मला वाटते असे केले तर शासनाच्या तिजोरी वरील भार नक्कीच कमी होईल.. *01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी .* *02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,.* *03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे .* *4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)* *05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे.* *06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. ** *07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.* *08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.* *9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही?
माणसे भरपूर पाहिले पण बच्चू कडू भाऊ सारखे नाही पाहीले शेतकऱ्याची प्रश्न मांडण्यासाठी देवासारखी उतरून आले तुम्ही साहेब धन्यवाद 🙏🙏🙏 साहेब तुम्ही जर असेच प्रश्न तर मांडले अख्खा शेतकरी तुमच्या पाठीशी ऊभाराहील खरं तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे कोण कोणासाठी काम करते हे त्यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏बचुसाहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भाऊ खरोखर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रखर मत मांडलं तुमचे आभार मानावे तेवढे कमी तुम्ही जे अभ्यास करून मत ते आत्तापर्यंत एकही आमदार नेमांडले नाही जे तुम्हाला समजले ते सरकारला नाही आणि असाच जर शेतकऱ्यांवर अन्याय होत गेला तर एक दिवस शेती आणि शेतकरी दोन्ही उध्वस्त होतील
हमारा शेतकरी कास्तकारी का नेता कैसा बब्बर शेर बच्चू कडु भाऊ जैसा हो। Daring करावी तर फक्त आदरणीय श्री बच्चू कडु साहेबान्नीच। दूध का दूध पानी का पानी। कडवट टीका आहे पण एकदम सत्य आहे. अगदी निःसंशय! जेंव्हा जगातील शेतकरी कास्तकार संपला तो दिवस शेवटचा दिवस या सर्व जगाचा.💯☑️👍🏼👌🏼❤️🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼
जबरदस्त बोलता तुम्ही. पोटतिडकीने बोलता. तुमच्या सारखे ५० आमदार लोकांनी अपक्ष जर निवडून दिले तर शेतकर्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. शेतकरयांनो अपक्ष व प्रामाणिक लोक निवडून द्या
बच्चू कडू साहेबांचा अतिउत्तम भाषण त्याचप्रमाणे कुठलाही आमदाराला 50 हजारांपेक्षा जास्त पेन्शन देण्यात येऊ नये चार वेळा जरी आमदारकी केली असेल त किंवा तो निवृत्त झाला असेल त्यावेळेला फक्त एकदाच एकदाच 50,000 पेन्शन देण्यात यावी.
श्री कडु साहेब एकदम बरोबर बोलतायत आम्हास हे सांगावयाचे की सरकारात कोणीही आले तर सर्वच नेते लोक फक्त शेतकऱ्यांनचे नांवे रोज सकाळ पासुन संध्याकाळ पर्यन्त शेतकरी नांवे फक्त बोंबा मारतात,त्याच उदो उदो करता आणि शेतकऱ्यांच्या साठी किती तळमळीने काय करता हो तर काहीच नाही हे फक्त मतांचे राजकारण किती काळ होणार?????,भारत मेरा महान
बरोबर आहे म्हणुन तरगरीबाला पेन्शन नाहि कारण मत्री पाच वर्ष भरपुर मेहनत करतात म्हनुन त्यांन एक लाख पेन्शन मीळते जनता डोळे असुन अंधळी आहे म्हनुन जग रीकाम झाल आहे
खरे आहे बचू भाऊ. मंत्र्यानांना 3 लाख पन्नास हजार पगार विमान प्रवास फुकट विज फुक्त् पाणी फुकट चालक रक्त बंगला फुकट आजून. काहीही फुकट. कास्तकार रोज मरून राहिले अपमदार असा असावा धन्यवाद बाऊ
साहेब महामंडळातील सेवानिवृत्त चालक व वाहक यांना महिन्याला पेन्शन फक्त एक हजार रुपये मिळते या पेन्शन मधे उदरनिर्वाह होत नाही तरी सेवानिवृत्त चालक व वाहक यांना किमान 15000 रुपये पेन्शन द्यावी ही नम्र विनंती
येणाऱ्या 2024 मध्ये बच्चूभाऊच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रहारचे आमदार निवडून दयावे जेनतेने.कारण असाआमदार लोकांचे शेतकऱ्याचे अपंगाचे प्रश्न आणी समच्छा सभागृहात मांडणारा व कोणालाही न भिणारा मर्द माणूस पुन्हा भेटणार नाही बापहो पहा आता तुमच्या हातात आहे ती ताकद. 🌹जय जवान जय किसान 🙏🏼
माननीय बच्चू कडू साहेब आपण खरोखर देव माणूस आहात 29 सप्टेंबर 2018 ला निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी पेन्शन नाही म्हणून सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निघाला होता ते मिळालेच नाही आता 31 मार्च 2023 ला आता ते रद्द करून कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देण्याचा शासन निर्णय काढला त्यावर उच्चतंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक सुद्धा निघालं आज तीन महिने झाले मग आता मृत्युउपदानाचे लाभ आणि कुटुंब निवृत्ती वेतन निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारस जिवंत असेपर्यंत कृपया लवकर मिळाले तर योग्य होईल आणि आपले खूप उपकार होतील धन्यवाद🙏
कडू भाऊ बोलतात खरोखरच आहे पण नोकरदार वर्ग का आमदार खासदार मंत्री नगरसेवक सदस्य सरपंच पोलीस पाटील या विषयावर पण जोरात पेटयला पाहिजे सर्व कर्मचारी २० लाख त्याचे मागे राहील
😮बचु कडु खरा मर्द माणुस आहे बाकी सगळे छके लाज वाटली पाहीजे आ बचु साहेबांच मत खर आहे सामान्य मानसाचा कैवारी दादा मनातन उतरला माणुस शिवी सुध्दा द्यायचा लायकीचा नाही
बाकी आमदार, फक्त कानकोंड्यासारखे फक्त ऐकून घेत आहेत! जाऊं द्या आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही शेतकऱ्यांची बाजू जोरदार पणे मांडता आहात याबद्दल धन्यवाद!
बच्चुभाऊ आमदार म्हणून ते महाराष्ट्रामध्ये सर्वात सच्चा आमदार आहेत कष्टकरी कामगार शेतकरी गोरगरीबांचे कैवारी आहेत त्यांना जेनतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवले पाहिजे सलाम बच्चुभाऊ तुंम्हाला ❤❤🙏🙏
पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र शासनाने घ्यावा
तिथे एक हाती केजरीवाल सरकार आहे इथे 3 सरकार ची सत्ता आहे..
बरोबर आहे
मला वाटते असे केले तर शासनाच्या तिजोरी वरील भार नक्कीच कमी होईल..
*01) सर्व आमदार, खासदारांना पेंशन मिळू नये. कारण राजकारण म्हणजे नोकरी नाही. त्यामुळे नोकरी नाही तर वेतन नाही. राजकारण हे लोक प्रतिनिधित्व कायद्याअंतर्गत एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे, त्याच्या सदस्यत्वास कोणतीही सेवा निवृत्ती नाही, परंतु सध्या त्यांना 5 वर्षांच्या सदस्य परानंतर पेन्शन मिळते. यात आणखी एक मोठा गोंधळ असा आहे की जर एखादी व्यक्ती कौन्सिलर असेल तर मग तो विधायक बनतो आणि नंतर सदस्य बनतो, त्याला तीन-तीन पेन्शन मिळते पण सामान्य माणूस दोन ठिकाणी नोकरीही करू शकत नाही, देशाच्या नागरिकांशी हा एक मोठा विश्वासघात आहे त्यामुळे त्यांची पेन्शन त्वरित बंद करावी .*
*02) सेंट्रल पे कमिशन ने, भारतीय संसदेच्या आमदार खासदारांचा भत्ता सुधारित करावा. पण ते नौकर नसल्याने त्यांचे वेतन बंद करावे . (सध्या ते स्वत: साठी मत मागतात स्वत:चे वेतन आणि भत्ते वाढवतात आणि त्या वेळी सर्व पक्षांच्या सदस्यांचे स्वर एकत्र येतात ,हे विशेष,.*
*03) खासदारांनी त्यांच्या सध्याच्या आरोग्य सेवा सुविधा नाकारून भारतीय सार्वजनिक आरोग्य सेवेचां लाभ घ्यावा. आपल्या व्याधीवरील उपचार भारतात केले जावे . विदेशात उपचार केले जाऊ नये, जर करायचेच झाले तर ते आपल्या स्वतःच्या खर्चाने करावे .*
*4) मोफत सवलत, राशन, वीज, पाणी, फोन बिल सहित सर्व सेवांची समाप्ती केली पाहिजे. (त्यांना इतक्या सवलती कायद्याने मिळत नाहीत)*
*05) गुन्हेगार नेत्यांना निवडणूक लढण्यापासून बंदी असावी. संदिग्ध व्यक्तींकडे दंडनीय, गुन्हेगारी शुल्क आणि दृढनिश्चय, गुन्हेगारी रेकॉर्ड किंवा भूतकाळातील त्यांना झालेला दंड विचारात घेवून अशा सदस्यांवर बंदी घालणे आवश्यक आहे. राजकारण्यांकडून आर्थिक नुकसान झाल्यास त्यांच्या कडून व त्यांच्या कुटुंबियांकडून, तसेच नामनिर्देशित व्यक्तींकडून त्याची भरपाई केली पाहिजे.*
*06) खासदारांनी सामान्य भारतीय लोकांना लागू असलेल्या सर्व कायद्यांचे देखील पालन करावे. **
*07) संसद कँन्टीनमध्ये मिळणाऱ्या जेवणात सवलत देऊ नये,संसदेत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थान आहे, लुटालुटी साठी आकर्षक करिअर नाही.*
*08) विनामूल्य रेल्वे आणि विमान प्रवास बंद करावा.*
*9) नेते मरे पर्यंत खुर्चीला चिकटून राहणार, आणि सामान्य माणूस वयाच्या ५८ किंवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होणार? ह्याचीं बुध्दी वयोवृद्ध होऊन ही तल्लख रहाते आणि सामान्य माणूस कामाच्याही लायक रहात नाही?
बरोबर यामुळे सरकारी तिजोरीवर ताण कमी होऊन गरिबाला चांगल्या योजना राबाऊ शकता
असा पाहिजे मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी
भावी मुख्यमंत्री हेच आसावे मंत्रालयात एकच मर्द बच्चु कडु साहेब बाकीचे॰॰॰आहेत
असा आमदार होणे नाही शेतकरी व मजूर यांचा देव दुत
असा मुख्यमंत्री होने महाराराष्ट❤🎉
शेतकऱ्यांसाठी खरा बोलणारा नेता.
अतिशय शेतकऱ्यांना आशा आपल्या कडून आहेत बचुभाऊ आपण शेतकर्यांचा आवाज आहात सर्व शेतकरी आपला रूणी आहे असेच कार्य करत रहा
महाराष्ट्र मद्ये एकमेव नेता.. ओन्ली बच्छु कडू साहेब.....नेहमीच मन जिंकतात
आमदार असावा तर असा.बच्चु साहेब चे खूप खूप आभार.
आमदाराणा किती पेंशन भेटती ते बंद करा
माननीय आमदार बच्चू भाऊ आपण लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करा
Kadu saheb very good speech on farmer & agriculture in assembly session
शेतऱ्यांसाठी देवदूत आहेत साहेब तुम्ही असेच विचार मांडणारे कोणतेही अधिकारी नाही
कडू साहेब तुम्ही गोड आहात.ह्या झोंड लोकांबरोबर तुम्ही राहू नका विरोधी बाकावरा बसा सर.
बोलन्याच प्लस पांईट बच्चु भाऊ चा परफर्मस चांगला आहे धन्यवाद! सरकार ने योग्य नियोजन करने महत्वाचे आहे पण बच्चु भाऊ सत्ता नाल्यांना सोईचा नाही वाटत 😊😊😊
बचू भाऊ जिंदा बाद शेतकऱ्यांना 24हाजर् वर्ष काठी दिल पाहिजे
जे आमदाराला.शाळ.जेआमदारालाकारखाणाजेआमदाला
शेतकरी साठी येवढेच आमदरबाकिसताधरीकमिवीचारकरतातावाटटत
शैतकरी यांचे प्रश्न तळमळते पणे माडणारा खरा. शेर बहादुर बच्चूभाऊ
एकच आमदार आहेत जे निरभिड बोलतात
असा आमदार साहेब पाहीजेत शेतकरीवर्ग मजूरवर्ग तुम्हालाच मतदान करनार आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल चरण जाधव 🙏🙏🙏
माणसे भरपूर पाहिले पण बच्चू कडू भाऊ सारखे नाही पाहीले शेतकऱ्याची प्रश्न मांडण्यासाठी देवासारखी उतरून आले तुम्ही साहेब धन्यवाद 🙏🙏🙏 साहेब तुम्ही जर असेच प्रश्न तर मांडले अख्खा शेतकरी तुमच्या पाठीशी ऊभाराहील खरं तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे कोण कोणासाठी काम करते हे त्यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏बचुसाहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब,आम्हा शेतकऱ्यांसाठी फक्त एक करा,खतांचे, औषधांचे, डीझेल,पेट्रोल,गॅस,यांचे दर कमी करा.तरी आम्ही समाधानी राहू.
खरी गोस्ट आहे बच्च भाऊ. आमदार खासदार मंत्री यांचीपगार वाढ थांवावा नाहित्र्१
बच्चू भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है मरते दम तक
शेतकर्याच खरी परीस्थिती काय ते दादा मांडतात खरच खुप आभारी आहोत कडु साहेब ❤❤❤❤❤
खरा देवदूत,, कास्तकाराचे सरसगट कर्ज माफी पाहिजे,,
भाऊ फक्त तुझ्यासाठी हे पाहून रायलो हे सर्व आमदार खासदार फक्त पैसा हवा आहे
पंजाब सरकारने आमदारांची पेन्शन बंद केली तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा ही सूचना योग्य आहे.
साहेब बरोबर बोललात.जे घरी बसलेल्या नेत्यांना पेंशन योजना बंद केली पाहिजे.
भाऊ खरोखर तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांसाठी प्रखर मत मांडलं तुमचे आभार मानावे तेवढे कमी तुम्ही जे अभ्यास करून मत ते आत्तापर्यंत एकही आमदार नेमांडले नाही जे तुम्हाला समजले ते सरकारला नाही आणि असाच जर शेतकऱ्यांवर अन्याय होत गेला तर एक दिवस शेती आणि शेतकरी दोन्ही उध्वस्त होतील
खरोखर बंच्चु कडू भाऊ तुम्ही खरं बोलतात ते इतर नेत्यांना दुमत.
असा मुख्यमंत्री पाहिजे
बच्चुभाऊ खुप खुप धन्यवाद खुप अभ्यापुर्ण बोललात शेतकऱ्यासाठी बाकिच्या आमदारांची वाचा गेली तुमच्यासारख बोलायला लाचार भामटे आहेत .आमच्या शेतकऱ्यांच्या वतीन बच्चुभाऊ विधानसभेत दिर्घ काळ आमदार म्हणुन निवडुन जावोत हिच देवाकडे प्रार्थना ❤❤
बच्चुभाऊंनी आमदार, खासदार यांच्या पण पेन्सनवर बोलाव आमदार खासदार यांची पण पेन्सन बंद करण्याची कोणात धमक आहे काय ॽ
बचु कडुसाहेब खरा प्रश्न शेतकरी यांच्या बाजूने धन्य वाद साहेब
यांच्या पेंशन बंद करायला पाहिजे मंत्री असताना जनतेला लुबाडले
वाघ वाघ 🐅🐅🐅🐅 खरंच
निडर व्यक्ती मत्व गाडगेबाबा चा आशिर्वाद धन्यवाद!
Great👍👏👏
हमारा शेतकरी कास्तकारी का नेता कैसा बब्बर शेर बच्चू कडु भाऊ जैसा हो। Daring करावी तर फक्त आदरणीय श्री बच्चू कडु साहेबान्नीच। दूध का दूध पानी का पानी। कडवट टीका आहे पण एकदम सत्य आहे. अगदी निःसंशय! जेंव्हा जगातील शेतकरी कास्तकार संपला तो दिवस शेवटचा दिवस या सर्व जगाचा.💯☑️👍🏼👌🏼❤️🙏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼
महाराष्ट्रामध्ये असा बच्चू भाऊ कडू सर का मुख्यमंत्री पाहिजे
राजकारणी लोकांमध्ये हिंमत असेल तर स्वतःची पेन्शन बंद करून दाखवा.😊 बच्चुभाऊ कडू तयार आहेत आणि तुम्ही.
शाब्बास कडू साहेब
भंगार
धन्यवाद दादा खरा शेतकरी कैवारी बाकी सर्व भामटे कोणी काही बोलत नाही सर्व लूटमार करणारे आहे
जबरदस्त बोलता तुम्ही.
पोटतिडकीने बोलता.
तुमच्या सारखे ५० आमदार लोकांनी अपक्ष जर निवडून दिले तर शेतकर्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही.
शेतकरयांनो अपक्ष व प्रामाणिक लोक निवडून द्या
"भाऊ "तुम्हीं मुख्यमंत्री व्हायला पाहिजे!विधानसभेत तुमच्या बरोबरीचा अभ्यासू सडेतोड ,सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणारा कोणी नाही.बाकी सर्व जुगाडू!
बच्चू कडू साहेबांचा अतिउत्तम भाषण त्याचप्रमाणे कुठलाही आमदाराला 50 हजारांपेक्षा जास्त पेन्शन देण्यात येऊ नये चार वेळा जरी आमदारकी केली असेल त किंवा तो निवृत्त झाला असेल त्यावेळेला फक्त एकदाच एकदाच 50,000 पेन्शन देण्यात यावी.
श्री कडु साहेब एकदम बरोबर बोलतायत आम्हास हे सांगावयाचे की सरकारात कोणीही आले तर सर्वच नेते लोक फक्त शेतकऱ्यांनचे नांवे रोज सकाळ पासुन संध्याकाळ पर्यन्त शेतकरी नांवे फक्त बोंबा मारतात,त्याच उदो उदो करता आणि शेतकऱ्यांच्या साठी किती तळमळीने काय करता हो तर काहीच नाही हे फक्त मतांचे राजकारण किती काळ होणार?????,भारत मेरा महान
निवडणूक जवळ आली आहे. एवढ्या दिवस झोपा काढत होते.
बरोबर आहे म्हणुन तरगरीबाला पेन्शन नाहि कारण मत्री पाच वर्ष भरपुर मेहनत करतात म्हनुन त्यांन एक लाख पेन्शन मीळते जनता डोळे असुन अंधळी आहे म्हनुन जग रीकाम झाल आहे
या सरकारला शेतकऱ्यांकडून भावपुर्ण श्रध्दांजली
ओम शांती ओम
बच्चू भाऊ , तुमचे म्हणणे बरोबर आहे...मी समर्थन करत आहे..
वारे शेर. सत्य आहे. मंत्र्यांना दीड लाख पेंशन व कास्तकारांना टेंशन.जय जवान जय किसान.अर्थमंत्री कृषिमंत्री यांची कान उघाडणी केली.
जसा पक्ष तसा नेता याला म्हणतात प्रहार
एक नंबर
शेतकरी कष्टकरी कामगार यांचे खरे नेते बच्चु भाऊ
खरे आहे बचू भाऊ. मंत्र्यानांना 3 लाख पन्नास हजार पगार विमान प्रवास फुकट विज फुक्त् पाणी फुकट चालक रक्त बंगला फुकट आजून. काहीही फुकट. कास्तकार रोज मरून राहिले अपमदार असा असावा धन्यवाद बाऊ
साहेब महामंडळातील सेवानिवृत्त चालक व वाहक यांना महिन्याला पेन्शन फक्त एक हजार रुपये मिळते या पेन्शन मधे उदरनिर्वाह होत नाही तरी सेवानिवृत्त चालक व वाहक यांना किमान 15000 रुपये पेन्शन द्यावी ही नम्र विनंती
येणाऱ्या 2024 मध्ये बच्चूभाऊच पाहिजे असेल तर जास्तीत जास्त प्रहारचे आमदार निवडून दयावे जेनतेने.कारण असाआमदार लोकांचे शेतकऱ्याचे अपंगाचे प्रश्न आणी समच्छा सभागृहात मांडणारा व कोणालाही न भिणारा मर्द माणूस पुन्हा भेटणार नाही बापहो पहा आता तुमच्या हातात आहे ती ताकद. 🌹जय जवान जय किसान 🙏🏼
महोदय बच्चू कडूजी पगार किती घेता पेन्शन किती घेणार हेही सांगा . पगारापोटी किती कष्ट करता हेही न लाजता सांगा .
माननीय बच्चू कडू साहेब आपण खरोखर देव माणूस आहात
29 सप्टेंबर 2018 ला निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी पेन्शन नाही म्हणून सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय निघाला होता
ते मिळालेच नाही
आता 31 मार्च 2023 ला आता ते रद्द करून कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान देण्याचा शासन निर्णय काढला
त्यावर उच्चतंत्र शिक्षण विभागाचे परिपत्रक सुद्धा निघालं
आज तीन महिने झाले
मग आता मृत्युउपदानाचे लाभ आणि कुटुंब निवृत्ती वेतन निधन झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारस जिवंत असेपर्यंत कृपया लवकर मिळाले तर योग्य होईल
आणि
आपले खूप उपकार होतील
धन्यवाद🙏
Khar ahe saheb
Ek number saheb
सरकारला लाज वाटली पाहिजे,प्रत्येक दहा वर्षांनी वेतन लागू होतो .दर वर्षी महागाई भत्ता .आणि गरीब मात्र खड्यात.
साहेब एक nambar
अपना भिडु बच्चुभाऊ कडु...शेतकरी, शेतमजूर,दिव्यांगाचा हक्काचा एकमेव आमदार बच्चुभाऊ कडु.अभ्यासपुर्ण मांडणी.
आसा आमदार असावा
बच्चुभाऊ खुप खुप अभिनंदन. आम्ही आचार विचारांनी आपले सोबत आहोत.
आमदारांच्या पेन्शन बंद करा
Very good news thanks
बचु भाऊ सलाम है जनते चा
Good saheb
शेतकरीही कृषी उत्पन्न काढून देशाला अन्नधान्य पुरवतात...देश सेवा करतात...त्यांनाही सरकारने पेन्शन द्यावे..
कडू भाऊ बोलतात खरोखरच आहे पण नोकरदार वर्ग का आमदार खासदार मंत्री नगरसेवक सदस्य सरपंच पोलीस पाटील या विषयावर पण जोरात पेटयला पाहिजे सर्व कर्मचारी २० लाख त्याचे मागे राहील
बच्चू भाऊ सगळे शेतकरी तुमच्या बाजूने उभे राहतील शेतकऱ्यांना अशी साथ देत रहा जय किसान जय महाराष्ट्र
आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करा.
जय महाराष्ट्र
Absolutely right....Kadu Saheb
😮बचु कडु खरा मर्द माणुस आहे बाकी सगळे छके लाज वाटली पाहीजे आ बचु साहेबांच मत खर आहे सामान्य मानसाचा कैवारी दादा मनातन उतरला माणुस शिवी सुध्दा द्यायचा लायकीचा नाही
Very.good.bhau
No.1 bhau
शेतकऱ्यांना पेंशन गरज आहे त्यांना द्या आणि हो कमीत कमी 12 तास तरी लाईट द्या, धान्य साठी बाजार पेठमोठी करावी सर्व सामान्य माणसाला जगण सोप करा ,
Good statement
बाकी आमदार, फक्त कानकोंड्यासारखे फक्त ऐकून घेत आहेत! जाऊं द्या आम्हाला काही देणं घेणं नाही तुम्ही शेतकऱ्यांची बाजू जोरदार पणे मांडता आहात याबद्दल धन्यवाद!
1नबर बघु दादा
शेतकरयांना पेन्शन चालू करा बाकी सर्वांची पेन्शन बंद करा ❤❤
Barobar bolala
सत्य आहे,सोबत आहोत,आमदार साहेब,
Nice Work Saheb
Write boltay saheb
कंत्राटी कामगार यांना पेंशन कधी वाढवून देणार
एकदम करेक्ट👌
सर्व आजी माजी लोक प्रतिनिधींना मिळणारी पेन्शन आणि इतर सवलती बंद करा सर्व राजकीय पक्षांनी मागणी करा
बाच्चू कडू जैसा आमदार देशाला लाभला व त्यांना अर्थ मंत्री पद दिले तर महाराष्ट्र लोकांची कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही
खरे बोलणारे कडू साहेब ग्रेट
बच्चुभाऊ आमदार म्हणून ते महाराष्ट्रामध्ये सर्वात सच्चा आमदार आहेत कष्टकरी कामगार शेतकरी गोरगरीबांचे कैवारी आहेत त्यांना जेनतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवले पाहिजे सलाम बच्चुभाऊ तुंम्हाला ❤❤🙏🙏
शेतकरी च बोलतोय आपल्या तोडून 👍🙏
, बच्चू कडू साहेबांचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
सरकारन सगळ्या जनतेला फुकट पोसलं पाहिजे आम्ही फक्त पोरं काढणार.अरे बस्सी झालं हे फउकटखआऊ धोरण.वाट लागेल या देशाची
एक नंबर आमदार
अगदी बरोबर लडा
कोट्याधीश असलेल्या आमदार व खासदार यांचे पेन्शन बंद करून शेतकऱ्याला पेन्शन योजना चालू करावी
Kadusaheb तुम्ही Jantechya हिताची गोष्ट Kartay सलाम तुम्हाला