मी भाजपचा समर्थक आहे परंतु आता भाजपची भूमिका ही दुपटी वाटत आहे आरक्षण संपलंच पाहिजे गुणवत्तेनुसार आरक्षण व दुसरे आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण काँग्रेसने फार दिवसानंतर एक चांगली भूमिका घेतली आहे
अरे बाबा आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही आहे कोणी गरीब झाला म्हणून आरक्षण देता येत नसते, आरक्षण मध्ये गरिबी हटाव मोहीम नाहीये, हजारो वर्ष तुम्ही लोकांनी दिन दलितांवर ती अत्याचार केले आणि आता तू कोण आहेस सल्ला देणार तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही...
@@PankajGawarguru तू मोठा विचारवंत आहेस का .संविधान फक्त तुझ्यासाठी आहे का .या देशातील प्रत्येक व्यक्ती या देशाचा नागरिक आहे.आणि कशाला पाहिजे रे जातीपाती वरून आरक्षण .जो खरा गरजवंत आहे त्यालाच आरक्षण दिलं पाहिजे.प्रत्येक जातीमध्ये दिन दुबळी लोक गरजवंत आहेत.प्रत्येक जातीत गर्भ श्रीमंत लोक आहेत मग त्या गर्भ श्रीमंत लोकांना कशाला हवय आरक्षण .जात कोणतीही असू आरक्षण हे गरजवंताला मिळायला पाहिजे असं मला वाटतं बाकी तुझ तत्त्वज्ञान तुझ्याजवळ ठेव.तुमच्या सारख्या विखारी विचारवंत लोकांमुळे जतिजातीत विष पेरल जातंय.
आरक्षण संपूर्ण शक्य नसेल तरी आरक्षणाची मूल्यमापन करणे आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षानंतर आरक्षणाचे तपासणी करावी असे सुचवले आहे तेव्हा नवीन लोकांना ऍडजेस्ट करणं आवश्यक आहे एका दृष्टीने राहुल गांधी म्हणाले ते करेक्ट आहे
अरे बाबा 10 वर्षासाठी आरक्षणाची तरतूद ही राजकीय क्षेत्रातले आरक्षणासाठी होते नोकरी आणि शिक्षणात आरक्षण नव्हतं ते, हजारो वर्षे तुम्ही लोकांनी दीन दलितांवर ती अत्याचार केले आणि आता तू कोण आहेस सल्ला देणारा तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव....
ज्या समाजाला आरक्षण मिळाले त्या समाजातील लोक आर्थिकदृष्टया सक्षम झाले आहेत अशा लोकांना आरक्षणा मधून वगळले पाहिजे जातीवर आरक्षण नसावे आर्थिक दृष्ट्या आरक्षणा असावी राहुल गांधींच्या विचारांचा आम्ही काही प्रमाणात सहमत आहोत
एकुण मालमत्ता 25 लाख रुपये असेल अशा कुटुंबाला आर्थिक निकषावर राजकीय आरक्षण हवे.आमदार ,खासदार आर्थिक निकषावर आरक्षण 33%हवे बोटावर मोजता येतील इतकेच लोक आरक्षणाचा फायदा घेतात व त्यांच्या समाजातील लोकच आर्थिक, शैक्षणिक, नौकरी पासून वंचित आहेत...
@@Venom-je9fm इस्टेट प्रत्येकाकडे पर्सनल वेगवेगळी अंबानी जेव्हा पेट्रोल पंप वर कष्ट करत होते तेव्हा तूम्ही घरात बसून आमच्यावर टीका च करत होता कर्तुत्व हिन लोक सगळं आयात पाहिजे थोड कमवायची भूमिका ठेवा
माझ्या गावच्या बाजूला माहूर गड येथे सतीगुडा गावात राहणारी राजश्री उंबरे ही तरुणी भाजपची पदाधिकारी असून नितेश राणे यांच्या अत्यंत जवळची कार्यकर्ते असून ह्या मुलीने बंजारा समाजाच्या राठोड नामक मुलासोबत आंतरजातीय विवाह केला असून ही भाजपची पदाधिकारी असताना आज अचानक मराठा समाजाच्या मराठवाड्यातील आरक्षणासंदर्भात तिला कळवळा आला असून पेड आंदोलन म्हणून मागील दहा दिवसापासून क्रांती चौक येथे उपोषणाला बसली आहे माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छेद देण्यासाठी लवंगी फटाके फोडण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागली आहे ही पेड आंदोलन मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद लागू करून आरक्षण द्यावे म्हणून उपोषणाला बसली आहे.
आरक्षणाचा चुकीचा अर्थ काढू नये सर्व समाज घटकाला आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण हा विषय संपविला पाहिजे याचा अर्थ चुकीचा लावू नका ,आरक्षण हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे म्हणजे सर्व समाज घटकाला आरक्षण देणे ते सुध्दा आर्थिक निकषांवर दिले पाहिजे.
आरक्षण म्हणजे वाटायची खिरापत नाही ते मागासवर्गीय समाजातील घटकांना SC,ST,OBC प्रतिनिधित्व देण्याची व त्यामाध्यमातून त्या त्या समाजातील घटकांना समान पातळीवर आणण्यासाठी ची पद्धती म्हणजे आरक्षण हे घटनात्मक आहे.
समान नागरी कायदा आला तर आरक्षण नसणार असं काही लोकांचं ठाम मत झालंय अरे बाबांनो तसं नाही समान नागरी कायदा समजुन घ्या समान नागरी कायदा मुळे आरक्षणाला धक्का लागत नाही.
महोदयजीसौ., अहो क्रुपया देश वासियांना नम्रपणे विनंती कि,माणुस हि जात व माणुसकी हाच धर्म मानून यापुढे विचारपुर्वक सर्व जाती-धर्मांना एकत्रित महाज्ञानी महोदयांकडून परामर्ष घेऊन ऊचित चर्चा करण्यात यावी.हि आग्रही विनंती.!!!.🎉.---!.
समाजाच्या शेवटच्या घटकान पर्यंत केव्हा आरक्षणाचा फायदा होणार, मराठा समाज या पासून वंंचित राहात आहे पिढ्या न पिढ्या . मराठा समाजाला एक च समाज सेवक भेटला , मा. मनोज जरांगे पाटील .❤
वंचित चे मागे राहिले आणि फक्त obc पुढे गेले वंचित चे फक्त बोंबलत बसलेत बाबासाहेब यांनी शिका आणि संघटित व्हा हे सांगितलं तर हे संविधान बचाव चा नारा लावताय
माझा आनंद दिवे यांना प्रश्न आहे, मंदिरात तुमचीच मक्तेदारी नाही पुजारी म्हणून, सरकाराने, दलित ओबीसी आदिवासी यांची पुजारी म्हणून नेमणूक करा, हा देश बहुजनाचा है, खुशाल आरक्षण रद्द करा
मराठी लोकमत आयबीएन ला सांगायचं आहे की तुम्ही राहुल गांधी प्रतीक्षा तुम्ही राहुल गांधीच्या पेक्षा भाषणात तर कुठे दिसत नाही पण कितने किल्ले तुम्ही दाखवत आहात हे चुकीचं आहे आणि लोकमत फक्त बीजेपी ची घंटा वाजवण्याचे काम करत आहे हे जनतेच्या लक्षात आहे
राहुलजी गांधी एकदम बरोबर बोलले आहेत. आम्ही त्या विचारासी सहमत आहोत. मात्र भाजपा नेहमी प्रमाणे फक्त आणि फक्त राजकारण करतात आणि राहुल गांधींनी योग्य वेळ आली तेव्हा म्हटले आहे आणि ती योग्य वेळ आली नाही हे सुध्दा म्हटले आहे आणि म्हणून भाजपा नेहमी बडबड करीत असते ते चुकीचे आहे.
जात संपवायचे असेल तर मग आपल्या आपल्या आडनावा समोरील आडनाव बदलून भारतीय आडनाव टाकायला हवं आणि सर्वांचे जल जमीन समान वाटप करून हा आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा
राहुल गांधी याचं हे विधान अतिशय वैचारिक आहे ते आरक्षण संपवणे त्यांचा हेतू नसून वंचित बहिष्कृत लोकाना मुळ प्रवाहात आणून आरक्षण संपवणे हि काळाची गरज आहे हि फक्त कोन्ग्रेस नव्हे तर भाजपा चा हि हेतू आहे. नुसतीच पुणे IAS प्रकरण बघितलं तर बाप IAS असून सुद्धा त्याच्या मुलाला अराल्श्नाची गरज आहे
दुबे साहेब कांग्रेस व भाजप च्या दोघांना एक प्रश्न विचारा की.. ओबीसी मधुन मराठा आरक्षण देणार किंवा नाही? व त्याच उत्तर एका वाक्यात स्पष्ट मागा... जसे की हो किंवा नाही
कॉंग्रेस नेत्या नि आरक्षण विरोध भुमीका आहे 75 वर्ष झाली पण अनुशस भरुंन काढला नाही नेकरी नाही तर आरक्षण चा काय उपयोग भाजप ने अता कुठे नेकरी काढय चालू आहे
बडे साहेब आम्हाला वाटले होते की तुम्ही पत्रकार आहेत पण तुम्ही पण चाय - बिस्कीट वाले निघाले.... राहुल गांधी योग्य वेळी म्हटले की fair time म्हटले..... जरा लाजा धरा.... पूर्ण कपडे घालून देखील तुम्ही नागडे लोकं आहेत
मी भाजपचा समर्थक आहे परंतु आता भाजपची भूमिका ही दुपटी वाटत आहे आरक्षण संपलंच पाहिजे गुणवत्तेनुसार आरक्षण व दुसरे आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण काँग्रेसने फार दिवसानंतर एक चांगली भूमिका घेतली आहे
आरक्षण आणि फुकट योजना बंद करा आणि गुणवंता प्राधान्य द्या आर्थिक गरिबांना आर्थिक मदत करा जातिभेद दुर करा जातीवर आधारित आरक्षण बंद करा
जात पाहूनच अत्याचार करतात मग आरक्षण पण जात आधारीतच मिळालेच पाहिजे.
अगोदर तू तुझी जातिवादी विचारसरणी बंद कर तेव्हा आरक्षण संपुष्टात येईल, आणि तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही देश संविधानाप्रमाणे चालतो समजले का..
खरच आरक्षण संपले पाहिजे
आरक्षण रद्द होऊन आर्थिक निकषावर आरक्षण देणे ही काळाची गरज आहे.
kuthun al tu
Jaatiwad banda kadhi honar... Hyachi magani kadhi honar?
अरे अन्याय जातीवर होतो कोणी गरीब झालं म्हणून आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये नाही आहे मूर्ख माणूसच आर्थिक निकषावर आरक्षणाची गोष्ट करू शकतो...
अरे बाबा आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही आहे कोणी गरीब झाला म्हणून आरक्षण देता येत नसते, आरक्षण मध्ये गरिबी हटाव मोहीम नाहीये, हजारो वर्ष तुम्ही लोकांनी दिन दलितांवर ती अत्याचार केले आणि आता तू कोण आहेस सल्ला देणार तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही...
@@PankajGawarguru तू मोठा विचारवंत आहेस का .संविधान फक्त तुझ्यासाठी आहे का .या देशातील प्रत्येक व्यक्ती या देशाचा नागरिक आहे.आणि कशाला पाहिजे रे जातीपाती वरून आरक्षण .जो खरा गरजवंत आहे त्यालाच आरक्षण दिलं पाहिजे.प्रत्येक जातीमध्ये दिन दुबळी लोक गरजवंत आहेत.प्रत्येक जातीत गर्भ श्रीमंत लोक आहेत मग त्या गर्भ श्रीमंत लोकांना कशाला हवय आरक्षण .जात कोणतीही असू आरक्षण हे गरजवंताला मिळायला पाहिजे असं मला वाटतं बाकी तुझ तत्त्वज्ञान तुझ्याजवळ ठेव.तुमच्या सारख्या विखारी विचारवंत लोकांमुळे जतिजातीत विष पेरल जातंय.
मी काँग्रेस विरोधी असूनही प्रथमच राहुल गांधींच्या ह्या भूमिकेचे समर्थन करतोय.
हो आरक्षण बंद झालं पाहिजे
जो हुशार
आरक्षण संपलं पाहिजे
आरक्षण संपूर्ण शक्य नसेल तरी आरक्षणाची मूल्यमापन करणे आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दहा वर्षानंतर आरक्षणाचे तपासणी करावी असे सुचवले आहे तेव्हा नवीन लोकांना ऍडजेस्ट करणं आवश्यक आहे एका दृष्टीने राहुल गांधी म्हणाले ते करेक्ट आहे
अरे बाबा 10 वर्षासाठी आरक्षणाची तरतूद ही राजकीय क्षेत्रातले आरक्षणासाठी होते नोकरी आणि शिक्षणात आरक्षण नव्हतं ते, हजारो वर्षे तुम्ही लोकांनी दीन दलितांवर ती अत्याचार केले आणि आता तू कोण आहेस सल्ला देणारा तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव....
पहिल्यांदाच काँग्रेस भूमिका पटली
काँग्रेसविरोधी असले तरी राहुल गांधीच्या विचारांशी मी सहमत आहे हा कायदा आणल्यास मी समर्थपणे काँग्रेसच्या पाठीशी उभे राहील पाहिजे
एक नंबर विचार आहे राहुल गांधी साहेबाचा
फक्त सत्तेसाठी बोलतात सत्तेवर आल्यानंतर आंदोलन केले जाईल नंतर समान नागरी कायदा करनार नाही केला तर बर होईल
ज्या समाजाला आरक्षण मिळाले त्या समाजातील लोक आर्थिकदृष्टया सक्षम झाले आहेत अशा लोकांना आरक्षणा मधून वगळले पाहिजे जातीवर आरक्षण नसावे आर्थिक दृष्ट्या आरक्षणा असावी राहुल गांधींच्या विचारांचा आम्ही काही प्रमाणात सहमत आहोत
आरक्षण रद्द करा
सगळ्यात जास्त जळतीयती बडे यांची
आपल्या चायनल फक्त बडे हे विशिष्ट जातीच आणि पक्षाचे
तूप खाल्लं की रूप येते का 75वर्ष तूप खाऊन रूप येत नाही म्हटल्यावर तुपताच फॉल्ट आहे मग
1000 varsh satta bhoglyavr 70 varsha ch boltayt 😆 avg upper caste 🤣
हजारो वर्षे तुम्ही लोकांनी दीनदलितांवर्ती अत्याचार केले, आणि आता तू कोण सांगणारा आरक्षण बरं की वाईट तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव..
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
😂😂😂😂😂
😂
😂😂ky pan
😂🤣 टोपी लावली 😂🤣
Gavthi mithun 😂😂
सगळ्याच समाज होता हा निर्णय आमच्या कडून समर्थन आरक्षण रद्द करा सर्वांनी समर्थन जो शिकेल तोच पुढे
🎉🎉
मी धनगर समाजाचा आहे परंतु देशाचा विकास करायचा असेल तर आरक्षण रद्द करावेच लागेल
शेट्ट उपट 😂
@@Venom-je9fm तुझ्या कमेंट वरून तुझी लायकी कळते कुत्र्या
@@Venom-je9fm तुझ्या बापाने तुला शेट उपटायलाच काढून ठेवलाय का
एकुण मालमत्ता 25 लाख रुपये असेल अशा कुटुंबाला आर्थिक निकषावर राजकीय आरक्षण हवे.आमदार ,खासदार आर्थिक निकषावर आरक्षण 33%हवे
बोटावर मोजता येतील इतकेच लोक आरक्षणाचा फायदा घेतात व त्यांच्या समाजातील लोकच आर्थिक, शैक्षणिक, नौकरी पासून वंचित आहेत...
बरोबर आरक्षण संपल पाहिजे
32:04 आरक्षण हे अपयश आहे .. अगदी बरोबर.
खरोखर आरक्षण रद्द झालं पाहिजे सगळे एक समान तेव्हा हिंदू राष्ट्र मनतायईल
Konach aaukat nahi hindu rashtra banwachi
इस्टेट पण समान का मग ?
@@Venom-je9fm इस्टेट प्रत्येकाकडे पर्सनल वेगवेगळी अंबानी जेव्हा पेट्रोल पंप वर कष्ट करत होते तेव्हा तूम्ही घरात बसून आमच्यावर टीका च करत होता कर्तुत्व हिन लोक सगळं आयात पाहिजे थोड कमवायची भूमिका ठेवा
मग जाती जाती मध्ये लग्न लावता का
@@anand2152 लग्न लावायचा अधिकार मला नाही.
मुलगा मुलगी आणि त्यांचे आई वडील ठरवतील तो वैयक्तिक विषय आहे शासकीय नाहि.
आरक्षण हा शासकीय विषय आहे
जरांगे पाटील बाप आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tuza ka
आणि तुझा बाप रे 😂
काकडे कोण मग 🤣🤣
नमस्कार छोटे पाटील
Nai bhai..jarange dev ahet..mandir vhyla phije Dr. Jarange sahebancha
माझं सुद्धा समानता आणण्याच्या विचाराची होती समान नागरी कायदा आणणार होते तेव्हा राहुल गांधींनी त्याचा विचार मांडला तर काय बिघडले
याला १पर्याय प्रत्येक व्यक्तीला १ निवडणूक लढवण्याचा अधिकार कायदा केला पाहिजे
किती कोटी जनता हे शक्य आहे तुम्हीच गरजवंताला वंचित कोणत्याही जातीचा असो द्या त्याला निवडूण किंवा मत देता का देत असाल तर अभिनंदन
शिंदे साहेब राहुल गांधी वर बोलण्यापेक्षा समान कायदा करा हाच एकमेव उपाय आहे
गरीबांना आरक्षन दया
फक्त मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
जरांगे म्हणजे सकल मराठा समाज असं जरांगे समजत आहे. त्याला खूप अहंकार चढला आहे
जातिभेद नष्ट होणार नाही हे सत्य आहे राहुल गांधी कॉग्रस ला मुळा पासूनच आरक्षण नको होते
बडे हा चांगला माणुस होता आता भरकटताना दिसत आहे.
Maza ekach neta
Fakt dada devndara fadvnis
Aani maza ekach neta too mahnje
Eknath shinde saheb
नोकरीचा प्रश्न आहे सगळेच निखिल वागले नसतात
जय वंचित ❤
एकी कडे म्हण्याच की संविधान वाचवा आणि एकीकडे म्हणायचं की आरक्षण संपू वरे काँगेस म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ते बरोबर आहे 2न्ही ही सारखेच आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
राहुल्या च लग्न लावून द्या पाहिलं 😁😁😁
विलासजी जे लोक पक्षाचे गुलाम आहेत त्यांना का बोलवता तूमच्या प्रश्नः ची उत्तरे स्पष्ट हे लोक देणारं नाही
राहुल गांधींनी जे बोलले ते सत्तेवर बोलले ❤❤❤
VBA only ❤❤❤
माझ्या गावच्या बाजूला माहूर गड येथे सतीगुडा गावात राहणारी राजश्री उंबरे ही तरुणी भाजपची पदाधिकारी असून नितेश राणे यांच्या अत्यंत जवळची कार्यकर्ते असून ह्या मुलीने बंजारा समाजाच्या राठोड नामक मुलासोबत आंतरजातीय विवाह केला असून ही भाजपची पदाधिकारी असताना आज अचानक मराठा समाजाच्या मराठवाड्यातील आरक्षणासंदर्भात तिला कळवळा आला असून पेड आंदोलन म्हणून मागील दहा दिवसापासून क्रांती चौक येथे उपोषणाला बसली आहे माननीय जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छेद देण्यासाठी लवंगी फटाके फोडण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागली आहे ही पेड आंदोलन मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद लागू करून आरक्षण द्यावे म्हणून उपोषणाला बसली आहे.
जरांगे खुप मोठा झाला आहे त्याला गर्व चढलाय
बरोबर आहे सिद्धार्थ मोकळे सर ❤
आरक्षण रद्द करून आथिर्क निकष वर आरक्षण देणे ही काळाची गरज आहे
का बर
जातीवाद हा जातीवरून झाला मग इथे आर्थिक निकषावर आरक्षण का द्यावं
फक्त शिक्षणात प्रत्येक घातकला आरक्षण द्यायला पण ज्यांची गुणवंत्ता चांगली तो नौकरी योग्य
देशाचा विकास करण्यासाठी फक्त सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साठीच असाव आणि कर्तृत्ववान व्यक्तींचीच नोकरी साठी निवड केली जावी अशी मागणी केली जावी.
आरक्षन पैशावाला वगळुन
आरक्षणाचा चुकीचा अर्थ काढू नये सर्व समाज घटकाला आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. आरक्षण हा विषय संपविला पाहिजे याचा अर्थ चुकीचा लावू नका ,आरक्षण हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला पाहिजे म्हणजे सर्व समाज घटकाला आरक्षण देणे ते सुध्दा आर्थिक निकषांवर दिले पाहिजे.
हि भुमीका योग्य आहे राहुल गांधींची
मग राहुल गांधी ग्रेट मनायला काही हारकत नाही
आरक्षण म्हणजे वाटायची खिरापत नाही ते मागासवर्गीय समाजातील घटकांना SC,ST,OBC प्रतिनिधित्व देण्याची व त्यामाध्यमातून त्या त्या समाजातील घटकांना समान पातळीवर आणण्यासाठी ची पद्धती म्हणजे आरक्षण हे घटनात्मक आहे.
सगळ्या जाती संपवा आणि आर्थिक निकषवर आरक्षण द्या.
Ews Kay ahe
@@ajitdurge7254 हो पण हा गदारोळ पाहताय ना.....राजकारण्याच्या फायद्यासाठी लोकांचा तमाशा..समजासमजात भांडणे.
राहुल गांधींना जरांगेने प्रश्न विचारला का आरक्षणाला संपवणार कांग्रेस
समान नागरी कायदा आला तर आरक्षण नसणार असं काही लोकांचं ठाम मत झालंय अरे बाबांनो तसं नाही समान नागरी कायदा समजुन घ्या समान नागरी कायदा मुळे आरक्षणाला धक्का लागत नाही.
महोदयजीसौ.,
अहो क्रुपया देश वासियांना नम्रपणे विनंती कि,माणुस हि जात व माणुसकी हाच धर्म मानून यापुढे विचारपुर्वक सर्व जाती-धर्मांना एकत्रित महाज्ञानी महोदयांकडून परामर्ष घेऊन ऊचित चर्चा करण्यात यावी.हि आग्रही विनंती.!!!.🎉.---!.
सहा कोटी मराठ्यांचे काळीज
🔔🔔
😂😂😂
मनोज jarange पाटील मराठ्यांचे काळीज आहे . तुला काय समजणार तू मराठा नाहीस @@sanjaybhalerao4346
🤣🤣
जरंग्या = फिरंग्या + औरंग्या
लवड्या बेवड्या झवाड्या
Tuzya aicha navra jaranghe patil
@@pramodpawar3281 tuzya aai vr ala hita ka jarange patil 😁😁😁
Bg laksh thev bhai tumchya gharala arkshan milel
तुझ्या बायकोवर चढतो चौथ्यांदा
आनंद दिघे यांचे विचार अगदी करेक्ट आहे
संविधान विरोधी कोण आहे राहुल गांधी चा खरा चेहरा समोर आला.
जय भीम जय शिवराय
Congratulations 🎊 Rahul ji
Eknath shinde saheb jinbad
मराठा आरक्षणाची मागणीच मुळात असांविधानिक आहे
मीडिया वाले साहेब हे काही आरक्षण चा मुद्दा मार्गी लावणार नाही फक्त राजकीय आहे आणि ते एकमेकांना बोलूच देत नाही कोण काय बोलतंय काही समजेना झालंय
राहुल गांधींनी एका गरीब जातीतील मुलीसोबत लग्न कर म्हणावे
एक मराठा लाख मराठा
राजेश्री पाटील BJP ची कार्यकर्ती निघाली मराठा समाजाने सावध राहावे
लोकशाही ची भाषा वापरता तर सर्वाना मोफत आरक्षण द्या शिक्षणात नौकरी त जो लायक आहे त्याला भेटायला पाहिजे तिथं आरक्षणाची गरज नाही
सिद्धार्थ जी वेरी गुड वेरी गुड वेरी वेरी वेरी गुड 👍👍👍👍
या चर्चेतून एक लक्षात आल की भाजपाने सुप्रीम कोर्टात शपथपत्र दिलेले आहे कि जाती जन गणणा होणार नाही
समाजाच्या शेवटच्या घटकान पर्यंत केव्हा आरक्षणाचा फायदा होणार, मराठा समाज या पासून वंंचित राहात आहे पिढ्या न पिढ्या .
मराठा समाजाला एक च समाज सेवक भेटला , मा. मनोज जरांगे पाटील .❤
पप्पू तो पप्पू ही रहेगा
Right side
वंचित चे मागे राहिले आणि फक्त obc पुढे गेले वंचित चे फक्त बोंबलत बसलेत बाबासाहेब यांनी शिका आणि संघटित व्हा हे सांगितलं तर हे संविधान बचाव चा नारा लावताय
राहुल गांधी ची वकीली छान करतोय बडे
आरक्षणा मागील राजकारण!!
राहुल गांधी जे बोले तेच सांगितलं तर सगळा भ्रम दुर होउन जाईलं.
सिद्धार्थ मोकळे प्रवक्ता माध्यामातला वाघ आहे, असे अनेक उपाध्ये फाडून टाकेल.😅
🔥😌
❤❤
माझा आनंद दिवे यांना प्रश्न आहे, मंदिरात तुमचीच मक्तेदारी नाही पुजारी म्हणून, सरकाराने, दलित ओबीसी आदिवासी यांची पुजारी म्हणून नेमणूक करा, हा देश बहुजनाचा है, खुशाल आरक्षण रद्द करा
राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर 100 टक्के मराठा आरक्षण मिळाले असते
मराठी लोकमत आयबीएन ला सांगायचं आहे की तुम्ही राहुल गांधी प्रतीक्षा तुम्ही राहुल गांधीच्या पेक्षा भाषणात तर कुठे दिसत नाही पण कितने किल्ले तुम्ही दाखवत आहात हे चुकीचं आहे आणि लोकमत फक्त बीजेपी ची घंटा वाजवण्याचे काम करत आहे हे जनतेच्या लक्षात आहे
राहुलजी गांधी एकदम बरोबर बोलले आहेत. आम्ही त्या विचारासी सहमत आहोत. मात्र भाजपा नेहमी प्रमाणे फक्त आणि फक्त राजकारण करतात आणि राहुल गांधींनी योग्य वेळ आली तेव्हा म्हटले आहे आणि ती योग्य वेळ आली नाही हे सुध्दा म्हटले आहे आणि म्हणून भाजपा नेहमी बडबड करीत असते ते चुकीचे आहे.
किती षडयंत्र केले फडणवीस आणि त्याच्या चमच्याने तरी सर्वसामान्य जनताही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे
Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir Ji Jai Jawan Jai Kisan Jai Lokmat 18 news veri veri good 👍
काय कळत यातलं राहुल गांधी ला. हजारो वर्षे आरक्षण मिळाले पाहिजे....
राजकीय चर्चा आहे....आरक्षण निष्पक्ष अभ्यासक चर्चेत हवे होते.
जात संपवायचे असेल तर मग आपल्या आपल्या आडनावा समोरील आडनाव बदलून भारतीय आडनाव टाकायला हवं आणि सर्वांचे जल जमीन समान वाटप करून हा आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा
राहुल गांधी याचं हे विधान अतिशय वैचारिक आहे ते आरक्षण संपवणे त्यांचा हेतू नसून वंचित बहिष्कृत लोकाना मुळ प्रवाहात आणून आरक्षण संपवणे हि काळाची गरज आहे हि फक्त कोन्ग्रेस नव्हे तर भाजपा चा हि हेतू आहे. नुसतीच पुणे IAS प्रकरण बघितलं तर बाप IAS असून सुद्धा त्याच्या मुलाला अराल्श्नाची गरज आहे
आरक्षण हे काय गरिबी हटावचा कार्यक्रम नाही ना साहेब त्यामुळे आर्थिक निकषावर कसं होईल
सरसकट सगळं आरक्षण रद्द करा. आम्हाला पण नको आणि कोणालाच नको 👍
दुबे साहेब कांग्रेस व भाजप च्या दोघांना एक प्रश्न विचारा की.. ओबीसी मधुन मराठा आरक्षण देणार किंवा नाही? व त्याच उत्तर एका वाक्यात स्पष्ट मागा... जसे की हो किंवा नाही
आरे ते यडवल तेच लग्न करा
जाती वादयाना काय कळनार
आरक्षण . जय भीम 💪💪💪
काँग्रेस आणि भाजपा या दोघांनी आरक्षण संपविण्याचे काम केले आहे
कॉंग्रेस नेत्या नि आरक्षण विरोध भुमीका आहे 75 वर्ष झाली पण अनुशस भरुंन काढला नाही नेकरी नाही तर आरक्षण चा काय उपयोग भाजप ने अता कुठे नेकरी काढय चालू आहे
Anchor सुद्धा आनंद दवे च्या विरोधात बोलतात, याचा अर्थ काय घ्यावा
फक्त समान नागरी कायदा ही करू शकतो
सरकार दोघांच एकणार नाही तेव्हा हे स्टंट करू नका
एक समाज दोन नेतृत्व होऊ शकत नाहीत..
Bhajap no 1
जनता कंटाळली आता ,सगळेच अण्णा हजारे नाही बनू शकत , जनतेला माहीत झाल काही केजरीवाल पण असतात 😝😂😂😂😂
योग्य वेळी म्हणजे राहुल गांधी यांच्या पुढच्या १०पिढ्या.
बडे साहेब आम्हाला वाटले होते की तुम्ही पत्रकार आहेत पण तुम्ही पण चाय - बिस्कीट वाले निघाले.... राहुल गांधी योग्य वेळी म्हटले की fair time म्हटले..... जरा लाजा धरा.... पूर्ण कपडे घालून देखील तुम्ही नागडे लोकं आहेत
जातीय विषमता फक्त शिक्षणामुळो कमी होईल. पण साचा अर्थ सर्व लोकच प्रथम वर्ग अधिकारी नाही होऊ शकत.
आता ही नवीन आंदोलनकर्ति आली का.. एक जरांगे महाराष्ट्राला खूप आहे बाई
शाळेच्या दाखल्यावरून जात रद्द करा मग पहा मेरिटमध्ये कोण येते ते..