Samruddhi Highway Mumbai Nagpur Balasaheb thackeray महामार्ग नेमका कसा असणार आहे? किती वेळ लागेल?
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2022
- #BBCMarathi #highway #nagpur #mumbai #maharashtra #SamruddhiMahamarg #MumbaitoNagpur
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दहा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या प्रकल्पाला अंदाजे खर्च 55 हजार 477 कोटी रुपये इतका आलाय. इतर महामार्गांपेक्षा हा रस्ता वेगळा आहे का? या मार्गाची काय वैशिष्ट्यं आहेत. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट.
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
शूट- शुभम वंजारी
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
हिन्दू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग गर्व की अनुभूति जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩 उत्तर प्रदेश से 🚩🚩🚩🚩🚩🚩
या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज समृद्धी महामार्ग असा हवा होता
Marathi mansala maharjanpeksha baher jag ahe he mahitach nahi. Swata mharanjana kalachya kiti phudge hote...matar marathi manus phudhe jayla kahi tayar nahi.
Konachehi naav dya aamhi samruddhi ch mhanu
Kashalach kashach nav deu naye. Number dyave nust rajkaranch Nako. Vaitag ala hya goshthi cha.
Sagle samrudhi mahamarg Ch bolnar
बरोबर 🙏🙏
किमान विदर्भाचा विकास करण्याचा प्रयत्न तरी आपण केला फडणवीस जी नाही तर आम्हाला पुणे, मुंबई शिवाय महाराष्ट्र ठाऊकच नव्हता, तसेच काम खान्देश आणि मराठवाड्यात कराल हि आशा.
वंदे मातरम्
जय शिवराय
एकदम बरोबर
Well said sir Jai bhim Jai Shri Ram Jai Maharashtra
Well said
Well said
जालना नांदेड, औरंगाबाद पुणे, नाशिक सोलापूर, नागपूर गोवा असे सहापदरी द्रुतगती महामार्ग पण बनत आहेत. शिवाय प्रत्येक जिल्हा एकमेकांना ऍक्सेस controlled द्रुतगती महामार्गाच्या जाळ्याने जोडण्याचा संकल्प आहे. हे फक्त भाजप करत. भाजप ची सत्ता गेली की बाकीचे घराणेशाही वाले लोक आपापल्या नेत्यांची नावे चिटकवतात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बनावला गडकरी ने युती च्या काळात पण नंतर upa ने यशवंतराव चव्हाण च नाव दिल. तसेच समृद्धी महामार्ग चे. काम करायला भाजप नावे द्यायला डोमकावळे
आम्ही मराठवाड्याचे लोक ही महाराष्ट्रात राहतो
हे पण राज्यकर्त्यनी ध्यानात ठेवावे
फक्त आई। तुळजा भवानी चा आशीर्वाद
घायचा अन विकासाच्या नावाने बोंबाबोंब
काय झालं बाबा तुझा प्रॉब्लेम कळला नाही. महामार्ग मराठवाड्यातून जात नाहीये का
Why Thakare name for this Samruddhi Mahamarg..
Not accepted to Eastern Maharashtra.
Only Samruddhi Mahamarg.
Jalna Nanded Samruddhi Connector Banat ahe jo Parbhani Nanded la samruddhi la connect karel , 12000 crore cha project ahe , direct mumbai connectivity midel , land acquisition start zala ahe
@@sameerdontulwar9429 nagpur goa pan banat ahe jo yavatmal, nanded , latur, osmanabad, solapur madhun jail va thet vidarbh, marathwada la kolhapur goa kokan shi jodel
@@sameerdontulwar9429 शिवाय पुणे नगर व परभणी नांदेड या दोन एक्सप्रेसवे ला जोडणारा नगर-बीड-परभणी असा एक्सप्रेसवे पण बनत आहे जो थेट पुणे ते नांदेड पूर्ण मराठवाडा जोडेल.
*हा प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्य शासनाने तयार केला त्यामुळेच येथिल महापुरुष यांचे नाव द्यावे कोणत्याही एका पक्ष प्रमुख यांचे नको।*
अगदी बरोबर आहे
रस्त्याचं काम खूप सुंदर व अतिशय उल्लेखनीय चालू आहे प्रोजेक्ट खरोखर खूपच सुंदर आहे परंतु सर्वत्र सांगण्यात येत आहे की हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हिताचा व विकासाचा आहे या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांना शहरी भागातील बाजारपेठा अगदी सहज उपलब्ध होतील हे सर्व खरं आहे परंतु शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतातून बाहेर निघायला रस्ताच नसेल तर तो शहरी बाजारपेठा तर दूरच आहे आणि लोकल बाजारपेठेत सुद्धा पोहोचणार नाही हीच परिस्थिती समृद्धीच्या कडेच्या शेतकऱ्यांची झाली आहे सर्वत्र सांगण्यात येते की समृद्धी महामार्गाचा फायदा सर्वात जास्त शेतकरी वर्गाला होणार आहे परंतु हे सर्व उलट झालेला आहे वेळ मिळाला तर कधी समृद्धीच्या कडेला जमिनी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटा त्यांची काय हाल झाली आहे बाजारपेठा तर दूरच त्यांना रोजचे दुग्ध व्यवसायाचे नियोजन सुद्धा होईना रस्ते नसल्याने शेतातील पिक बाहेर काढण्याचा लांबच साधं रोजचं दूध डेअरीला देन सुद्धा मुश्किल झाल आहे समृद्धीच्या कडेला जमिनी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना समृद्धीच्या कामामुळे होणाऱ्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे परंतु या समस्यांकडे आज कोणीही लक्ष द्यायला तयार नाही समृद्धीवरून येणारे पावसाचे पाणी लोकांच्या शेतात घुसून गेली चार वर्षापासून लोकांचे शेत पिकत नाही जमिनी अक्षरशः उबळून गेले आहे कित्येकांना रस्ते नाही रस्त्या अभावी प्रत्येकांचे शेतमाल खराब होऊन नासाडी झाली आहे कित्येकांना दुग्ध व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे सर्वजण बघताय की रस्ता फार सुंदर झाला शेतकऱ्यांच्या हिताचा झाला परंतु शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समृद्धीच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांना एकदा भेट देऊन बघा मग कळेल
Arere, kahitari sudharna vhayla havi.
खरे तर हा मार्ग दिक्षाभूमी ते चैत्यभूमी असल्याने या मार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर समृध्दि महामार्ग असे असायला पाहिजे होते
असे महामार्ग स्वातंत्र्यानंतर लगेच बनवणे शक्य नव्हते पण ७०-८० च्या दशकात बनवले असते तर भारत आत्तापर्यंत एक संपन्न राष्ट्र बनला असता यात काही वाद नाही.
मुंबई गोवा हायवे हे जगातील आठवे आश्चर्य आहे तो हायवे बघायला देशविदेशातून पर्यटक येतात. एखाद्या कामाची कशी वाट लावायची हे ह्या हायवे कडे बघून कळत
राणे la सांग
रस्ता banayachya अगोदरच खराब होत चाललाय तिथं....
नालायक आहेत आमचे कोकणातले आत्ताचे सर्व राजकारणी
हे तुमच्या ग्रामपंचायत ला जाऊन विचार , आधी गावाचा विकास करा
It's still not complete! What a hopeless mind
राजमाता जिजाऊ समृद्धी महामार्ग असे नामकरण करावे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वरणीम चतुष्कोन बांधून खऱ्या अर्थाने भारत जोडला
Devendra fadanvis sir nitin gadkari ji cha project Jai bhim Jai Shri Ram Jai Maharashtra
Jai shri ram
Bhim ko Ram se mat jodo...ambedkar ki auakt nahi hai bhagwan se jodo...jodna hai toh alah se jodo ya kisi jehadi se jodo....Mim bheem wale apne gande muh se humare bhagwan ka naam na le warna jis gatar me din gujarat hai waha fek dege.....
Jai shree ram
Har Har mahadev 🚩🇮🇳🕉
Jai Hind 🇮🇳🚩🇮🇳
Jai Maharashtra 🕉🚩🇮🇳
Jai shree Ram 🚩🕉🇮🇳
A lots of Thx to Nitin Gadakri ji.
कॉलेज मध्ये असताना इतिहासात वाचले होते पहिल्या दुसऱ्या महायुध्दाच्या काळात मित्र पक्ष जिंकले आणि जागतिक मंदी मध्ये तरलें याचे कारण होते प्रशस्त महामार्ग
महामार्ग म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या च
एखाद्या महापुरुषाचे नाव द्यायला हवं होत.
स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, किंवा महात्मा फुले
Yevdhe dile te kmi jhale ka
Ekhadya falach nav dya. Santri mahamarg. Kasa vatta.
@@ganeshpatil6020 🤣
विकास फक्त मुंबई नागपूर आणि मुंबई गुजरात एवढाच मर्यादित ठेवा. राजकारणी आणि राज्याकर्त्यांची प्रकल्पाला नावं दिली की सर्व खुश..
C.M Shinde saheb 🙏 good wark🌷👍
शेतकरी समृद्धी महामार्ग नाव सगळ्यात उत्तम आहे ही कमेंट पंतप्रधान नरेंद्र मोदी पर्यंत पाठवावे 🙏🇮🇳🙏
Okk sangto me
Paise gheun ka tu fukat daan keli ka jamin🤨
😂😂😂
तू पाठवून दे मोदी शेट च्या व्हाट्सअप क्रमांकावरती! एवढा त्रास कशाला😂😂😂
खुप छान नितीन जी गडकरी साहेबांना खूप खूप shubbchyya
जय विदर्भ जय महाराष्र्ठ
Bhari 🤘
Vidharbhat kam hot ahet yacha khup anand ahe. Nahitar agodar amcha vidharbh durlakshit hota.
helpful
या महामार्गाला
राजमाता जिजाऊ किंवा बहिणाबाई चौधरी चे नाव द्या
बाळासाहेब ठाकरे या भागाशी काही संबंध नाही.
नेहमी भूमिपुत्रांवरच अन्याय होतो.
अगदी बरोबर भाऊ
फडणवीस यांचे नाव द्या त्यांच्या मुळेच हा महामार्ग झाला. ना शिवाजी महाराज ना बाळासाहेब
बरोबर आहे
☠️🤬🤬😡
Excellent
आता रस्त्याच्या कडेला बकाल वाटेल तशी दुकानें ढाबे उभे राहतील
तरी हे होऊ नयेत म्हणून एक सूची बद्ध प्लॅनींग ने परवानगी द्या
पूर्ण भारतात बकाल नियोजन नसलेली दुकानें ढाबे हॉटेल दिसून येतात त्या सौंदर्य निघून जाते
हा रस्ता शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी नाही वाटोळ करण्यासाठी आहे शेतकऱ्यांना रस्ता आहे का जाण्यासाठी
Tax आमही भरायचा आणी नाव ह्यांचे द्यायचे, त्य पेक्षा छत्रपती शीवाजी महाराजांचे नाव द्या
Ekdum barobar 👍
कन्नड घाटाचा विकास झाला पाहिजे. कारण तिथे ट्राफिक जाम होते.
कुटे आहे हा कनड घाट?
@@maheshkittur8888 Aurngabad javal
@@rahulrocks143 babarobar bolale ahet kadhi trafic hote kadhi rasta band hoto dagad ghasarlyane ani dangerous pan ahe
Nice
Called Development Thank you Devendraji and Gadkari ji
Instead bloody jatiwala politics and focus on Western maharastra
Jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Chhan Ahe Good.✌️🌹🌴🌲🌳🪴🍀🌿🌱Zade Lava
बीबीसी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे कामाचे अपडेट काय आहे...
या महामार्गाचे नाव अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे समृद्ध मैत्री महामार्ग असे हवे होते
Itke mothe nav kashala thevtat... Ek shabdat hot nahi ka
@@mayur.gadakhUPSC Maharashtra samriddhi marg❤
KAY THEWAL AAHE NAVAT FAKT SUVIDHA PAHIJE
अतिशय सुंदर माहिती. पण ह्या मार्ग विषयाचा एक पूर्ण माहितीपट प्रत्येक जिल्हाचा परिवहन कार्यालयात दाखवावा .
मोपलवार हा मालामाल झाला आहे ह्या प्रोजेक्ट मुळे
फक्त पवार, आणि ठाकरे कुटुंब मालामाल झालेले चालतात
Sure
Samruddhi Mahamarga He Nav Sarvat Bhari Nav Ahe....VA Nagpur To Mumbai Fast Connect Honar Yat Shanka Nahich VA Ha Dream Project Lavkar Purna Hoil... Nagpur To Goa Ha Project World Class Green Eco friendly Super Express Way Zhala Pahijet...👏🏻👌🏻
तसहि कुनिच या महामार्गाला समृद्धी महामार्गाशिवाय संबोधत नाहि. आमच्या कडे तर फक्त समृद्धी हे एकल सबोधनच चालते. चला समृद्धी नि जाउ असच म्हनतात.
बरोबर
शिंदे भाजप सरकारच खूप अभिनंदन करतो खरंच त्यांनी महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावरती नेहल आहे.जय महाराष्ट्र
🤣
असा महामार्ग मुंबई ते गोवा जो खड्ड्यांनी भरलाय तो जरा चांगला आणि कायमचा दुरूस्त करा म्हणजे आम्हा कोकणवासीयांना सुद्धा प्रवास करताना दिलासा आणि आनंद मिळेल. धन्यवाद.
6 month m bn rha h
केलाय ना भाऊ
Evadhya arund tunnel cha pranyana kharokhar phayada hoyil ka? Animal bypass passages jara rund asate tar multiple animals could cross the road at a time.
समृद्धी ग्राम तयार झाल्यानंतर शेतकर्यांना फायदा झाला तर या महामार्गाचा खरा उपयोग होईल....
Deshat fakt shetkari ch rahtat ka? Dusre samanya lok pan aahet na? Tyanna pan suvidha pahijet. Most of them only pay taxes!
यापेक्षा एवढा मोठा railway ट्रॅक बनवला असता तर किती traffic आणि किती जलद वाहतूक झाली असती भलं ती प्रवशी असो किंवा माल वाहतूक आणि सोबत अपघात हि झाले नसते पण काय म्हणावं आता गडकरी साहेबांना
भाऊ या महामार्गात एकही रुपया सेंट्रल गव्हर्मेंटचा नाही हा स्टेट गव्हर्मेंट चा प्रोजेक्ट आहे राहिला प्रश्न रेल्वेचा तर हावडा नागपूर मुंबई हा मुख्य रेल्वे मार्ग जो की भारतीय रेल्वेचा मार्ग आहे जो व्हाया खडकपूर टाटानगर बिलासपूर रायपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड नाशिक इगतपुरी कल्याण मार्गे जातो
माझा या प्रोजेक्ट ला विरोध नाही पण होणारे प्रदूषण अपघात यामुळे किंवा कोणत्याही रोड project हे फक्त उत्त्पन हेच टार्गेट ठेऊन केलेले असतात पर्यावरण निसर्गाची होणारी हानी याकडे भारत सरकार कधी लक्ष देणार आणि यारोडवर गर्मी च्या दिवसात without ac प्रवास करून दाखवा
Did Shana 🤣🤣
हो खर आहे तुमच पण दादा माझा मुद्धा पर्यावरण आणि प्रधुषण विषयी आहे
@@shankarsargar188 हो बरोबर
आमचं पाहा तेवढं पाथर्डी ते नगर, लई बरं होईल साहेब🙏
Its Sambhaji Nagar not aurangabad
Jay hind
Devendra phadanvis sahebancha ya dream project mude vidarbhala ek Navin Disha midel
किती लोकांनी dp आराखडा पाहिल्यानंतर जमिनी घेतल्या. इतक्या सढळ हस्ते मदत झाली त्यापैकी किती शेतकरी होते किती जन राजकारण्यांशी सबंधित होते ? शेतकरी समृध्दी महामार्ग
माझ्याव्यतीरिक्त आता आणखी कोणीतरी ओळखला खरा मुद्दा याच आनंद झाला. जमीनी चा खरा फायदा राजकारण्यांनी, त्यांच्या दलालांनी, त्यांच्या चमचेच उचलतात.
इतके वर्ष शिव सेना ने काही केले नाही, आता शेवटला येवून क्रेडिट घेतले, म्हणून बला साहेब ठाकरे नाव खराब केले
Fadnavis sahed,Great work.
Vikas vikas vikas.
मध्येच गाडीतील पेट्रोल / डिझेल / बॅटरी संपलं तर काय करायचं ? याची सोय दाखवण्यात आले नाही.
Gadkari Saheb kokana madhe daha Varsha rasta zala nahi
Good NH
अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन
अभिनंदन , पण घरकोंबडा तर विरोधात होता या मार्गाच्या , उद्घाटन थाटात संपन्न झाले त्यावेळी कोंबडा घरातच बांग देत होता , सूत्रांची माहिती
हा रस्ताअतिशय सुंदर आहे पण शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या शेतातला मान बाहेर काढण्यासाठी रस्ता नाही तसेच या रस्त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही
एका समृद्धी महामार्गासाठी राज्यातील सर्वच मार्ग खड्डेयुक्त केलेत.
खेड्यापाड्यापासुन ते अगदी शहरातील गल्लीबोळापर्यंत, सगळीकडेच खड्डे.
DF 🔥🔥🔥
टोल घ्या पण सेवा सुविधा आणि हवाई ॲम्बुलन्स सेवा ही द्यावी इतका लंlबीचा मार्ग तर त्यावर त्यातून प्रत्येक टोल वसुली मधून 250 रू, खर्च सुविधा द्याव्यात आणि जीवित हानी यावर ही खूप महत्त्वाच आहे असे वाटते मार्ग एखदा सुरू झाला की कोणी परत यावर लक्ष देत नाही म्हणून आधीच यावर लक्ष देत उपाय केल्यास त्यातून मार्ग व योजना आखल्या गेल्या पाहिजे हे सर्व महत्वाचं आहे
याना फक्त हाच महामार्ग पाहिजे त्यांना जनतेच देणं घेणं नाही कारण इतर मार्गावर मोठं मोठे खड्डे आहेत त्यात कितीतरी निरपराध. जनतेचा जीव जातो पण त्याकडे यांचे लक्ष नाही
Time wachel Car che maintenance wachel petro var 2000 Rupaye l wachel thanks Gadkari Sirji
दन्नकाऊन टोल वसुली करा
900 rs ahet,aajun thoda ghatla tr viman pravas hoil 😂
In India everywhere, we can see good Roads/Highways, but nobody can see Mumbai-Goa Road. Pl see the condition of the road Mumbai to Palaspe, don't go ahead.
कामं करायचं नाही , नाव द्यायला फक्त पुढे 😏😏
मुंबई गोवा महामार्ग कधी पुर्ण होणार कारण समृद्धी महामार्ग 2015 ला सुरवात झाली आणि 2022 ला 75% काम पूर्ण झाले कधी होणार मुंबई गोवा महामार्ग
HOIL RE BHAU JO PARYANT GADKARI AANI BJP AAHE
संभाजीनगर - राजमाता जिजाऊ नगर जोडणारा "महात्मा फुले समृद्धी महामार्ग" बांधा.
Modi hai toh mumkin hai ✌️
छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या नावावर असावे.
Only God will tell when Mumbai Goa Highway will be completed.
Not Mumbai Goa
Mumbai Kanyakumari NH 66
Work on progress
@@myjourneis432 doesn't matter it it's Kanyakumari, issue is the work is not happening. Or happening at snail pace and no accountability to complete.
sir fakt speed vadhanyawar ani dusarya jagi lawkar pohchnyawar laksh deu naka ... pan ya sobat jast speed mule jast accidents hou naye ya kade jast laksh dya..
bharpur kutumb udhvastha zalet ashya accidents mule
Bhayendar to naigoan railway parallel bridge कधी होणार आहे ते सांगा....
Time lagel te ajun 10 warsh lagel
बाळासाहेब ठाकरे मार्ग.....🔥🔥
जे नांव आहे ते बरोबर आहे
❤️🔥🚩हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग🚩❤️🔥
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव द्यावे 👍👍👍
लोकमान्य टिळांनी संपूर्ण रेल्वे आपल्या नावे करून घतली आहे लोक मान्य ट्रमीनस व इतर रेल्वे ची नावे मग ,महात्मा फुले ,राज. माता जिजाऊ ,आणि डॉक्टर आंबेडकर ,असे अनेक सुधारक आहेत त्याचे नावे कमीत कमी शंभर किमी अंतरावर चे विश्राम पॉइंटला द्यावे, म्हणजे नेमकं ठिकाण ,समजेल व नाव लवकिक ही होतील
ठिक आहे पण मुंबई गोवा महामार्गाणे तुमच काय घोड मारलय . का कोणाला कोकणी माणसाचा त्रास दिसत नाही.
Plz use Pol system,
गेल्या चार वर्षात ७०१ किलोमीटर समृद्धी महामार्ग तयार होऊ शकतो परंतु वीस वर्ष पुर्ण होऊन देखील मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही किती लाजिरवाणी गोष्ट एवढ्या कालावधीत जेवढे शासनकर्ते सतेत राहून गेले त्यांना लाज वाटायला पाहिजे की पनवेल ते माणगाव १२० किलोमीटरचा पहिला टप्पा यांना वीस वर्षात शक्य झाले नाही आणि पूर्ण मुंबई गोवा ४५० किलोमीटर नितीन गडकरी साहेब यांनी पूर्ण भारतातील रस्ते चकाचक केले परंतु मुंबई गोवा भारताच्या बाहेर आहे काय हा मोठा प्रश्न आणि या पुढे निर्लज्ज राजकारणी लोकांना मतदान करायचे की नाही हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनतेने ठरवायचं आहे.
कालांतराने टोल कमी करावा
Vasai - Nashik via wada connection kara. Manjhe direct Nagpur to Delhi via palghar
Kela janar ahe
नाही वापरणार दिल्लीला जाण्यासाठी नागपूर दिल्ली वेगळा रोड बनवला जाणार आहे वाया भोपाल झासी आग्रा
शेतकरी सम्रुद्धी महामार्ग
ह्म रोड च नाव सम्रुधी महामार्ग असायलापाहीजे
Last Vinash Aaghadi Govt named it after A Politician
Rakhadale Jalasinchan Project Complete Kara Maybaap Sarkar
Solution for car accident animals what's
Every 5km inbuilt the sonic speakers
Attached.
After get the result
Because sonic sound is vibrate the animals thats why? Inbuilt sonic sound that's not harmful for mans and women's because mans listening hears capacity is 7.4900 db
महामार्गाच्या मध्ये उंचवट्यावर झाडे लावली पाहिजेत, अपघात, प्रदुषण कमी होईल
Dr Babasaheb Ambedkar samruddhi mahamarg, Karan nagpur cha itihash saglyna mahit ahe
Bhak bhimte
जालना नांदेड समृद्धी महामार्ग चे काय झाले
कधी सुरू होणार आहे
टोल नाके भरपूर आहेत
1:58
Maharasha cha king of chhatrapati shivaji maharaj che naav dyayla have hote ,aani Goa mumbai haiwey banava tayla baalasaheb thakhre nav dayve
Sab se Zayada Acidant is Hay way par huwe hai
what about NH66
Mumbai Pune distance 90 km toll 330 rs. Per km 3-4 rupaye toll kon bharmar ahe ka ?
55000 kotiche 2 lakh koti nahi kele tar bagha.... Fakt till vasuli
महात्मा गांधी समृद्धि महामार्ग असे नाव पहीजे होते
Credit goes to fadanvin 👍👍
वेजापुर मध्ये शिडी हे आमच्या गावातुन जातो
गडकरी साहेब यांची चाल
आमचा कोकणही समृद्धी विकासाची वाट वाहतय....
BJP CHI SATTA AAHE ANI JO PARYANT GADKARI AAHE TOPARYANT LAWKARACH HOIL
मुंबई गोवा महामार्गावर कधी होणार