जय महाराष्ट्र.भरतशेठ गोगावलेंनी अगदी सुरुवातीलाच सांगितले होते टर्म संपुन दुसरी टर्म अर्धी झालेली असेल तेव्हा हा निकाल येईल.कसली जबरदस्त भविष्यवाणी होती.सुदैवाने शपथविधी चा कोट Hangar ला तसाच राहिला. पुन्हा एकदा माझ्या मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
3 वर्ष झाली तरी अजून तारीख पे तारीख खर म्हणजे हा विकला गेलाय फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा केंद्र आणि राज्य सरकारवर फक्त फटकारे मारतो त्यामूळे लोकांना भास होतो की खरच न्याय देण्याचा काम करतो पण हा पण विकला गेलाय पूर्ण हे उघड उघड दिसतंय नाहीतर हे सरकार 3 वर्ष चाललं नसत आपली न्यायदेवतेने डोळ्यांवर काली पट्टी बांधले ती आता पूर्ण आंधळी आणि बहिरे झाले
सर्व देशाला माहीत आहे. फेकूच प्रेशर असणार.. देश अराजकतेकडे चाललाय हे नक्कीच. सरन्यायाधीश स्वतःच्या जीवाला घाबरत असणार. जज लोयाचे काय झाले. ? कोण ऊगाच मरणाला आमंत्रण देईल.
आपल्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात एक हि सरन्यायाधीश स्वाभिमानी नाही का आपल्या महाराष्ट्रासाठी किते क हुतात्म्यांनी आपल्या जीवाच बलीदान दिल या महाराष्ट्रासाठी आणि हे न्यायाधिश फक्त एक निकाल देऊ शकत नाहीत हे फार मोठं आचार्य आहे
सरन्यायाधीश साहेब तुमच्यावर जर वरती प्रेशर असेल ना तर तुम्ही सरन्यायाधीश पदाचा राजीनामा द्या आणि लोकांना कळू दे कोणाचा तुमच्यावरती दबाव आहे ते यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाली अपेक्षा सोडून द्या न्याय आता जनतेच्या दरबारात होईल
सर्वसामान्य जनतेला सर्वोच्च न्यायलावर विश्वास वाटत होता की सर्वोच्च न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत नसेल पण आता अस दिसत आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे का, जस फुटीर आमदारांना भाजपाने सांगितलेलं की तुमचे कार्यकाळ पूर्ण होणार, अपात्र होण्यापासून तुम्हाला संरक्षण दिले जाईल तसेच घडत आहे. सर्वोच्च न्यायालय जर न्याय देऊ शकत नाही तर देशातील जनतेने कोणाकडे आशेने पहावे ?
कशाला निकाल देता आणखी दहा वर्षे नी लावा.मग नवनीत राणाचा निकाल ताबडतोब कसा लावलात अजब कारभार ,भाजपवाले असेल तर न्याय ताबडतोब .जनता हे फक्त पाहतच राहते.सत्तेचा दुरूपयोग बाकी काही नाही.
आज भाजप आणि मोदी ने न्यायाधीश च विकत घेउन घेतले आहेत तर जनतेने न्यायासाठी कोनाकडे अपेक्षेने बघावे..मोदी,भाजप आणि देशातील कोर्ट ला सांगणे आहे की तुम्हाला जेवढा अन्याय करायचाय तेवढा करून घ्या.. पण एक दिवस तुमचा घड़ा भरेल..
तुम्ही कोणीही न्यायधिश म्हणून म्हणा पण कोडं आहे हे सोडवण सरण्यायाधीश यांना सुटेणास झाले आहे.आमच्या बापाने संविधान देऊन ठेवले आहे. तरीही सरण्यायाधीशना निकाल देण जमत नसेल तर. सर न्यायाधीश म्हणावं कुणाला असा प्रश्न निर्माण झाले आहे. सात्यमेव जयते 🙏🏻
सर न्यायाधीश स्वतः हे सरकार अनैतिक आहे म्हणाले होते परंतु आता कुठे माशी शिंकली तारीख पे तारीख देत आहेत आता निवडणूक आचारसंहिता लागणार आहे पण निकाल काय लागत नाही हे महाराष्ट्राचे शोकान्तिका आहे
Last week he said that people are fade up off delay in courts. They want results. Today he is behaving differently. It seems that he is under tremendous pressure
लोकांच्या न्यायालयात तर शिवसेनेला लोकसभेला निर्णय मिळालेला आहे.. सुप्रीम कोर्ट केव्हा देनार.... सुप्रीम कोर्टात खुर्च्या उबवण्या पेक्षा राजीनामा दिला चांगला... सुप्रीम कोर्टा पेक्षा इंग्रजांचे कोर्ट नेहमी चांगले होते... काय या स्वातंत्र्याचा फायदा... तारीख पे तारीख 😢
एक निषेध म्हणून पवार साहेब व उद्धव ठाकरे यांनी यांचीका काढून घ्याव्यात व कोर्ट विकल गेल आहे हे मुद्दे विधान सभेला महाराष्ट्रात लोकांना स्टेजवरून सांगावे 101टक्का सरन्यायाधीश हे निकाल देऊ शकत नाहीत.
सरन्यायाधीश साहेब तुम्ही करोडो लोकांच्या भावना डांबून ठेवल्या आहे
NEET EXAM SCAM. मध्ये देशाच्या educated युथ ने या गाढवी न्यायाधीशाच्या अकलेची आऊकत ओळखली. निव्वळ गाढव आहे जज. थू थू थू
करोडो घेऊन,, कोरोडो लोकांच्या भावना किरकोळ आहेत,, घे समजून,,,,
निकाल इलेक्शन झाल्यावर लागेल याची खात्री लोकांना झाली आहे
सर्व ढोंग बाजी चालू आहे
जय महाराष्ट्र.भरतशेठ गोगावलेंनी अगदी सुरुवातीलाच सांगितले होते टर्म संपुन दुसरी टर्म अर्धी झालेली असेल तेव्हा हा निकाल येईल.कसली जबरदस्त भविष्यवाणी होती.सुदैवाने शपथविधी चा कोट Hangar ला तसाच राहिला. पुन्हा एकदा माझ्या मराठी बांधवांना मानाचा जय महाराष्ट्र.
2 years zal nikal lavtyat
Ky savidhan ahe
ED व कोर्ट असेच वागत राहिले तर भारताचे बांगलादेश झाल्या शिवाय राहणार नाही.
Khare ahe deshat krantichi garaj ahe muslim countries na manale pahije kase hi aso tech kranti Karu shakatat.
अतो झाल की संयम बाळगणारा पण वैतागतो.खरतर निर्णयासाठीची उत्सुकता पण उरलेली नाही.
न्याय देवतेवरचा ही विश्वास कमी झाला आहे
न्याय देवता महणू नका.देवतांचा अपमान होईल.
बरोबर
@@ashokmasurkar7814गाढवी जज.😂😂😂
हे खरं आहे
भावी खासदार चंद्रचूड साहेब
राज्यपाल
मोदींच जर येव्हड प्रामाणिक पणे काम केल तर राष्ट्रपती सुध्दा होतील
उज्वल निकम सारख
राज्यपाल होणार
😂🤭
कोर्टा कडून न्याय मिळेल ही अपेक्षा चुकीचे आहे देशाच्या सत्तेवर बीजेपी आहे तोपर्यंत
सुप्रीम कोर्ट आता जुमला कोर्ट झाला आहे
You are absolutely right in India Everything sale do not teach.
न्यायालय विकल आहे असे वाटत आहे
भावी राज्यपाल
निकाल 100 वर्षानी लागला तर बर होईल😅
वकिलाने कोर्टाचे जखमेवर मीठ चोळले आहे असे झाले तर लवकर निर्णय होईल
3 वर्ष झाली तरी अजून तारीख पे तारीख
खर म्हणजे हा विकला गेलाय फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा केंद्र आणि राज्य सरकारवर फक्त फटकारे मारतो त्यामूळे लोकांना भास होतो की खरच न्याय देण्याचा काम करतो
पण हा पण विकला गेलाय पूर्ण हे उघड उघड दिसतंय नाहीतर हे सरकार 3 वर्ष चाललं नसत
आपली न्यायदेवतेने डोळ्यांवर काली पट्टी बांधले ती आता पूर्ण आंधळी आणि बहिरे झाले
त्यात भडकण्यासारखं काय होतं ??
Satya Karu asate . Satya bolayache dhadas dakhawale mhanun jakhamewar mith cholale gele.
भ्रष्टाचारात बरबटलेल्या देशात न्यायाधीश कसे स्वच्छ असेल ..... सहजच विकल्या गेलेल्या न्यायालयाला कोण सांगणार....
निकाल देऊच शकत नाही
दबाव कुणाचा आहे,जनतेला माहीत आहे ,
एकेक निकाल लावा सरन्यायाधीश साहेब 😊
आचारसंहिता लागल्यावर निकाल लागेल तोपर्यंत आमदाराची कालमर्यादा संपलेल्या असतील
सकले विकले आहेत...
आत्ता न्यायालय चंद्राचूड साहेबांवर्ती पण विश्वास राहिला नाही अजून किती वेळ घेणार आहेत फक्त तारीख पे तारीख चालू आहे
न्याय जनता देणार न्यायालय नाही !! हेच घडणार नीवडणुक होईल पण नीकाल येणार नाही ! न्यायधीश खरं बोलले त्यांच्यावर पण प्रेशर असत !!
निकाल लवकर लागणार नाही
प्रेशर कोणाचा असतो ते कळलं का😂
सर्व देशाला माहीत आहे. फेकूच प्रेशर असणार.. देश अराजकतेकडे चाललाय हे नक्कीच.
सरन्यायाधीश स्वतःच्या जीवाला घाबरत असणार. जज लोयाचे काय झाले. ? कोण ऊगाच मरणाला आमंत्रण देईल.
सांगून टाक एकदाचा प्रेशर कोणाचा आहे
अश्या न्यायालया कडून न्यायाची कसली अपेक्षा करता
चंद्रचूड १० ला नोव्हेंबर मध्य रिटायर होतील . त्यापुर्वी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे
निकाल फिक्स असु शकतो तारीख पे तारीख जज साहेबावर खुप दबाव आहे
किती दिवस चालेल तारीख पे तारीख
न्यायालय विकले गेले आहे 😂😂😂😂🎉🎉🎉🎉😮😮😮
पुचाट आहे निर्णय देऊच शकत नाही फक्त तारीख देण्याचा अधिकार दिला कसले घटनचे कि घनट्याचे अभ्यास करत आहेत
खोके पोहचले....
😀😃
न्याय काय लागेल हे कळून यॆतय, सर्व टाईम पास चालु आहे
न्यायाधीश देशाचा जनतेचा मायबाप पण अपात्र आमदार खटला लाबवला त्यामुळे जनतेच्या मनात अनादर आहे
याचा निकाल जनतेच्या न्यायालयातच लागणार
आपल्या छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात एक हि सरन्यायाधीश स्वाभिमानी नाही का आपल्या महाराष्ट्रासाठी किते क हुतात्म्यांनी आपल्या जीवाच बलीदान दिल या महाराष्ट्रासाठी आणि हे न्यायाधिश फक्त एक निकाल देऊ शकत नाहीत हे फार मोठं आचार्य आहे
सर न्यायाधीश चंद्रचूड साहेब तुम्ही भावी राष्ट्रपती होणार सिद्धार्थ शिंदे विधानसभेला भावी आमदार चंद्रचूड भडकण्यापेक्षा केस मागे घ्या म्हणून सांगा
अशीच डिल झालेली असणार.
एकच पर्याय सुप्रीम कोर्टातून केस withdraw करणे
वाव, मस्त, निवडणूक झाल्यावर म्हणजे 5 वर्षानी निकाल द्या,
जनतेच्या न्यायालयात निर्णय मिळणार कोर्ट म्हणजे टाइम पास झाला आह न्याय मिळणार नाही 😢
सगळी न्याय व्यवस्था विकली गेली आहे😂😂😂
निवडणुका होई पर्यत निकाल जाहीर होणार नाही
सरन्यायाधीश साहेब तुमच्यावर जर वरती प्रेशर असेल ना तर तुम्ही सरन्यायाधीश पदाचा राजीनामा द्या आणि लोकांना कळू दे कोणाचा तुमच्यावरती दबाव आहे ते यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाली अपेक्षा सोडून द्या न्याय आता जनतेच्या दरबारात होईल
सरन्यायाधीश पण विकले आताा महासत्तेपुढे
आता मला कळलं निकाल लागला मी तरी शिवसेनेच्या बाजूने लागणार नाही कारण सरन्यायाधीश हे शिंदे च्या बाजूने आहे
भावी राष्ट्रपती, राज्यपाल, नाही तर हमखास खासदार होणार, शुभेच्छा
चंद्रचूड साहेब manage झाले आहेत असं वाटायला जागा आहे
१००टक्के तसेच आहे.
सर न्यायाधीश आपल्या न्यायव्यवस्थेवर आपला हि आणि जनतेचा ही विश्वास उडाला आहे
निकालाची आता गरज नाही आनंदात रहा जयभीम जयशिवराय जयभैरव
आता न्याय मिळून पण काय उपयोग.
सर्वसामान्य जनतेला सर्वोच्च न्यायलावर विश्वास वाटत होता की सर्वोच्च न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करत नसेल पण आता अस दिसत आहे की सर्वोच्च न्यायालय सुद्धा केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे का, जस फुटीर आमदारांना भाजपाने सांगितलेलं की तुमचे कार्यकाळ पूर्ण होणार, अपात्र होण्यापासून तुम्हाला संरक्षण दिले जाईल तसेच घडत आहे.
सर्वोच्च न्यायालय जर न्याय देऊ शकत नाही तर देशातील जनतेने कोणाकडे आशेने पहावे ?
कोर्टावर विश्वास राहिलेला नाही जोपर्यंत भाजप सत्तेवर आहे तोपर्यंत निकाल नाही निकाल जनताच लावेल
भडकणारच. दुखती नस दाबल्यावर हे असच होणार.
निकाल हा निवडणूक झाल्यानंतर लगेल
😂27नोहेबर2099ला😮 निकाल लागणार तो पर्यंत आदित्य ठाकरे चा
मुलगा आमदार असेल😮😊
मोदींचा पण नातू होऊ शकतो.
कशाला निकाल देता आणखी दहा वर्षे नी लावा.मग नवनीत राणाचा निकाल ताबडतोब कसा लावलात अजब कारभार ,भाजपवाले असेल तर न्याय ताबडतोब .जनता हे फक्त पाहतच राहते.सत्तेचा दुरूपयोग बाकी काही नाही.
कोर्टा war wishas rahila nahi aata
देश मे केवल नरेंद्र मोदी नहीं, सर न्यायाधीश और निर्वाचन आयुक्त भी तानाशाह है।
कोर्टावर विश्वास ठेवण्या पेक्षा जनतेच्या कोर्टात या. नक्कीच फायदा होईल.
महाखेळ महाराष्ट्राचा..... विधानसभा निकालाच्या दिवशीच निकाल द्या..... व्याख्यान देण सोपं असतं....पण सरन्यायाधीश कृतिशील कधी होणार
आज भाजप आणि मोदी ने न्यायाधीश च विकत घेउन घेतले आहेत तर जनतेने न्यायासाठी कोनाकडे अपेक्षेने बघावे..मोदी,भाजप आणि देशातील कोर्ट ला सांगणे आहे की तुम्हाला जेवढा अन्याय करायचाय तेवढा करून घ्या.. पण एक दिवस तुमचा घड़ा भरेल..
सरन्यायाधीश च bjp चा आहे त्यामुळे निकाल अपेक्षित नाही
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या देशात न्याय पालिकेकडून अपेक्षा आता नाहीत
भाजप आहे तोपर्यत कोणालाही न्याय मिळणार नाही.
सुप्रीम कोर्ट हे सुद्धा केंद्र सरकारच्या दबावात आहे
असे न्यायालय बंद करण्यात यावे यांना कोणताच निर्णय घ्यायचे नसेल तर राजीनामा द्यावा
निकाल लेठ जाला
पक्षांतर बंदी कायदाच रद्द करा कारन त्याचा उपयोग नाही तर ठेवता कशाला
वाढपी सत्याचा उरला नाही मग क्षेत्र कोणतेही असो
हे काय कोर्टाचे प्रवक्ते आहेत का?
तुम्ही कोणीही न्यायधिश म्हणून म्हणा पण कोडं आहे हे सोडवण सरण्यायाधीश यांना सुटेणास झाले आहे.आमच्या बापाने संविधान देऊन ठेवले आहे. तरीही सरण्यायाधीशना निकाल देण जमत नसेल तर. सर न्यायाधीश म्हणावं कुणाला असा प्रश्न निर्माण झाले आहे.
सात्यमेव जयते 🙏🏻
अगदी बरोबर बोललात !
न्यायाधीशांना जर न्याय किंवा निर्णय देता येत नसेल त्यांनी फुकटचा पगार खाण्यासाठी खुर्चीवर बसून/चिकटून राहू नये, अस मला वाटतं !
साहेब हा खटला पाठी घ्यावा निषेध करावा व संपुर्ण महाराष्ट्रालाच न्यायालय करून आंदोलन करू
सरळ सरळ ठाकरे व पवार यांनी आपल्या केसेस मागे घ्यावेत .
न्यायालय बंद करायला पाहिजे
साहेब तुम्ही न्याय कधी देणार एवढ्या गंभीर विषयावर इतका वेळ 🙏
गेल्या 10 वर्ष्यात न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. भावी राज्यसभा खासदार चंद्राचूड साहेब.
अन्यालयच आहे ते
वस्तुस्थिती कोर्टासमोर ठेवणे व जवळची तारीख मागणे म्हणजे कोर्टाला आदेश देणे असे होत नाही हे तरी सर न्यायाधिशांना समजायला हवे होते.
दबाव कुणाचा देशाला माहित आहे
कोर्ट सुद्धा निर्णय देवू शकत नाही तर जनताच यांना न्याय देईल कोर्ट सुद्धा मॅनेज होते यावरून दिसून येत आहे
कोर्टाचा संताप अयोग्य ! त्या वकीलाचे आभार !
Shame on sc
साहेबांचं मुलगा पण मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत आहे, त्यामुळे सरकार कडून आश्वासन असेल की मुलाला जज म्हणून घेतो high court मध्ये 😅
सर न्यायाधीश स्वतः हे सरकार अनैतिक आहे म्हणाले होते परंतु आता कुठे माशी शिंकली तारीख पे तारीख देत आहेत आता निवडणूक आचारसंहिता लागणार आहे पण निकाल काय लागत नाही हे महाराष्ट्राचे शोकान्तिका आहे
कोर्टाने निकालाचा खेळ मांडला आहे अडचण काय आहे निकाल नाही दिला तरी चालेल हिंमत असेल तर कोर्टाने धनुष्यबाण चिन्ह गोठवा मग समजेल शिवसेना कुणाची
एक निकाल द्यायला वर्ष लागतं आणि त्यामुळे अपराधीचा जोम वाढतो व घटनाबाह्य वर्तुणुकीला न्यायाधीशांची मुक संमती आहे असेच सामान्यांना वाटते.
काही नाही होणार फक्त वेळ काढू पणा चाला आहे
दबाव आहे प्रचंड , निकाल होऊच शकत नाही कारण दबाव
न्यायालयाने देशाच्या भवितव्याचा विचार करावा.हा देश स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून मिळाला आहे कुणा एका साठी जहागिरी बनू नये.
Last week he said that people are fade up off delay in courts. They want results. Today he is behaving differently. It seems that he is under tremendous pressure
लोकसभेप्रमाणे विधानसभेला झोपणार
निकाल खरा जनताच लावणार
तुमचा निकाल कधीही लागु द्या
काही फरक होणार नाही आसे वाटते
लोकांच्या न्यायालयात तर शिवसेनेला लोकसभेला निर्णय मिळालेला आहे.. सुप्रीम कोर्ट केव्हा देनार.... सुप्रीम कोर्टात खुर्च्या उबवण्या पेक्षा राजीनामा दिला चांगला... सुप्रीम कोर्टा पेक्षा इंग्रजांचे कोर्ट नेहमी चांगले होते... काय या स्वातंत्र्याचा फायदा... तारीख पे तारीख 😢
Great Indian Democracy Circus by SC
ये अंधा कानून है.... (अ)न्यायालय
कोर्ट मॅनेज आहे
धन्य ती न्यायव्यवस्था
Laj vatli pahije
एक निषेध म्हणून पवार साहेब व उद्धव ठाकरे यांनी यांचीका काढून घ्याव्यात व कोर्ट विकल गेल आहे हे मुद्दे विधान सभेला महाराष्ट्रात लोकांना स्टेजवरून सांगावे 101टक्का सरन्यायाधीश हे निकाल देऊ शकत नाहीत.
Suprim court vrcha viswas 99/ kami hot ahye.SC vichar kra
अनधिकृत सरकार चालत आहे याला जबाबदार कोण देशाच्या पैशाची उधळण चालू आहे न्यायालयाच्या सहकार्यानेच
आमदारांनी आपला कार्यकाळ पूर्ण केले आहे, अजून निकाल लागत नाही
न्याय देवता यांवर विश्वास कसा ठेवायचा.