सुरत लूटीतील अर्धा खजिना इथे दडलाय ! अभिव्यक्ती I Abhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आर्थिक मदतीसाठी 1670 मध्ये मोगलांच्या ताब्यातील सुरतची दुसऱ्यांदा लूट केली.परंतू त्या प्रचंड लूटीतील अर्धा भागच स्वराज्यापर्यंत पोहचू शकला.असं का झालं ? अर्धा भाग कुठे गेला ? दिवंगत लेखक मुरलीधर खैरनार लिखित शोध या कादंबरीवर आधारित अभिव्यक्तीचा हा दुसरा एपिसोड.. नक्की पहा..
    #suratlut #shodh #abhivyakti
    music courtesy :
    RUclips audio library
    Email : Abhivyakti1965@gmail.com

Комментарии • 367