔 ज्यांच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणारा यांचाच अधिकारी असताना त्यांचा एव्हढा पाहुणचार ? अंबानी यांना सचिन वाझे माहीत नसावा बहुतेक . अजबच आहे सगळं 🤔
@@Rajans-y9iमराठी बाणा पण तो घाण ठेवला आहे. गुजराथी कडे.धंदे पळवले म्हणून बोंाबोंब मारता.आणि गुजराथी नी टाकलेल्या तुकड्यावर मज्या करता.तेव्हा तुम्हाला गुजराथी चालतात.हाच का मराठी बाना ? मराठी गडी आणि अक्कल थोडी.
प्रभाकर जी खुप छान विश्लेशण..ह्या लोकाना फक्त सत्ता पाहिजे.ह्यांचा निकाल 4 जून ला काही ही लागो.त्याना काहीही फरक पडनार नाही.कारण नन्गे से------असो आपल्या महाराष्ट्राला आता श्री रामच वाचव रे
माझं कुटुंब जबाबदारी गुजराती शेटची... हे एकदम बरोबर बोललात आता महाराष्ट्रात येऊन अंबानी अदानीच्या नावाने बोंब मारायला मोकळे... राज्यातले उद्योग गुजरातला पळवले...
IT IS NIKKAMMA LEADER - SHAMELSS - NIKKAMMA - DOING LOOT OF 100,00,000 PER MONTH FROM BUSINESMAN SO SURE THEY WILL HATE VASOOOOLI GANG - LOOTERS - WILL MOVE TO SAFE PLACE GUJARAT
निर्लज्जम सदा सुखी 😄 जनता गयी भाड में हम जायेंगे आड में 😟 हे आता उबाठा सेनेच्या बचा कुचा कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं 🤔 पक्षाध्यक्ष जाऊन पोहोचलाय रोमला आणि फक्त झेंडे घेऊन बोंबला..
शिव्या घालून थकले आता विश्रांती घ्यायला गेले असतील असे समजू नका तिकडे जॉर्ज सोरास ची भेट घेणार. International drugs ganag ची मीटिंग होईल. आणि मोदींना नव्याने त्रास कसा द्यायचा ह्याच प्लॅनिंग केले जाईल.
@@nitinasar8968 I think there is some kind of compulsion otherwise the explosives were deliberately kept near Antilia during UT tenure who will forget it easily
एकदम बेस्ट ...वेलकम होम!आम्हाला गुलाबीच काय लालही चांगलीच माहिती आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की संजय राऊताना कोणता रंग मिळाला????हे सर्व सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आणि ऐकलं पाहिजे म्हणजे या लोकांचं खर रूप बाहेर येईल .प्रश्न एवढाच आहे अंबानी उद्धव ठाकरेंवर का मेहेरबानी करतात????असा कोणी भाजपाचा नेता यात असेल तर कारवाई झाली पाहिजे
गुलाबी थंडीची मज्या घेत आहेत आत्ता एकदा का महाराष्ट्रात आले की बेरोजगारी,महगाई,संविधान ,जातीय दंगली यामुळे जनता किती त्रस्त आहे याचा आकांड तांडव करतील😂😂😂
आमदारांना ,खासदार . प्रत्येकाला 10000 , झाडे लावून जोपासली जाणार असा टास्क दिला पाहिजे .जनता या वर लक्ष्म ठेवणार . जय महाराष्ट्र . खेटराणे मारले पाहिजे जनतेनेच .
माझे कुटुंब माझी जबाबदारी हे या उद्धवस्तनेच सांगितलेली आहे आणि त्याचे पालन ते तंतोतंत करत आहेत. अजुन अश्या लोकांकडून काय अपेक्षा करणार . किव तर त्या लोकांची येते जे अश्या लोकांचे समर्थन करतात आणि यांना डोक्यावर घेऊन मिरवतात.धन्य आहे त्यांची चमचेगिरी. जय हिन्द वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
संजय राऊत यांच्या सोबत गेलेत त्यामुळं मला जरा असा संशय येतोय की , anti-India movement ची माणसे किंव्हा देशविरोधी माणसे बाहेर यांना भेटून काहीतरी शिजवणार, कारण यांना आत्ता केजरीवाल सारखा दुसरा पर्याय राहिला असं वाटत नाही
प्रभाकर जी उद्धट फिरायला नव्हे तर आर्थिक सेटिंग करायला म्हणजे पैसे मार्गी लावायला गेला असणार कारण त्याला माहिती आहे सरकार बीजेपी च च येणार आहे कधी उचलून आत टाकतील माहित नाही
या तुमच्या माध्यमातून एकच सुचित करायचे आहे.जनता जनार्दन मायबाप .हे सगळ आता बस झाले यांना दाखुन दयाचे आहे.हे सगळ रयतेच्या पैशावर आणि भावनेवर चाले आहे.आपण यांना नाही विचारले तर काय यांची दैना होईल. आणि हे आपण करुनच दाखुया मग कळेल कोणाच्या जीवावर आणि मतावर मज्जा मारतोय.
प्रश्न एका नेत्याचा नाही....जनतेच्या पैष्याच हिशोब जनतेने मागितला पाहिजे .....निवडून आले की फिरणे .....संपत्ती वाढते कशी? रोजगार सोबतच हिशोब द्यावा नेत्यांनी .
आदरणीय प्रभाकर जी, तुमची सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे. बोलण्यातला सहजपणा, छान पैकी शाल जोडीतले मारत तुमचे विवेचन ऐकत बसावे असे असते. तुमचे आभार कसे मानायचे ते कळत नाही. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा
👌सर 🙏किती वांद्रे च्या वांद्राच कौतुक कराल हो 😂बिचारे थंड हवा खायला गेलेत हो 😂उदो जी नां गारवा मिळु द्या बुवा 😂 4जुन नन्तर जाळच जाळ आहे हो त्यांच्या भोवती 😂
सत्य परखडपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. अशीच माहिती लोकांसमोर वेळोवेळी आणली तर राजकीय नेत्यांची रंग बदलू गिरागिट वृत्ती लोकांना समजेल.once again 🙏🙏🙏🙏 thanks.
धन्य हो उद्धवजी मागच्या जनमी खूप. पुण्य केलेलं दिसत आहे. या व्यक्तीला जोड्यान मारायला हव. यांचा असा काय व्यवसाय आहे की असा खरचं करू शकतात.हे देशाला पडलेले कोडे आहे.
संगीत जर श्रीकांत ठाकरे कडे गेले तर त्याचे बाळकडू मुलाच्या अंगी आले पाहिजे पण तसे झालेले दिसत नाही. कदाचित हे संगीत श्रीकांत करतायेत व मुलगा मातोश्री वर राजकीय खेळ खेळत असतील. काय भरोसा या भावबंदकीच्या नेत्यांचा कारण यांच काहीच सामाजिक काम नाहीत. कृष्णा देसाई सारखे खुणा माऱ्या करून यांच्या बापाने शिवसेना पोसली आणि तिचे विसर्जन ऐक दिवस असंच होणार हे भाकीत कालांतराने सत्य होईल. भगवान के मंदिर मे देर है अंधेर नही.!
@@Rajans-y9i प्रभाकर ची आणी माझी तडफड ही तुमच्या सारख्या हिंदू विचारांशी जोडलेल्या हिंदूंसाठी आहे. पण तुम्ही नको त्या दिशेला आपल्या धर्माला घेवून जाता त्याबद्दल आक्षेप आहे आणि हो ही संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला सुद्धा आहे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
साहेब फक्त एक सांगतो,,,, एकनाथ शिंदे ठीक होते पण अजित पवारांना घेऊन देवा भाऊ वर फुकटची नाराजगी ओढवत आहे!!! त्यांची कार्यपद्धती या दोघांपेक्षा खूप असामान्य आहे 🚩
सरळ सोप आहे. शिवसेनेची स्थापना झाल्या नंतर जवळजवळ 20 ते 25 वर्षा नंतर शिवसेनेची महारष्ट्र मध्ये सत्ता आली. लोकांना बाळासाहेबांचे विचार पटू लागले, म्हणून मराठी माणसाने बाळासाहेबांना डोक्यावर घेतले. मोठे केले. त्या नंतर बाळासाहेबांनी हिंदू अजेंडा चालवला आणि BJP बरोबर युती करून हिंदूचा ही पाठिंबा मिळवला. ह्या साठी मराठी तरुणांनी आपले जीव ही गमावले आणि ठाकरे नी नाव कमावले. ठाकरे मोठे झाले. सत्ता आल्यामुळे मराठी तरुणांना सत्तेत मंत्री पदे मिळाली. तेही मोठे झाले. पण ही सर्व किमया बाळासाहेबांच्या नेतृत्वाला होती. आणि म्हणूनच निवडणुकीच्या आधी बाळासाहेब लोकांना साष्टांग नमस्कार घालायचे. कारण त्यांना जन होती की शिवसेना अर्थात ठाकरे शिवसैनिकांनी मोठी केली. त्यामुळे ठाकरे नी शिवसानिकाना मोठे केला असे म्हणणे चुकीचे आहे. आणि ते फक्त उध्दव ठाकरेंचं म्हणू शकतात. बाळासाहेब असे म्हणणे शक्यच नव्हते. हा फरक आहे वडील आणि मुलात.
@@amit0650 मला वाटते मराठी लोकनी ठाकरे ना मोठे केले आधी. आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे लोकांपुढे साष्टांग दंडवत घालायचे. मराठी लोकांनी जर ठाकरेंना डोक्यावर घेतले नसते तर ठाकरे येवढे मोठे झाले असते का? लोकांनी बाळासाहेबांचं तोंड बघून मते दिली नाहीत तर त्यांचे विचार लोकांना पटले म्हणून त्यांना लोकांनी मते दिली मोठे केले. आज उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडविले. म्हण आहे ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला.
सर त्यास क्रूस कंपनीमध्ये मी काम करतोय त्यांना जनतेची काही पडलेली नाही त्या ग्रुपचं नाव आहे सेलिब्रिटी असेंट मराठी जनतेचे काही लेणे देणे नाही आज ठाकरे कुटुंबाला
उधट हा महान कपटी माणुस अस त्यांच्या घरचेच लोक सांगतात!दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे दिसत तस नसत असा हा महान गर्विठ, अंहंकारी,हेकड,कपटी माणुस आहे हे जवळच्या सर्वांना माहित आहे.
तुला प्रत्यक्ष अनुभव आल् का महाराष्ट्रातील सर्वात कपटी माणुस एकच फडतुस
सोनिया गांधीच्या आईची भेट घ्यायला गेला असेल.आल्यावर इकडे बिनडोक बसलेच आहेत विमानतळावर स्वागत करायला.
सतरंजी उचले, फायर आज्जी, कराळे मास्तर या बंगल्याबाहेरच्या फ़ूटपाथवासीयाना राग येईल हा.
Nitin patil tuza bap fadtus
तु उद्धव यांच्या घरगडी आहेस का ? नाही तुला त्यांच्या घरचे लोक सांगतात असं तु म्हणतोस म्हणून विचारलं
जयचंद कसा दिसत असेल हे उद्धव ला बघून समजले
आता थांबायला हव हा व्हिडिओ फालतु बनवला होता वाटत सूर्यवंशी ने......त्या नंतर वाटल ठाकरे पवार व्यतिरिक्त दुसरा विषय बोलल......पण नाही ....शेवटी कुत्र्याच शेपूट कितीही नळीत घातलं तरी वाकडच...... आलाच परत फिरून ठाकरे पवार वर..... actually सूर्यवंशी ने त्यांचे आभार मानायला पहिजे....कारण त्यांची उनी धुनी काढून चॅनल चालतो अन् पोट भरत 😅😅😅
😂😂😂😂
@@nitinpatil5851jihadi spotted
का बरं खोटं बोलावं...@@nitinpatil5851
खी खी खी खी 😂😂😂😂
चार जून ला EVM च्या नावानं बोंबाबोंब करायला यावंच लागेल.
तिकडूनच बोंबाबोंब सुरु होईल इथे यायची भिती वाटत असेल कारण परत मोदी सरकार आले तर आपली काही खैर नाही हे समजले असेल
@@swapnapandit478असं काही होणार नाही. बाळासाहेबांच्या पुण्याईची कवचकुंडलं यांना सतत सांगत असतात "भिऊ नका,मी तूमच्या पाठीशी आहे"...!!!
हो अगदी बरोबर
😂
@@reductioadabsurdium9560भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, टक्केवरी कुठेही जाणार नाही.
रोमला कशाला जायला पाहिजे. मुख्यमंत्री असताना ते इथेच fiddle वाजवत घरी बसले होते!!!!!
WELL SAID
जनता कोरोनाने त्रस्त होती तेंव्हा.मुख्यमंत्री असताना जनतेसाठी कुठलेही काम न करता नंबर १ मु म
@@suryakantnipanikar1401काम न करणारा कसा चांगला मुख्यमंत्री बोलतील,याचा अर्थ केद्र सरकारच्या यंञणा खोट्या आहेत
मस्त 😂
@@suryakantnipanikar1401घरी आंबे पिकवत होते आंब्याच्या पेटीवर बसून.😂
वाजवायला काय ठेवल्यावर त्याने आता ?
१२ वाजवलेत आधीच ठाकरे नावाचे😂
कमाल आहे 🤔 ज्यांच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवणारा यांचाच अधिकारी असताना त्यांचा एव्हढा पाहुणचार ? अंबानी यांना सचिन वाझे माहीत नसावा बहुतेक . अजबच आहे सगळं 🤔
1000✅️👍✨️🇮🇳👌
Sachin Vaze/waze 🙏
Yes, मला पण याचेच आश्चर्य वाटले 😮..नक्की काय भानगड आहे,काहीच समजत नाही 🤔
ते formality म्हणून बोलवत असतील पण जाणाऱ्यांना जराही लाज नसावी ? आपण ज्यांच्या नावाने खडेफोड करतो त्यांच्याच पैशांवर मजा करतो . 🤔
उधट ठोकरे हा नेता नाही. हा एक साध्या भोळ्या मराठी नावानी भावनात्मक मराठी जनतेला मुर्ख बनवुन पैसा कमवणारी व आपले घर भरणारी कंपनी आहे.
खरं आहे
हा उद्धट बेशरम, कपटी आणि हलकट माणूस आहे. ह्याला पैशाशिवाय दुसरे काही दिसत नाही. अशा माणसाला अनुल्लेखानेच टाळले पाहिजे. नाही तर उगाच मोठा होतोय.
किती पण भुंक तू ह्या विकाऊ चॅनल वर 😂
येणार तर साहेब च
न शेर का बच्चा हे, न ye❤चिते का भतीजा
ये अंध भक्त हे ..अंधेरी रात का नतिजा 😂
बोलून उगाचच मोठ करतायत लोकं..लायकी नाही हो
Pure अंधभक्त 😂
उद्धव ठाकरे ही व्यक्ती विरोधी पक्ष नेता अशी काय होऊ शकतात, ह्यांना राजकारणातल काही देणघेण नाही. किंबहुना ह्याना लोकांशीही काही देण घेण नाही.
हा ग्रामपंचायत शाळेतील मास्तर म्हणून चांगला आहे.
किंबहुना 😂😂
गुजरात ला शिव्या देणे आणि गुजरात्याचा पाहुणचार घेणे, महाराष्ट्रातील जनता हे लक्षात ठेवेल का?
बरीच कळवळा आहे गुजराती बद्दल.... तुम्हाला
आणि वरळीत फलक लावायचे केम छो वरली तसेच जलेबी फाफडा गुजराती आपडा . लोकांना मुर्ख समजतात काय हे पितापुत्र
@@Rajans-y9iकळवळा म्हणून हिनवता कशाला. खरंच आहे ते.उद्योग गुजरातला पळवले म्हणतो
उद्धव ठाकरे आणि गुजरात्याचे हादडतो
हा विरोधाभास नाही का?
@@Rajans-y9iमराठी बाणा पण तो घाण ठेवला आहे. गुजराथी कडे.धंदे पळवले म्हणून बोंाबोंब मारता.आणि गुजराथी नी टाकलेल्या तुकड्यावर मज्या करता.तेव्हा तुम्हाला गुजराथी चालतात.हाच का मराठी बाना ? मराठी गडी आणि अक्कल थोडी.
@@user-ye3ji7kw6w लईच कळ लागते गुजरात ची
प्रभाकरजी सत्य हे कडू आसते. सोनिया मातेच्या रोम चरणी लांब नाक्या गेलाच
फावड्या म्हणा😂
मग त्या मोठ्या ढुंगण वाल्या पेक्षा लांब नाका वाला बरा
प्रभाकर जी खुप छान विश्लेशण..ह्या लोकाना फक्त सत्ता पाहिजे.ह्यांचा निकाल 4 जून ला काही ही लागो.त्याना काहीही फरक पडनार नाही.कारण नन्गे से------असो आपल्या महाराष्ट्राला आता श्री रामच वाचव रे
माझं कुटुंब जबाबदारी गुजराती शेटची... हे एकदम बरोबर बोललात आता महाराष्ट्रात येऊन अंबानी अदानीच्या नावाने बोंब मारायला मोकळे... राज्यातले उद्योग गुजरातला पळवले...
तुम्हाला ( म्हणजे सतरंजी उचल्याना ) धंद्याला लावल आहे.तुम्ही घाला गुजरत्याना शिव्या मी मारतो मजा.
बावळट कुठले.
न शेर का बच्चा हे, न ye❤चिते का भतीजा
ये अंध भक्त हे ..अंधेरी रात का नतिजा 😂
IT IS NIKKAMMA LEADER - SHAMELSS - NIKKAMMA - DOING LOOT OF 100,00,000 PER MONTH FROM BUSINESMAN
SO SURE THEY WILL HATE VASOOOOLI GANG - LOOTERS - WILL MOVE TO SAFE PLACE GUJARAT
Are kal ekjan manala shirur cha kasdar amche bipate बिबटे गुजरात ला पळवले
निर्लज्जम सदा सुखी 😄 जनता गयी भाड में हम जायेंगे आड में 😟 हे आता उबाठा सेनेच्या बचा कुचा कार्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं 🤔 पक्षाध्यक्ष जाऊन पोहोचलाय रोमला आणि फक्त झेंडे घेऊन बोंबला..
आईस्क्रीमचा कोण घेऊन!!
😂😂
सतरंजी उचल्यानी सतरंज्या घड्या घालून व्यवस्थीत गुजराती कॉन्टैक्टरच्या दुकानात पोचवल्या आणि बंगल्याबाहेर फ़ूटपाथवर फायर आज्जी सारखे वाट बघत आहेत साहेब येण्याची.
हे धुणी भांडी आणि घराची 😂रखवाली करायला कायम मागे थांबतात.
@@rajangurjar2183अरे हॊ फायर आजी ला नाही घेऊन गेले?
शिव्या घालून थकले आता विश्रांती घ्यायला गेले असतील असे समजू नका तिकडे जॉर्ज सोरास ची भेट घेणार. International drugs ganag ची मीटिंग होईल. आणि मोदींना नव्याने त्रास कसा द्यायचा ह्याच प्लॅनिंग केले जाईल.
हे गुजराती शेठ लोकांच्या जीवावर चैन करणार आणि यांचें चेले चपाटे गुजराती लोकांना शिव्या देत रहाणार.ही काय भानगड आहे.
😊😊😊 asuya mhantat hyla salunkhe 😊😊😊
बायल्या आहे तो. बायका पण इतका मत्सर करत नाहीत.@@sandippatil4462
आदू बाळाची थंडी घालवायला यावेळी प्रियंकाताई चतुर्वेदींना नाही नेलं वाटतं. यावेळचं ब्लँकेट वेगळं आहे बहुतेक.
😂
😂😂😂
😂
संज्या गेलाय ना.सोबत, पार्श्वभागाचे केस काढुन
कोणतरी स्थानिक यंका त्यांका असेल.
खरे आहे अंबानी कडे पैसा आहे म्हणून असल्या लोकांवर उधळतात!
Ambani has no love for Thackeray, it is formality.
Ambanis should know their enemies.
@@nitinasar8968 I think there is some kind of compulsion otherwise the explosives were deliberately kept near Antilia during UT tenure who will forget it easily
Xतिया बनवतो अंबानी याला.
@@nitinasar8968nope it's pure business
प्रभाकरजी, रोम जळो नाही तर महाराष्ट्र ह्याला काही फरक पडत नाही.बाळासाहेब असते तर त्यांनी बरोबर..........वाजवले असते.
ते तर मुंबईतही वाजवतच होता! करोना काळात, अगदी सत्ता गेल्यावर!फारच गळ्याशी आल्याने जरा बाहेर पडले
एकदम बेस्ट ...वेलकम होम!आम्हाला गुलाबीच काय लालही चांगलीच माहिती आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की संजय राऊताना कोणता रंग मिळाला????हे सर्व सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आणि ऐकलं पाहिजे म्हणजे या लोकांचं खर रूप बाहेर येईल .प्रश्न एवढाच आहे अंबानी उद्धव ठाकरेंवर का मेहेरबानी करतात????असा कोणी भाजपाचा नेता यात असेल तर कारवाई झाली पाहिजे
उद्धव आणि परिवार च जीवन सर्वं दुसऱ्या च्या भरवसा वर चालत आहे... 🤦♂️🤦♂️🤦♂️
गुलाबी थंडीची मज्या घेत आहेत आत्ता एकदा का महाराष्ट्रात आले की बेरोजगारी,महगाई,संविधान ,जातीय दंगली यामुळे जनता किती त्रस्त आहे याचा आकांड तांडव करतील😂😂😂
😂😂😂😂😢
महाराष्ट्रातील गोरगरीब मतदाराला यांचे कारनामे उघडे करून दाखवले धन्यवाद
महाराष्ट्र किंवा मुंबई जळाली तरी मी व माझे कुटुंब गार राहिले पाहिजे ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे मी लंडन ला गेलो आहे.
बाकी काही देणे घेणे नाही.
परफेक्ट ❤
आजच्या जमान्यात ह्यांच्या हातात फिडल नाही हो तुणतुणे शोभेल ...
आमदारांना ,खासदार . प्रत्येकाला 10000 , झाडे लावून जोपासली जाणार असा टास्क दिला पाहिजे .जनता या वर लक्ष्म ठेवणार . जय महाराष्ट्र .
खेटराणे मारले पाहिजे जनतेनेच .
माझे कुटुंब माझी जबाबदारी हे या उद्धवस्तनेच सांगितलेली आहे आणि त्याचे पालन ते तंतोतंत करत आहेत. अजुन अश्या लोकांकडून काय अपेक्षा करणार . किव तर त्या लोकांची येते जे अश्या लोकांचे समर्थन करतात आणि यांना डोक्यावर घेऊन मिरवतात.धन्य आहे त्यांची चमचेगिरी.
जय हिन्द वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
संजय राऊत यांच्या सोबत गेलेत त्यामुळं मला जरा असा संशय येतोय की , anti-India movement ची माणसे किंव्हा देशविरोधी माणसे बाहेर यांना भेटून काहीतरी शिजवणार, कारण यांना आत्ता केजरीवाल सारखा दुसरा पर्याय राहिला असं वाटत नाही
कदाचित मोदींची सुपारी कोणाला द्यावी हे बघायला गेले असावे
व्होटबँकेसाठी मराठी माणसांना मूर्ख बनवले आणि राजकारणाच्या नावावर पैसा उधळला... हे कौटुंबिक राजकारण हिंदुस्थानात थांबले पाहिजे.🐧🐧
मराठी माणूस हा आहेच मूर्ख बनवण्यासाठी आणि भावना विवश होण्यासाठी.
प्रभाकरजी झाड़े लावा हे बोलायच फक्त पण ते जगले की नाही हे कोन बघनार.....
राणे साहेब 😂
याचा ढोल आता फुटला, आता घंटा वाजवत बसेल ....
सोबत टरबूज ला पण बोलावा
प्रभाकर जी अगदी खर आहे महाराष्ट्र उष्णतेमुळे पेटला आहे मुंबई माझी म्हणणारे मजा करत आहेत
Mumbai kahi ubhatachi nahi ti sampurna maharashtrachi aahe.
Roma madhe aho pan priyanaka kuthe aahe tar pan bagha ho
आत्ता पर्यंतच्या विवेचनातील सगळ्यात सुंदर विवेचन. एकेक पैलू अतिशय उत्तमरीत्या उलगडलेत.
आता इटलीला गेलेच आहेत तर सोनियाच्या माहेरघरी जाऊन या म्हणावं पाहुणचार करून.😂😂
लोचटबंधन बांधून या सोनियाच्या आईवडिलांना .
😂😂
@@rajangurjar2183 😂😂
😂
प्रभाकर जी उद्धट फिरायला नव्हे तर आर्थिक सेटिंग करायला म्हणजे पैसे मार्गी लावायला गेला असणार
कारण त्याला माहिती आहे सरकार बीजेपी च च येणार आहे कधी उचलून आत टाकतील माहित नाही
कोंबडीबाजा हा मराठीत बरोबर आहे.किचन कॅबिनेट हे भाष्य एकदम मस्त आहे.
. एक सरडा असा आहे की तो भगव्या रंगातून हिरव्या रंगात येतो... !
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण🙏
सगळचं अनाकलनीय आहे. हि निवडणूक म्हणजे लोकशाही पद्धतीने राजकारण्यांनी जनतेची केलेली थट्टा आहे.
ईथे काही कोणी निवडून येणार नाही माहित आहे 😂😂
4 जून ला तोंड आणि तुझा बिकावू प्रभाकर गेला 12 च्या भावात 😂
न शेर का बच्चा हे, न ye❤चिते का भतीजा
ये अंध भक्त हे ..अंधेरी रात का नतिजा 😂
चार शेतक-यांना घेऊन जा की म्हणावं क्रमावर! पुण्य मिळेल.
आमच्या सर्वांच्या मनातल्या गोष्टी आहेत.
ह्या सगळ्या वरून मला म्हण आठवली.
शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड.
सर तुम्ही किती पण खरे बोला पण लोकांची मेमरी शॉर्ट असते
हमाम में सब नंगे...ek dam सही...
म्हणुन तर अंबांजींच्या घरा समोर बाँब ठेवले.
Uttam nivedan You are great.. Lokkana khup kahi satya sangat ahat Dhanyavaad.. 🎉
या तुमच्या माध्यमातून एकच सुचित करायचे आहे.जनता जनार्दन मायबाप .हे सगळ आता बस झाले यांना दाखुन दयाचे आहे.हे सगळ रयतेच्या पैशावर आणि भावनेवर चाले आहे.आपण यांना नाही विचारले तर काय यांची दैना होईल. आणि हे आपण करुनच दाखुया मग कळेल कोणाच्या जीवावर आणि मतावर मज्जा मारतोय.
जनाब उधोजीराव आखाडा संपल्यानंतर शड्डू ठोकणारा पैलवान
वानखेडे सारखे आग ओकत. आहेत..
योग्य शब्दात समाचार घेतला बरे वाटले
विकलेला ला पत्रकार 😂
Jay Shree Ram *108*
Khup chaan vivechan dhanyawad
अहो! आम्हाला तुणतुणे वाजवता येतं की!
हे तुतारी वाजवणार. फिडल नाही
😂😂जबरदस्त
🎉 पूतारी की काय ते...🎷
खालून तुतारी वाजवणार. मजाच आहे सगळी.
रोज सकाळी सकाळी उठून वैशाट थोबाड घेऊन खालून हवा सोडत तुतारी वाजवणार हाय की एक त्यांची मुतारी...
इतका खरच ,त्या पेक्षा सरकारी टेक्निकल कॉलेज ला मदत केलीत vidhyatri
अभर मानतील.
नवीन चेहरे आणि समाजकार्य करणाऱ्यांना राजकारणात प्रवेश दिला पाहिजे.
हे बंडगुळ दुसऱ्याच्या पैसे वर जगणार
आता अंबानींच्या
महाराष्ट्रात आल्यावर जनतेच्या
माझे कुटुंब दुसऱ्यांची जबाबदारी
चपलुराम व्हिक्टोकोला येथेच आहे
🙏🙏👍 प्रणाम! राम राम! नमस्कार प्रभाकरजी! धन्यवाद!🙏🙏
प्रश्न एका नेत्याचा नाही....जनतेच्या पैष्याच हिशोब जनतेने मागितला पाहिजे .....निवडून आले की फिरणे .....संपत्ती वाढते कशी? रोजगार सोबतच हिशोब द्यावा नेत्यांनी .
आदरणीय प्रभाकर जी, तुमची सादरीकरणाची पद्धत अप्रतिम आहे. बोलण्यातला सहजपणा, छान पैकी शाल जोडीतले मारत तुमचे विवेचन ऐकत बसावे असे असते. तुमचे आभार कसे मानायचे ते कळत नाही. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा
👌सर 🙏किती वांद्रे च्या वांद्राच कौतुक कराल हो 😂बिचारे थंड हवा खायला गेलेत हो 😂उदो जी नां गारवा मिळु द्या बुवा 😂 4जुन नन्तर जाळच जाळ आहे हो त्यांच्या भोवती 😂
अमुचा आपला स्वहीहिताचा धंदा... कुणी निंदा कुणी वंदा!!
😂😂😂😂😂😂😂
कुठल्याही नेत्याचे लांबचे नातेवाईक काय करतात, काय खातात, काय पीतात याच्याशी त्या नेत्याची कितपत जबाबदारी आहे?
महाराष्ट्र पेटलाय ,नाना, रोमला फिडेल वाजवतायत पितापुत्र
स्टेफनी गेहुणगेले😂😂😂
इटालियन मॅडमच्या माहेरी जाणं झालंच असेल .....
😂😂👏🏻👏🏻
एकदम जबरदस्त.👏🏻
पूर्वीचं एक गाणं आठवलं.माझिया माहेरा जारे पाखरा.माणिक वर्मांनी गायलेलं! विरोधाभास असा की हे पाखरू न उडणारं आहे! 🐧
हिरवा shamilion सरडा, सध्याचा रंग हिरवा, नंतर बघू कोणता रंग आणतो ते.
मालक सहकुटुंब क्रूझ वर गेल्या मुळे, " रामा गडी " मातोश्री-4 ची साफ सफाई करत असेल.
bjp चा खोटारडा भगवा नको
सत्य परखडपणे मांडल्याबद्दल धन्यवाद. अशीच माहिती लोकांसमोर वेळोवेळी आणली तर राजकीय नेत्यांची रंग बदलू गिरागिट वृत्ती लोकांना समजेल.once again 🙏🙏🙏🙏 thanks.
सतरंजी वीरांच्या कृपेने सर्व होतंय..
ठाकरे परिवाराचे राष्ट्रीयत्व कॅन्सल करा व त्याना तेथेच राहू द्या, महाराष्ट्राला त्यांचा काहीच उपयोग नाही
जय महाराष्ट्र प्रभाकर दादा लगे राहो जय शिंदे देवेंद्र अजित सरकार जय हो
प्रभाकरजी,
तुमच्या शब्दांच्या धारेला तोड नाही.👍👌💐
धन्य हो उद्धवजी
मागच्या जनमी खूप. पुण्य केलेलं दिसत आहे.
या व्यक्तीला जोड्यान
मारायला हव. यांचा
असा काय व्यवसाय आहे की असा खरचं
करू शकतात.हे देशाला
पडलेले कोडे आहे.
ते क्रुझ वर दिसले नाही कदाचित ते क्रुझ च्या संडासात लपलेले असावे.😂😂😂
उद्धव ठाकरे मंझे मानव सुकर
संगीत जर श्रीकांत ठाकरे कडे गेले तर त्याचे बाळकडू मुलाच्या अंगी आले पाहिजे पण तसे झालेले दिसत नाही. कदाचित हे संगीत श्रीकांत करतायेत व मुलगा मातोश्री वर राजकीय खेळ खेळत असतील. काय भरोसा या भावबंदकीच्या नेत्यांचा कारण यांच काहीच सामाजिक काम नाहीत. कृष्णा देसाई सारखे खुणा माऱ्या करून यांच्या बापाने शिवसेना पोसली आणि तिचे विसर्जन ऐक दिवस असंच होणार हे भाकीत कालांतराने सत्य होईल. भगवान के मंदिर मे देर है अंधेर नही.!
भगवान के घर देर है अनंधारे नही है
ॄ
थोडे थांबा , जनता जोडे मारेल.
उध्दव ठाकरे परदेशी जाऊन कुठची भाषा बोलतात? इंग्रजीमध्ये? त्यामध्ये तर आनंदच आहे. म्हणून नेहमी आदित्यला सोबत घेऊन जातात.
Janab la abcd pan yet nahi murkh manus engrajee kuthun bolnar
Tumchi layki nasel na Maharashtra baher jaychi 😅
खूप परखड विचार असतात तुमचे . ऐकावेसे वाटतात
समजलेले दिसते त्याला मशाल पेटणार च नाही म्हणून!!
महाराष्ट्रात राहूनही यांचा काय उपयोग असतो.इथेही घरातच बसले असतात. बरं झालं ,नाहीतर रोज TV वर फालतूचे stetment करत बसतात.😏
राणे ना ऐका तुम्ही फक्त 😂
रोमची हवा आणि जेलची हवा सारखीच असते.
प्रभाकर जी असू द्या. सध्यातरी मी नितेश राणे जिंदाबाद म्हणतो.
टिल्लू 😅
@@Rajans-y9iतुमची तडफड बघून फार मज्जा येते 😂😂
@@maheshshedsale3088 सूर्यवंशी ची फडफड अन् तुमची धडपड काही कमी आहे का😅😅
@@Rajans-y9i प्रभाकर ची आणी माझी तडफड ही तुमच्या सारख्या हिंदू विचारांशी जोडलेल्या हिंदूंसाठी आहे. पण तुम्ही नको त्या दिशेला आपल्या धर्माला घेवून जाता त्याबद्दल आक्षेप आहे आणि हो ही संविधानाने दिलेला अधिकार आम्हाला सुद्धा आहे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@@milindlele7458तू आणि तुझे bjp चे हिंदुत्व .. 4 जून नंतर कळेल 😂
असल्या राज्यकारण्यांना भारतीय राजकारणातून संपविलेच पाहिजे.
सायबाचा मुलगा आहे,त्याला सर्व माफ.
साहेब फक्त एक सांगतो,,,, एकनाथ शिंदे ठीक होते पण अजित पवारांना घेऊन देवा भाऊ वर फुकटची नाराजगी ओढवत आहे!!! त्यांची कार्यपद्धती या दोघांपेक्षा खूप असामान्य आहे 🚩
ठाकरे ना लोकांनी मोठे केले की ठाकरे नी लोकांना मोठे बनविले तेच कळत नाही.😮
4 जून ला कळेल
सरळ सोप आहे. शिवसेनेची स्थापना झाल्या नंतर जवळजवळ 20 ते 25 वर्षा नंतर शिवसेनेची महारष्ट्र मध्ये सत्ता आली. लोकांना बाळासाहेबांचे विचार पटू लागले, म्हणून मराठी माणसाने बाळासाहेबांना डोक्यावर घेतले. मोठे केले. त्या नंतर बाळासाहेबांनी हिंदू अजेंडा चालवला आणि BJP बरोबर युती करून हिंदूचा ही पाठिंबा मिळवला. ह्या साठी मराठी तरुणांनी आपले जीव ही गमावले आणि ठाकरे नी नाव कमावले. ठाकरे मोठे झाले. सत्ता आल्यामुळे मराठी तरुणांना सत्तेत मंत्री पदे मिळाली. तेही मोठे झाले. पण ही सर्व किमया बाळासाहेबांच्या नेतृत्वाला होती. आणि म्हणूनच निवडणुकीच्या आधी बाळासाहेब लोकांना साष्टांग नमस्कार घालायचे. कारण त्यांना जन होती की शिवसेना अर्थात ठाकरे शिवसैनिकांनी मोठी केली. त्यामुळे ठाकरे नी शिवसानिकाना मोठे केला असे म्हणणे चुकीचे आहे. आणि ते फक्त उध्दव ठाकरेंचं म्हणू शकतात. बाळासाहेब असे म्हणणे शक्यच नव्हते. हा फरक आहे वडील आणि मुलात.
@@amit0650 मला वाटते मराठी लोकनी ठाकरे ना मोठे केले आधी. आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे लोकांपुढे साष्टांग दंडवत घालायचे. मराठी लोकांनी जर ठाकरेंना डोक्यावर घेतले नसते तर ठाकरे येवढे मोठे झाले असते का? लोकांनी बाळासाहेबांचं तोंड बघून मते दिली नाहीत तर त्यांचे विचार लोकांना पटले म्हणून त्यांना लोकांनी मते दिली मोठे केले. आज उध्दव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडविले. म्हण आहे ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला गुण नाही पण वाण लागला.
देशात जळके कांदे भरपूर प्रमाणात मिळूं लागले आहेत.
आपण परत आल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर
सर त्यास क्रूस कंपनीमध्ये मी काम करतोय त्यांना जनतेची काही पडलेली नाही त्या ग्रुपचं नाव आहे सेलिब्रिटी असेंट मराठी जनतेचे काही लेणे देणे नाही आज ठाकरे कुटुंबाला
फोटो बघायला उत्सुक आहोत. जहांगीर आर्ट गॅलरीत लावावे.
Vyaxche Puthle Banavnar Full Family 😂😂😂
मुळात सरडा हा रंग बदलणाराच आहे.
नंबर वन चा मुख्यमंत्री महाराष्ट्राला सोडून गेला रे.आत्ता काय करायचे आम्ही 😭😭
Podcast ची शैली खूप छान आहे. आणि अंदर की बात.. 👍👌
पप्पुच्या ममाने बोलवलेलं दिसतयं पाहुणचार घ्यायला !
जय शिवराय.
निवडणूकीच्या निमित्ताने भरपूर घसा खरवडून झाला ़आता नविन शब्दांची आतीशबाजी घेऊनच तुतारी वाजवायला सुरुवात होईल 😮😮
Very bitter truth! What a shame
उद्धव नीच आहे
अजून काय गुण उधळणार देव जाणे
MODI PAAYA PADTIL UDHAV THAKRE CHE NIWADNUK NANTAR 😂
माजी पर्यावरण मंत्री त्याच्या खात्याचा (खाल्लेल्याच्या नव्हे) अभ्यास करायला घरादारासकट सगळ्यांनाच घेऊन गेलं असतील.
मतदारांनो बसा वाट बघत.