Ka re baba tu baghayala gela hota ka kasa manage kela te ki tula vicharun manage kela ? Laaj vatu de jara. Aani tumcha statement hey election commission chya Kamavar prashna karto Laaj vatu de jara asa statement kartana eka ne jari case Keli na mag Samjel Tumhala
वाराणशी, छत्तीसगड, राजस्थान मध्ये हेच घडले, मशीन बंद वगैरे झाल्यावर ,फक्त एकच पार्टी तीही सत्ताधारी का जिंकून येते, el.comm .कोणाच्या ताब्यात आहे?सार्वभौम ई. भाकडकथा आहेत.
कारण राजकारनी मंडळी बेडुकुड्या मारू शकतात. मतदारांनी बहुमत देऊन सुद्धा जर ईव्हीम, ap slow, ई झाले की mp, छत्तीसगड, वाराणसी मध्ये ज्या पद्धतीने जिंकली तीच 'modus of operandi' लक्षात येण्यासाठी काँग्रेस किती निवडणुका हरणार?
हरीयाणाचा निवडणूक निकाल हा संशयास्पदच आहे आत्ता महाराष्ट्रावर काय होणार हि एक चिंताच आहे परंतु या बाबतीत म वि आ ने सावध होऊन नक्की काय गडबड झाली याचा शोध घेऊन उपाययोजना करणे व मतदारांना सतत जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.रविंद्रजी आपणास खुप खुप धन्यवाद 🙏
EVM है तो भाजपा है और भाजपा है तो फडणवीस है... EVM हटाओ नही तो ... Vvpat मशीन मे पडी परचीयों की गिनती कर के रिझल्ट दो... नही तो भाजपा कभी भी सत्ता नही छोडेगी... BAN EVM SAVE NATION
हेच ते अंधभक्त,आले पुन्हा जाती आणि धर्मावर, या देशाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, लोकशाही फक्त कागदी घोडे नाचवणयासाठी शिल्लक राहिली आहे,तीही फार काळ राहणार नाही,याची प्रचिती आता येऊ लागली आहे, या देशाचे फार मोठे दुर्दैव आहे.@@tarachandb2899
बिल्कुल उत्तर कोरिया होऊ द्यायचा नसेल तर बांगलादेश सारखा तख्ता पलट भारतात जरुरी आहे हे जनतेला कधी समजणार देशाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे जनतेने जात धर्म हिंदु मुस्लिम करणे बंद करावे नाही तर लोकांना रक्ताचे अश्रू पाहवे लागतील भाजपाला जनतेशी काही घेणे देणे नाही यांना ऐशोआरामाची सवय लागली आहे हे कधी कळणार हे दंगलीच घडवणार
पब्लिक कीवा इतर राष्ट्रीय पक्ष एकसंघाने रस्त्यावर उतरलेच नाही दिल्ली चे काही वकील सोडले तर evm विरोधात त्यांचे सोबत रस्त्यावर उतरले नाही हेही तितकेच खरे आहे सर्व विरोधी पक्षाने balet paper चां आग्रह धरला असता तर आजचे वेगळेच चित्र दिसले असते
या करिता लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे,ते कोणाच्याही हातात नाही, संविधानाने दिलेले अभि स्वातंत्र्य आहे,त्याचा असाही गैर उपयोग होऊ शकतो , अनंत काळापासून जे जनतेच्या मनात बिंबवले गेलेले आहे,ते सहज बाहेर काढणे सोपे नाही.
मग सशस्त्र दल या आंदोलकांचा इलाज करायला मोकळे , ज्या महात्मा गांधी नी विनाशस्त्र ब्रिटिश सरकारला पळवून लावले,आता बंदूकीच्या जोरावर आंदोलन चिरडता येते ,हे चायना माॅडेल देशात अस्तित्वात आले आहे.
तुम्ही लोकांना भ्रमित करून का चांगल्या गोष्टी पासून गरीब लोकांना लांब ठेवतात... जे ५० वर्षपासून रवून बसलेत जे स्वतः च्या लोकांना मोठं करत आहेत... ह्या अभिव्यक्ती माणसाने मला कमेंट मधे बंद केलं भेकूड आहे हा अभिव्यक्ती चा माणूस
हरियाणाचे लोक सावधच होते ते काहीही करू शकले नाहीत आता गपगुमान पुढचे पाच वर्ष सहन करायच आणि पुन्हा इलेक्शन होणार पुन्हा चौथी बार भाजपा येणार हे evm आणि चूना आयोग आहेच साथीला
अरे इव्हीएम तर कांग्रेसी सरकारनेच चालू केले होते ना आणि ज्या कांग्रेस च्या 99 सीट निवडून आलेल्या ते काय इव्हीएम हँक करूनच आलेल्या काय कर्णाटकात कांग्रेस जी सत्तेवर आहे ती काय इव्हीएम हँक करूनच काय
सबका साथ सबका विकास, 80 कोटी लोकांचा विकास झालाय, ऊरलेले 60 कोटी 5 kg च्या लाईनीत आणायचे, म्हणजे 5 ट्रिलीयनचं ऊद्दीष्ट पुर्ण.. सोप्पी गोष्ट पण लोकांना कळतच नाही..
भावा न्यायालयात जाऊन काय उपयोग! तारीख पे तारीख!! शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे न्यायालयात जाऊन काय निकाल आला तो जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
आधी 13 तारखेला महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होणार अशी दाट श्यक्यता असताना हरियाणातील निकाल मॅनेज झाल्यानंतर अचानक अजितदादांना येत्या 2-3 दिवसात लागेल अशी उपरती आजच सुचली.
Ec ने 12नंतर कमाल केली, सर आता पक्का पटल ,आपल्या हातात 1 आपल मत सुद्धा नाही, या वेळेस ठरवले आहे मी मतदान नाही करणार, का तर? मतदारांना किंमत नाही राहिली
हरियाणातील लोक भाजपच्या विरोधात असतील तर भाजपला जास्त जागा कशा मिळतील निवडणूक आयोगाने केलेल्या या अंमलबजावणीमुळे मोदींनी अतिरिक्त मतदान केले मतदान जोडले त्यांनी एकूण मतदानाची अंतिम टक्केवारी दिलेली नाही महाराष्ट्राने लोकांना समजून घेतले पाहिजे आमच्या गावात भाजपने प्रवेश करू नये खबरदारी आहे
प्रादेशिक पक्षच भाजपला पाणी पाजू शकतात, त्यामुळे काँग्रेसने मन मोठं करून महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचे सुत्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या हाती द्यावीत.
पोखरकर साहेब खडकाळ जमिनीवर पीक उगत नाही. कितीही चांगले बियाणे वापरा, खते वापरा, पाणी द्या. पोकळ राष्ट्रवाद, ढोंगी धर्मवाद च्या आहारी गेलेल्या जनतेची बुद्धी बधिर झालेली आहे
महाराष्ट्रधर्म आणि मराठी स्वाभिमान या मुद्द्यावर महाविकास आघाडीने टिकून रहावं, भाजपच्या फालतू नॅरेटीव्ह च्या नादी नं लागता महाराष्ट्र प्रथम हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला पाहिजे.
BJP manage election so they win
Ka re baba tu baghayala gela hota ka kasa manage kela te ki tula vicharun manage kela ? Laaj vatu de jara. Aani tumcha statement hey election commission chya Kamavar prashna karto Laaj vatu de jara asa statement kartana eka ne jari case Keli na mag Samjel Tumhala
यांची निवडून यायची लायकी नाही आणि निवडणूक आयोग, EVM बद्दल बोलतात.
एक नंबरचा चमत्कार आहे सगळे मैनेज केले जाते
@@krushnakatwate2328 krushna tu muslim.colonit raha..tuza family sobat... aani bhaichara vadhav...
विश्वास कोणावर आणि कुठे ठेवायचे? भारत देशात जनता क्रांती होणे ची गरज आहे. सर धन्यवाद.
ही बहुसंख्यकांची भावना आहे
मन उद्विग्न करणारे निकाल... महाराष्ट्रात देखील असे घडू शकते.
मध्यप्रदेशात हाच प्रयोग झाला
वाराणशी, छत्तीसगड, राजस्थान मध्ये हेच घडले, मशीन बंद वगैरे झाल्यावर ,फक्त एकच पार्टी तीही सत्ताधारी का जिंकून येते, el.comm .कोणाच्या ताब्यात आहे?सार्वभौम ई. भाकडकथा आहेत.
लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हाच एक मार्ग आहे.
लोकांनी रस्त्यावर कोणा साठी उतरायचं.. काँग्रेसच्या सरंजाम नेत्यांसाठी? जे नेते BJP chya control मध्ये आहे..
सगळेरस्त्यावर उतारा
हरियाणा जनता अगोदरच रस्त्यावर आंदोलन करत आहे...
कारण राजकारनी मंडळी बेडुकुड्या मारू शकतात. मतदारांनी बहुमत देऊन सुद्धा जर ईव्हीम, ap slow, ई झाले की mp, छत्तीसगड, वाराणसी मध्ये ज्या पद्धतीने जिंकली तीच 'modus of operandi' लक्षात येण्यासाठी काँग्रेस किती निवडणुका हरणार?
Maharashtracha bangladesh kara...bc...
हरीयाणाचा निवडणूक निकाल हा संशयास्पदच आहे आत्ता महाराष्ट्रावर काय होणार हि एक चिंताच आहे परंतु या बाबतीत म वि आ ने सावध होऊन नक्की काय गडबड झाली याचा शोध घेऊन उपाययोजना करणे व मतदारांना सतत जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.रविंद्रजी आपणास खुप खुप धन्यवाद 🙏
अशाने आमचा निवडणुकीवरचा विश्वासच उडाला आहे😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Correct. Let's bycot upcoming elections in Maharashtra.
Hech tar BJP la pahije. Ki loka kantalun voting nko karu
Bjp jinkli ki vishwas udala. Harli ki vishwas jorat. Hyala kahich artha nahi.
lachar
यासाठी ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपर लाओ
हे असे निकाल manage केले जात असल्यामुळेच शहा महाराष्ट्रात येवून तसेच फडणवीस जी मस्तीची भाषा बोलत आहेत ती त्यामुळेच.
सब गोलमाल है.
सब गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं....😂
Manage करता येत असते तर पूर्ण bjp दिसली असती
Chandigad meyar election athava सर @@shribaji536
देशाचा सत्या नाश होणार
Amhi ahot...desh sambhalayala...tu kaalji karu nako...
आयेगा तो मोदी और फडणवीस ही, जय श्री राम
@@kailassalvi4289 बरोबर.पण जर काँग्रेस सत्तेत आली तर 😜
त्या आधी तूम्ही समाधी घ्या लवकर... आम्ही सांभाळून देशाला तूम्ही काळजी करू नका... फक्त तूम्ही समाधी लवकरात लवकर घ्या..
जय महाराष्ट्र साहेब पोखरकर ❤🎉
रंगा बील्लाने ईव्हीएम हॅक करुन पुन्हा हरयाणाच्या बोकांडी बसले 😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@@shashikantkavitkar1653 mg loksabha kay congress ne EVM hack kele hote kay
@@mr.gamler5249 naaahi tevha janatene bjp la hack kele hote andhabhakta
@@mr.gamler5249काँग्रेस ची ती प्रवृत्ती नाही, सत्ता हाती घेतली च
१००% बरोबर आहे
लागले बोंबलायला EVM च्या नावाने😂😂.काश्मिरमध्ये EVM हॅकिंग जमलं नाही वाटते😅😅
EVM है तो भाजपा है और भाजपा है तो फडणवीस है...
EVM हटाओ नही तो ... Vvpat मशीन मे पडी परचीयों की गिनती कर के रिझल्ट दो... नही तो भाजपा कभी भी सत्ता नही छोडेगी...
BAN EVM SAVE NATION
💯
Let's bycot upcoming elections in Maharashtra
अहो तुम्हाला एवढ का लागल. लोक आता शहाणी झाली आहेत. तुम्हाला बीजेपी कावीळ झाली आहे. इवहीएम पूर्वीपासून आहे.
BAN EVM - SAVE DEMOCRACY..
साहेब, जसं लोकसभेत तंत्र निवडणूक आयोगाने वापरले तेच हरयाणात वापरले आहे. न पटणारा निकाल आहे.
@@satishchaudhari56 tu muslim.colonit rahayala ja...aani tithr bhaichara vadhav...
जनता काय करेल व कोणाला मत देईल ते सांगता येत नाही ।।
हेच ते अंधभक्त,आले पुन्हा जाती आणि धर्मावर,
या देशाला आता कोणीही वाचवू शकणार नाही, लोकशाही फक्त कागदी घोडे नाचवणयासाठी शिल्लक राहिली आहे,तीही फार काळ राहणार नाही,याची प्रचिती आता येऊ लागली आहे,
या देशाचे फार मोठे दुर्दैव आहे.@@tarachandb2899
हरियाणात जे झाले तेच उद्या महाराष्ट्रात घडले तर आता आश्चर्य वाटणार नाही.
आपली जात मराठा आहे. एकेकांची डोकी फोडू. जय ऊध्धदव साहेब आणि जय शरद पवार
वोटिंग मशीन हटाव असे जनतेने मोठे आंदोलन केले पाहिजे
Evm बरोबर आहे की नाही ते एकच माणूस बोलू शकतो अरविंद केजरीवाल.......
त्याच आयोजन विरोधीपक्षानी केल पाहिजे.व साथ जनतेनी देण गरजेचे आहे.
पाहिलं काग्रेस ने सुरु केले पाहिजे.करो या मरो जनता अपोआप येईल
महाराष्ट्रात अस होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा
यासाठीच मतपत्रिका वापरणे वापरावे आणि निवडणूक आयोग निःपक्ष असावे.
@@sadashivkambale331 evm दोष देण्यापेक्षा लोकांसाठी काय करता ते सांगा म्हणूनच वंचित राहता
सर असेच निवडणुकांचे निकाल लागत गेले तर उत्तर कोरिया सारखी हुकूमशाही अस्तित्वात येईल
Evm ban होऊ शकत नाही का
केंद्रात रंगा बील्ला आणी निवडणूक आयोग आहे तो वर 😮
@@shashikantkavitkar1653 तोवर सर्व system आपल्या मनासारखी करून घेतील हे. लोकशाही संपली मग.
बिल्कुल उत्तर कोरिया होऊ द्यायचा नसेल तर बांगलादेश सारखा तख्ता पलट भारतात जरुरी आहे हे जनतेला कधी समजणार देशाची आर्थिक स्थिती खराब झाली आहे जनतेने जात धर्म हिंदु मुस्लिम करणे बंद करावे नाही तर लोकांना रक्ताचे अश्रू पाहवे लागतील भाजपाला जनतेशी काही घेणे देणे नाही यांना ऐशोआरामाची सवय लागली आहे हे कधी कळणार हे दंगलीच घडवणार
येऊदे
पब्लिक कीवा इतर राष्ट्रीय पक्ष एकसंघाने रस्त्यावर उतरलेच नाही दिल्ली चे काही वकील सोडले तर evm विरोधात त्यांचे सोबत रस्त्यावर उतरले नाही हेही तितकेच खरे आहे सर्व विरोधी पक्षाने balet paper चां आग्रह धरला असता तर आजचे वेगळेच चित्र दिसले असते
हा विजय म्हणजे जनते सोबत धोखेबाजी
😢😢😢😢😢
एक तर evm नाहीतर मत मोजणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव, धमकी, खरेदी विक्रीअसं काहीतरी जबाबदार आहे....
काँग्रेस ने आता झोपेतून जागे झाले पाहिजे , हरियाणाचा निकाल मान्य नाही .
महाराष्ट्रचे हरियाणा होऊ दयायचे नसेल तर नागरिक सतर्क रहायला हवेत
फक्त नागरिकांनीच नव्हे तर मविआच्या नेत्यांनी सुध्दा जागृत असणे गरजेचे आहे.
100 % true
जनता नेते जागृत राहिले तरी ईव्हीएम आपलं काम करून जाणार
जरांगे मुळे मविआला तोटा होणार असे दिसते.
या करिता लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे,ते कोणाच्याही हातात नाही, संविधानाने दिलेले अभि स्वातंत्र्य आहे,त्याचा असाही गैर उपयोग होऊ शकतो ,
अनंत काळापासून जे जनतेच्या मनात बिंबवले गेलेले आहे,ते सहज बाहेर काढणे सोपे नाही.
Ek number analysis ❤
हरियाणामध्ये चार सहा महिन्यात लोक रस्त्यावर येणार हे नक्की
मग सशस्त्र दल या आंदोलकांचा इलाज करायला मोकळे , ज्या महात्मा गांधी नी विनाशस्त्र ब्रिटिश सरकारला पळवून लावले,आता बंदूकीच्या जोरावर आंदोलन चिरडता येते ,हे चायना माॅडेल देशात अस्तित्वात आले आहे.
खरच अस महाराष्ट्रात व्हायला नको.😢😢😢
तुम्ही लोकांना भ्रमित करून का चांगल्या गोष्टी पासून गरीब लोकांना लांब ठेवतात... जे ५० वर्षपासून रवून बसलेत जे स्वतः च्या लोकांना मोठं करत आहेत... ह्या अभिव्यक्ती माणसाने मला कमेंट मधे बंद केलं भेकूड आहे हा अभिव्यक्ती चा माणूस
@@gajanandani2332 10 varshat tu kiti shrimant zala te saang aani jar tu shetkari asshil tarach bol
*आता निवडणूक आयोगाला लोकच चोप देईल!*
@@gajanandani2332गेल्या दहा वर्षांत जे घडत आहे,ते लोकशाही करिता मारक आहे,पण येथे धर्मांध अंधभक्तांना कधीच कळणार नाही.
छान विश्लेषण पोखरकर साहेब महाराष्ट्रात हद्दपार करणार भाजपला
अस व्हायलाच नको होत ❤
महाराष्ट्रात पण बीजेपी असाच evm खेळ करणार हे नक्की.
महाराष्ट्रात असे व्हायलाचनको.
Asech honar Gujrati Jindabad Paisa Feko Tamasha Dekho
Bagha Mag Vikaych ko vikle jaych 😢😂
बरं झालं congress खूप हवेत होते आता तरी महाराष्ट्र vidansaba la नाटक नको jayMVA
महाराष्ट्रातील जनतेने सावध राहायला हवे जो पर्यंत ई व्हि एम आहे तो पर्यंत भरोसा ठेवता येणार नाही
हरियाणाचे लोक सावधच होते ते काहीही करू शकले नाहीत आता गपगुमान पुढचे पाच वर्ष सहन करायच आणि पुन्हा इलेक्शन होणार पुन्हा चौथी बार भाजपा येणार हे evm आणि चूना आयोग आहेच साथीला
Evm जो पर्यंत आहे तो पर्यंत हे असेच चालू राहील
Jk ok
100 % true
It means 99 seats of Congress are due to EVM in Karnataka, Himachal, etc. Correct? Please stop crying in the name of Adani Ambani and EVM.
@@rnmthatte5886 नरेंद्र मोदी इज बिघेस्ट cry baby 😂😂😂 रडक्या
अरे इव्हीएम तर कांग्रेसी सरकारनेच चालू केले होते ना आणि ज्या कांग्रेस च्या 99 सीट निवडून आलेल्या ते काय इव्हीएम हँक करूनच आलेल्या काय कर्णाटकात कांग्रेस जी सत्तेवर आहे ती काय इव्हीएम हँक करूनच काय
हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्रात मविआ हरणार हे नक्की. ईव्हीएम व निवडणूक आयोग जो पर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात मविआ हरणार हे नक्की.
Yes bhava
🤔
J aani k madhey konta evm hota te pan saang
😂😂😂😂😂 रडारड सुरू
🎉🎉🎉@@umeshbane7976
हरियाणात २००% BJP ने गोलमाल केला आहे अशी तीव्र शंका आहे.
Deshat Lokshahichi hatya hotey😢
ईव्हीएम वर पूर्ण बंदी यावी😊
सबका साथ सबका विकास, 80 कोटी लोकांचा विकास झालाय, ऊरलेले 60 कोटी 5 kg च्या लाईनीत आणायचे, म्हणजे 5 ट्रिलीयनचं ऊद्दीष्ट पुर्ण.. सोप्पी गोष्ट पण लोकांना कळतच नाही..
धन्यवाद सर!महाराष्ट्राच पण हरयाणा होईल काय?फार मोठी भिती आहे!!
आजच फैसला झाला महाराष्ट्र गेला वाहावत मतदार गेले उडत !!
या मुळे शहा साहेबांनी चॅलेज दिले आहे फि : असले उपोषण आंदोलन हॅडल केले आहे त . अशा पद्धतीने हॅडल केल जाणार हे नक्की
खुप स्पष्ट व परखड विचार व विश्लेषण केले धन्यवाद साहेब. जयमहाराष्ट्र. महाराष्ट्रात गद्दार महायुती नको म्हणजे नकोच.
खरंच आहे धक्कादायक निकाल असंच होणार असेल तर मग इलेक्शन कशाला व्हाव. निवडणूक आयुक्त तसेच कोर्ट जनता मध्ये खूपच निराशाजनक वातावरण........
महाराष्ट्रात नकोच भाजपा.
Pakistani zenda Maharashtra madhi firav ashi tumchi icha asel tr congress la kara vote
Ka रे बाबा ka नको
@@rohitpowar8438 are baapre 50 varshaaat kaa naahi firla bar mag ?
@@chaitanyabhorde4497 Karnataka madhi pan 50 varshat firla nhava saheb.. hya 2 varshat firat ahech
@@rohitpowar8438 dharma jaaat hya goshti sodun anek mudde aahet jya mule BJP la oppose kartayat lok tumhi aayushyabhar yaatach adka dharma aani jaat baaki raaahila baajula
Berojagaari
Neet mpsc cet jee paper leak
Farmers problem
Ashe muddhe suddh aahet bolnyasaarkhe
मतदाराचे कर्तव्य शंभर टक्के निर्थक बनविण्यात आले आहे. महाराष्ट्रात हेच होणार.
हरियाणात VVPAT मधील चिठ्ठ्या मोजणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणे गरजेचे आहे
अजून तुम्हाला न्यायालयावर विश्वास आहे ??
@@JitendraGajghat1986जेव्हा चहा बनवणारा सरन्यायाधीश यांच्या घरी गेला होता तेव्हा पासून विश्वासा ला नक्कीच तडा गेला आहे.
भावा न्यायालयात जाऊन काय उपयोग! तारीख पे तारीख!! शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे न्यायालयात जाऊन काय निकाल आला तो जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
Kar na mag..dangit dum.asel tar...
काही उपयोग नाही कोर्ट यात सामील आहे
ईव्हीएम विरोधात आवाज उठवणे हाच एक पर्याय आहे
EVM Evm Evm Evm Evm Evm Evm Evm Machine Ajun Jeevant Aahe
😂😂
आर एस एस ने निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, पोलिस, लष्कर यामधे आपल्या विचारांची माणसे सर्वोच्च बसविलेली आहेत
मतमोजणीवेळी मतदारांची संख्या अचानक वाढते.
काहीतरी नक्कीच गडबड आहे.
💯👍👍✅✅✅
वंचित,एआईएमआईएम को महाविकास आघाड़ी कुछ सीटें देनी चाहिए क्योंकि यह वोट डिवाइड कर सकते हैं 💯💯💯
तिरंगी चौरंगी 3-4 रंगी इलेक्शन झाले तर हेच होणार..(+ ईवीएम & चुनाव आयोग आहेच)😢😢
सगळे विरोधात असताना यांना मतं कोण देतं?निवडणूक आयोगाला लाज कशी वाटत नाही?
मावळ्यांनो महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्राचा हरियाणा होऊ देऊ नका जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
आधी 13 तारखेला महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होणार अशी दाट श्यक्यता असताना हरियाणातील निकाल मॅनेज झाल्यानंतर अचानक अजितदादांना येत्या 2-3 दिवसात लागेल अशी उपरती आजच सुचली.
Sir हे लोकं 140सर्व मिळुन जागा EVM द्वारा करतील याची भीती वाटते,आणि त्यांना 148,पण जिकतील , आशि भीती वाटते ,
Asch hoil... Tyana by hook or by crook aa ch kraych ahe
हा विजय EVM चा आहे.लोकतंत्र ची हत्या आहे. सगळे समविचारी नेते जागे झाले पाहिजे.🙏🏻 उत्तम सुरेख विश्लेषण पोखरकर साहेब .जय हिंद जय महाराष्ट्र.
अवघड आहे,भाजप ला कधीच हरवता येणार नाही😢
खूप महत्वाचे व विचार करायला लावणारे विश्लेषण - - - -
करे तो क्या करे ?
तज्ञांच्या मते तिकडम झाला आहे याचे अनेक पुरावे देत आहे
अजूनही तुमच्या सारखे लोक EVM बद्दल बोलतात याच्या सारखा मूर्खपणा नाही, कर्नाटक, तेलंगणा मध्ये मग कॉंग्रेसला बहुमत कस मिळाले.
Ec ने 12नंतर कमाल केली, सर
आता पक्का पटल ,आपल्या हातात 1 आपल मत सुद्धा नाही,
या वेळेस ठरवले आहे मी मतदान नाही करणार,
का तर? मतदारांना किंमत नाही राहिली
Nahi voting karun evm pad chit bhagayche ....b alert nahi tar asalya naslya nokarya pan jaatil jeevan jagne katin hoil ....
B j p परत महाराष्ट्र आली तर हे आपल्या मराठी माणसाला जगू देणार नाही तरी सर्वानी जागृत राहायला पाहिजे नाहीतर खरं नाही
पुन्हा शिंदे सरकार, घाबरू नका
विरोधी पक्षांनी परत सुप्रीम कोर्टात केस टाकावी नाही तर आंदोलन करून निवडणूक परत बैलेड पेपर वर घ्यावी अशी मागणी करावी
अजून तुमचा न्यायालयावर विश्वास आहे ?? अहो शिंदेचे आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय अजून देतंय न्यायालय निवडणूक 2 दिवसावर आली तरी.
महाराष्ट्रात महायुती निवडून आली तर अदानी पूर्ण महाराष्ट्र ची मोटे प्रकल्प मिळेल ते गुजरात ला नेतील
महाराष्ट्र अदणीच्या नावाने ओळखला जाईल.
खरं आहे.
काश्मीर मधे विरोधी पक्षांना ईवीएमनेच निवडून दिले कारण ईवीएम वर कोणीच शंका घेऊ नये.राज्य तर गव्हर्नरच चालविणार,मग सरकार कोणाचेही असो.
Khare
लोक समझदार आहे नक्कीच धडा शिकवणार
हे असच यांनी केलं तर एक दिवस लोक रस्त्यावर उतरून सरकार पाडतील
हरियाणातील लोक भाजपच्या विरोधात असतील तर भाजपला जास्त जागा कशा मिळतील निवडणूक आयोगाने केलेल्या या अंमलबजावणीमुळे मोदींनी अतिरिक्त मतदान केले मतदान जोडले त्यांनी एकूण मतदानाची अंतिम टक्केवारी दिलेली नाही महाराष्ट्राने लोकांना समजून घेतले पाहिजे आमच्या गावात भाजपने प्रवेश करू नये खबरदारी आहे
आपण मशीन मध्ये मत टाकतो पण मशीन कोणाला टाकते आपल्याला काय माहित 😂😂
मतदारांनीच आता evm वर बहिष्कार टाकला पाहिजे
मतदानाची टक्केवारी काँग्रेसची जास्त असून भाजपा जिंकली कसं काय....
अंगुठे छाप यह evm का जादू है 😂😂
असं अनेक वेळा झालेलं आहे आत्तापर्यंत.भाजपची टक्केवारी जास्त असूनही जागा कमी झाल्या आहेत
आपल्यालाच आपल्या देशाला वाचवावं लागेल माझ्या मित्रांनो
प्रादेशिक पक्षच भाजपला पाणी पाजू शकतात, त्यामुळे काँग्रेसने मन मोठं करून महाराष्ट्रातील आगामी निवडणूकीचे सुत्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या हाती द्यावीत.
बरोबर
महाविकास आघाडीकडे यावर उपाय म्हणुन फक्त त्यांची झॅटा आहेत ! यांनीच या इव्हीएम् ना सम्मती दिली होती ना ? आता भोगा त्याचे परिणाम !
Agadhi barobar bollath Sir..
जनतेने निवडणूक आयोगाचा घेराव केला पाहिजे .
सच्चाई की हार आणि असत्य की जीत
घेराव नाही आता निवडणूक आयोग ठोकून काढायची वेळ आलीय
पोखरकर साहेब खडकाळ जमिनीवर पीक उगत नाही. कितीही चांगले बियाणे वापरा, खते वापरा, पाणी द्या. पोकळ राष्ट्रवाद, ढोंगी धर्मवाद च्या आहारी गेलेल्या जनतेची बुद्धी बधिर झालेली आहे
कोणी कितीही बोंबला EVM आहेः तोपर्यंत कोणीच भाजपा ला पाडू शकत नाही 😂
महाराष्ट्रधर्म आणि मराठी स्वाभिमान या मुद्द्यावर महाविकास आघाडीने टिकून रहावं, भाजपच्या फालतू नॅरेटीव्ह च्या नादी नं लागता महाराष्ट्र प्रथम हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला पाहिजे.
Evm zhol
महाराष्ट्रात पण हाच प्रयोग होणार
नाही हा प्रामाणिक विजय नाही मोदि बाहेर देशात या साठीच जातात
भाजप महाराष्ट्रात नकोच हे नक्की
निवडणूक आयोगाचा प्रत्येक ऑफिसर आपला सेल्फ रिस्पेक्ट विसरला आणि तो गुलाम झाला
ईव्हिएम मशीन संशय येणार नाही असं सेटिंग
भा ज पा महाराष्ट्रात नकोच.
बास झाले त्याचे गुण गाणं..
रस्त्यावर कुणी येत नाही फक्त बोलत राहतो आपण
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
5 Years Ajun Haryanala Tras
EVM आणि ECI manage आहे
💯 true
Right.
जिंदाबाद जिंदाबाद ई व्ही एम मशीन जिंदाबाद
तुम्हा सर्व राजकीय विश्लेषकांना खोटं ठरवलं
जय शिवराय जय भीम जय संविधान
जिलेबी खा सर
Mi पुनः पुनः संगतोय देश रक्तरंजित क्रांति कड़े बेगाने जातो आहे. आणि त्य शिवाय लोकतंत्र किन्वा घटना सुरक्षित रहाणे अशक्य दिसतय