चव्हाण साहेब सत्तेच्या लालसेपोटी तुमच्यासारख्या हिंदू लोकांनाच हिंदू धर्मावर येत आसलेल्या किंबहुना आलेल्या संकटाची चिंता नाही. काँग्रेसच्या लांगुलचानच्य धोरणांमुळे हिंदू धर्म नामशेष होणार हे नक्की, कारण यांचे शिर्ष नेतृत्व हिंदू नाहीच तेंव्हा त्यांना हिंदुबद्धल कधीच चिंता वाटणार नाही.
हे सरकार जनतेच्या हीताची, महाराष्ट्राच्या योग्य जडणघडणीसाठी अनेक कामं करत आहे, वसुली, भ्रष्टाचारी नाही करत त्यामुळे मुठभर लोक सोडले तर निम्यपेक्षा जास्त लोक या सरकारवर खुष आहेत. विरोधाला विरोध कधीच नसावा. नीट अवलोकन करूनच बोलावं
साहेब तुम्ही पण मुख्यमंत्री होता तेव्हा काय केले तुम्ही, फक्त राष्ट्रवादी ची बदनामी करत राहिलात. आता कोणी चागलं काम करत आहेत तर जरा positive बोला. तुम्हाला अजून तरी ५वर्ष विरोधी ठेवणार जनता
हे माहित नाही ते माहित नाही यांना सर्व माहिती असते.फक्त गोल गोल बोलणे.
पन्नास वर्षे सत्ता भोगली,रोजगार निर्माण केला नाही
खोटे बोलण्यात एक नंबर आहे काॅगेस
चव्हाण साहेब वक्फ बोर्डाच्या सुधारणा वर प्रामाणिक व खरं बोला..
कधीतरी सत्याला सामोरे जावा... आता आपलं वय व विद्वत्ता याचं भान ठेवा
चव्हाण साहेब सत्तेच्या लालसेपोटी तुमच्यासारख्या हिंदू लोकांनाच हिंदू धर्मावर येत आसलेल्या किंबहुना आलेल्या संकटाची चिंता नाही.
काँग्रेसच्या लांगुलचानच्य धोरणांमुळे हिंदू धर्म नामशेष होणार हे नक्की, कारण यांचे शिर्ष नेतृत्व हिंदू नाहीच तेंव्हा त्यांना हिंदुबद्धल कधीच चिंता वाटणार नाही.
पृथ्वी बाबा 70 वर्षे काय केले ते सांगा
पृथ्वी बाबा तुम्ही राज्यात मुख्यमंत्री देशात मंत्री होता आणि आता हे माहिती हे बरोबर नाही
चोप द्यायला हवा, खुळी लोक जास्त झेलतात उध्वस्तला..
पृथ्वीराज बाबा प्रत्येक शब्द जबाबदारीन बोला
कोणत्याही परिस्थितीत उध्दव साहेबांचा सन्मानच करा
प्रुथ्वीराज हाताचा लखवा कसा आहे?
हे सरकार जनतेच्या हीताची, महाराष्ट्राच्या योग्य जडणघडणीसाठी अनेक कामं करत आहे, वसुली, भ्रष्टाचारी नाही करत त्यामुळे मुठभर लोक सोडले तर निम्यपेक्षा जास्त लोक या सरकारवर खुष आहेत. विरोधाला विरोध कधीच नसावा. नीट अवलोकन करूनच बोलावं
बाबा लांगुलचालन किती कराल,काँग्रेस ने बाहेर काढलं
सरकारचं कामच आहे ते केलच पाहिजे.
मग तुमचं सरकार होतं त्यावेळी का नाही केले. एक तरी जनहीताचं काम केलं का ?
तुमच्या मते मायनॉरिटी ची संख्या बघून कायदे बनवायचे का?
साहेब तुम्ही पण मुख्यमंत्री होता तेव्हा काय केले तुम्ही, फक्त राष्ट्रवादी ची बदनामी करत राहिलात. आता कोणी चागलं काम करत आहेत तर जरा positive बोला. तुम्हाला अजून तरी ५वर्ष विरोधी ठेवणार जनता
Baba good 👍
Baba,keval Rajkaranasathi tadjod he yogy nahi, mhatari meli Tari chalel
Veduhat Daheenee For all Sarv Kabrastan Chya Zameenee Moklya Kara SRA Scheme Rabva Mhada Marfat 📢😎