ते साडे पाचशे कोटी गेले कुठे? महाराष्ट्र भाजपात हाणामारी !
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- ते साडे पाचशे कोटी गेले कुठे ?
महाराष्ट्र भाजपात हाणामारी !
#नरेंद्रमोदी #अमित_शाह #देवेंद्रफडणवीस #narendramodi #devendrafadnavis #eknathshinde #ajitdadapawar #sharadpawar #udhavthakkarey #chandrakantbavankule #bjp
लोकांच्या पैसा लुटायचा आणि त्यातूनच सत्ता आणायची हे भाजपाचे तंत्र शेवटी फेल गेले महाराष्ट्रात म्हणून मराठी सर्व जनतेचे खुप खुप अभिनंदन! जय महाराष्ट्र!
पाटील साहेब तुमचा आभ्यास खुपच छान आहे आपण साडे पाचशे कोटींचा हिशोब सांगितले आपण तर भाजपचे कपडेच ऊतरवलात जय महाराष्ट्र
फारच अभ्यास आहे आपला अभिमान आहे तुमचा धन्यवाद
Patilsaheb. Aapala. Vidio. Barobar. Aahe. Mag. Notta band kelya b tevha. 1. Varsha banket. Jaun. Gadya bharun. Paise. Ghari. Gheun. Gele. To Paisa. Kothe Gela. Tyachapan. Shodha. Lawava. Patilsaheb. Krupayakrun. Te. Kara. Wa vidio banva
सर खूप छान विश्लेषण जय महाराष्ट्र
साहेब आपल्या सारखे पत्रकार आहेत म्हणून कमी शिक्षण असलेले आमच्या सारखे लोकांपर्यंत पोचवण्यात आपण सुंदर विश्लेषण करता धन्यवाद जय महाराष्ट्र
साहेब तुमचं खूप अभिनंदन.उत्तम वाचा फोडलित.अत्यंत सुंदर vdo. ह्या भाजप वाल्यांचे.काय धंदे चालले आहेत हे आमच्या सारख्या सामान्य मतदारांना समवावल्या बद्दल लाख लाख धन्यवाद.
राजू पाटील धन्यवाद!
आपण भाजपाची काळी बाजू जनतेच्या समोर आणली.
महाराष्ट्रातील बरेच पत्रकार,U tuber हे शरद पवारांना शिव्या देऊन आपले पोट भरतात.
50 खोके एकदम ओके, खासदारकी झाकी है विधानसभा अभी बाकी है
फार अचूक सांगितले आभारी आहे
अशा महायुतीतील जाहीर न झालेल्या बातम्या वाचकाना व श्रोत्यांपर्यंत पोचवून महायुतीतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल आपले जाहीर आभार
धन्यवाद.
अप्रतिम व अचूक विश्लेषण आहे.सर्व गोष्टी वास्तववादी व पटणार् असे आहे.
धन्य धन्य हो पत्रकार साहेब धन्य धन्य आपल्याला धन्यवाद अभिनंदन राजू पाटील सर आपलं
लाट आली धावून, निधी गेला वाहून,
आ
भाडनविस नी ही 500 कोटी गडप केले असेल
*हपापाचा माल गपापा!*
भाऊ पैशापेक्षा विचारधारा महत्वाची. ही निवडणूक जनतेन हातात घेतली होती.
सत्यमेव जयते 🚩
भारतीय संविधान व भारतीय लोकशाही टिकली पाहिजे 🚩🚩
धन्यवाद साहेब यां अशा गोष्टी सामान्य लोकांना पोहचविले बाबत
हे हिंदुत्ववादी पत्रकार विशिष्ट समाजाचेच का आहेत.यांना मतदान करताना हिंदू असणारा मतदार मतदाननंतर शूद्र होतो
लाख मोलाचे वाक्य, नंतर शूद्र व शून्य ठरणार्यांसाठी. काळा राम अजून तरी त्यांचे साठी काळाच आहे. खरा राम मराठी माणूसच आहे.
हीच तरी गमत आहे.मलिदा खायला विशिष्ट जातीचे असतात आणि हिंदुत्वाचे पांघरून घेतात.
@@keshavgeete2466एकदम बरोबर,असेच हिंदुत्वाचे पांघरून घेवून अलिबाबा चाळीस चोरा सह गोहाती ला मलिदा खायला गेलेले सर्व महाराष्ट्र ने पाहिले.
राजु पाटील साहेब आपण फारच सद्गुणी आहत !! जॉर्ज सोरोस कडुंन किति खोके मिलाले ?? आश्चर्य आहे की यू ट्यूब तुमच कौतुक करणार्या कॉमेंट्स दाखवत आहेत !! मलाही ही पोस्ट लिहितना यूट्यूब खुप त्रास देत आहे !! हर हर महादेव !!
निधी यवो अथवा न यवो पूरोगामीत्व सोडु नका निधी किंवा ते घेणारे संपतात पुरोगामित्व संपत नाही
भाऊ तोरसेकरना,चपटिहि मिळाली नाही. त्यामुळे छातीत कफ झाला.दम लागतो.😂सुर्यवंशी, कुळकर्णी टकल्यावरचे केस उपटत आहेत.😢
😂😂😂😂
छातीत कफ झाला दम लागतो त्या साठी २०० मिली गोमुत्र घ्यायचे. १००% भारतीय उपाय. चपटी हा फिरंग्यांचा उपचार.
उत्तम विश्लेषण केले सर या लोकांना जनतेनी करेक्ट कार्यक्रम केला योग्य आहे.
भाऊ तोरसेकर, एक कोणी कुलकर्णी, सूर्यवंशी हे ते भावी आमदार. उरलेलं पाप विधानसभेत फेडले जातील. 😀😀😀😀
उत्तम माहिती दिलीत धन्यवाद,यांचे असेच कपडे उतरवा
खूप छान विश्लेषण सर.
राजू पाटील साहेब जय महाराष्ट्र. आता भाजप महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याशिवाय दम घेवू नका. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद
टरबूजात असतील दुऱ्या कडे हे ते पैसे ठेवायचं नाय .
एकदम खरं आहे साहेब जोरात रडत आहेत
राजू पाटील सर खूप खूप सुंदर छान माहिती दिलीत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
टीव्ही चॅनल यांनी असा कार्यक्रम नेहमी दाखवावा कारण जनता हुशार आहे पण अजून जागृत होते आणि मग करेक्ट कार्यक्रम करते
खूप खूप धन्यवाद सर
BJP कशा प्रकारे election जिंकते हे यावरून दिसून येते.
छान विश्लेषण
नमस्कारा पाटील साहेब तुम्ही जे बोललात ते शंभर टक्के खरं आहे कारण मि पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे
पाटील साहेब
निर्भीड विश्लेशण!
एकदम चांगलीच बातमी बाहेर काढली अभिनंदन
पाटील सर खूप छान विश्लेषण केले आहे.
भाऊ तोरसेकर या मुळेच नाराज आहेत का? 😂😂
राजू पाटील साहेब अभिनंदन तुमचं आपण खूप छान विसलेषण करता. भाजपचे काळे धंदे आपण आभयास पूर्वक बाहेर काढतां.
जय महाराष्ट्र साहेब
साडेपाचशे कोटी कुठे गेले याचा हिशेब सांगता येणार नाही कारण ,गल्ली ते दिल्ली पर्यंत काय चालते तसेच संपले.
छान विश्लेषण.❤
महाराष्ट्र ,मुंबई शेतकरी, त्यांच्या जमिन लुटण्यासाठी भाजपला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे आहे
Eknumber 👍🏻
छान बातमी पत्र धन्यवाद सर
वास्तव मांडणी अभिनंदन पाटील साहेब
नक्कीच..........हा आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे हे सर्वसामान्य लोकांनी भुरट्या सुरटया लफंग्या पुढारयाना व नेतेमंडळींना दाखवून दिले आहे.
🌱🌱 शेतकरी, कष्टकरी व कामगार जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
पाटील साहेब दुर्जनाचे आन्न तुमच्या पोटात जात नाही म्हणून तुम्हाला सत्य बाहेर पडण्यासाठी संधी मिळेल आपल्या संतभूमी महाराष्ट्रातील शेतकरी सैनिक वारकरी यांची दूवा आपल्या पाठीशी निश्चित आहे आपल्याकडून हीच अपेक्षा धन्यवाद
Good
550 कोटी खिशात कोणाच्या, भाजप शोध सुरु.
आता ED लावणार का
एकदम बरोबर आहे
खोट्याच्या नशिबी सोटा हेच खरे.
भाऊं तोडसेकर ( प्रतिपक्ष ) कुलकर्णी ला पण किती मिळाले सांगा 😄😄
😂😂😂
ते तर मोठे हक्कदार आहेत. कारण वर्षाच्या बारा महिने तीनशे पासष्ट दिवस हेच काम करत होते त्यात ते भाऊ आघाडीवर होते त्यांना तर मिळाले पाहिजे.
घाटकोपर मध्ये सोन्याची बिस्किटे आलेली. पण पकडली गेली.
😂😂😂😂😂😂😂
फोडलेले आमदारांसाठी लागलेले कोट्यवधी अधिक ५५० कोटी v. ९ खासदार
किती बरं strike rate असावा
Hahaha😂😂😂
अफरातफरीवर जगणारा पक्ष 500 कोटी पळवण्यात पंडीत आहे....
भाजपनीतीत जे जे महाराष्ट्रात आहे ते गुजरातमधे जातं हे सर्वांना माहीत आहे...तिकडेच मिळतील 5500 कोटी..
आपण सर्व लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांच अभिनंदन
जनतेला लोकशाही पाहिजे हुकूमशाही नको
पेड पत्रकारांना भान न राहून प्रचंड अवास्तव फेकुगीरी केली ती सुशिक्षित मतदाराला न पटल्याने मोठा मतदार वर्ग बाजूला झाला हे ही वास्तव आहे सर 🙏
एकदम बरोबर ऊ सर.आणि पैसा कमी फेकलानाही खूप पैसे वाटप झाले.पण जनतेने ह्या चोरांना ही का दाखवला.
खूप छान होते विश्लेषण 🎉🎉🎉🎉🎉🎉
टरबुजाच्या घरी गेला
साडे पाचशे कोटीचं काय घेऊन बसलात....
पुनित बालनने हजार कोटींच्या वर खर्च केले पुण्यात.....
😂😂😂
Aata kasba avghad aahe dhangekar sathi nusta paisya cha pur yenar aahe kasbya madhe vidhansabhela
पत्रकार हा निस्वार्थी असावा. जनतेचे प्रश्न मांडणारे असावे.
फडणवीस साहेब हे सत्य आहे का उत्तर दिले पाहिजे का जनतेला वेठीस धरुन या पैसाचा
अत्यंत मामिॅक पॅकेज प्रकरण सादर केले ✌🏻👌🇧🇴
भा.ज.प.पक्ष विश्वास घातकी आहे ईडीला झोप लागली आहे पैसे गेले कुठे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर
Kulkarni, Suryvanshi, Torsekar and company not paid
५५०कोटी हे लोकसभा निवडणुकीत चूकीच्या उद्देशासाठी खर्च करण्यापेक्षा विकास कामांसाठी किंवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा बेरोजगारांना भत्ता, किंवा शिक्षण , आरोग्य अशा विधायक कामासाठी खर्च केले असते तर लोकसभेत सकारात्मक बदल दिसून आला असता.
आरे बापरे साडेपाचशे कोटी? सत्य कधीतरी उघडकीस येत असते.अती तेथे माती हे महापाप आहे.परमेश्वर माफ करणार नाही.महाराष्ट्र झुकणार नाही जय भवानी जय शिवाजी.
ज्यांनी निधी हडप केला त्यांच्यावर ED लागेल का
अभिनंदन साहेब आपल
म्हणजे १२५ कोटि प्रत्येक मतदार संघात दिले मग खाल्ले टरबूज ने आणि सोशल मिडियातिल गु.भक्ताना मिळाले ४० पैसे पर कॉमेट या गु. भक्ताना लाज च नाहि
chan .
सर खुप छान माहिती 🙏
बादशहा नका म्हणू त्यांना ठगे म्हणा
इडी लक्ष देईल का? मनी लॉंड्रीन्ग केस होत नाही का?
👌👌
👌👌🙏🙏 khup khup chhan Visleshan
कोठून आले एवढे पैसे? Electrol Bond चा पैसा असावा
मला वाटते काही चिरीमिरी तुमच्या पर्यन्त पोहोचलेली दिसत नाही.
❤ जय महाराष्ट्र ❤
जनतेने निवडणूक हातात घेतली पैशाला जनतेने जुमानले नाही
साडेपाचशे कोटी म्हणजे फक्त अकरा आमदारांच्या किमतीत पंचेचाळीस खासदारांची अपेक्षा ठेवणे म्हणजे फारच जास्त.
आपल्या पत्रिकारितेला सादर नमन
❤❤❤❤
छान रिपोर्टींग ❤
यू tuber चे व्हिडिओ बघितले. त्यांचे दुःख बरेच मोठे आहे. तेच पक्ष त्यांना नोटिस पाठवीत आहे.😂😂😂
आपल्या विश्लेषणाची मतदार योग्य निर्णय घेणार हे नक्की
Right speech 🙏🙏🙏👌
सत्य सांगितलेत. RUclips वाले लोकसभे नंतर रडताहेत.
खूप चांगली माहिती दिलीत
त्यान्च्या ह्या कुविचारांची सजा त्याना मिळाली . मराठीत एक म्हण आहे जो दुसर्या साठी खड्डा खनतो किन्वा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो नेमके तसेच झाले .
हेच युट्यूबर इतर पत्रकार मंडळींस *चाय बिस्कुटवाले * म्हणून हिणवत असतात. पण स्वतः मेवा खात असतात.
काळ्या ला पांढरा आणी पांढर्या स काळा म्हणून संबोधित केले तर संबोधित करणारा हा कोण ? ते जनतेला कळतय ।।
५५० कोटी रुपये मिळाले त्या मुळेच महाराष्ट्र भाजप ४५+ बोलत होते
नमस्कार सर 🙏
फारच सरळ आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले रिंगण नंबर वन ❤
हा काय त्यांच्या मिटींगला होता काय अरेबाबा हजारो कोटी गेले असतील.