परंतू या सवलती मुळे, महिलांसह घरातील अन्य लोक ही एस टी बस ने प्रवास करतील व या मुळे,प्रवाशी संख्या वाढेल.....ही बाब खूप महत्वाची आहे, सरकारचं ही हेच म्हणणं आहे.
100% ST चार प्रवास सुरक्षित आहे पण हा प्रवास बंद पाडण्याचा डाव चालु आहे 50% सवलती देऊन मोफत देउण नंतर गाडी मेंटेनन्स चालक वाहक चा पगार करण्यासाठी कर्ज काढून चालवायच नंतर तोट्यात आहे म्हणून खात बंद करून टाकायच
Khupach chhan.. abhinandan
वाट पाहीन पण एस्टी ने जाईन हे वाक्य खोपोली बस डेपो मध्ये नाही चालणार कारण तिथे एस टी कधी वेळेवर येत नाही माणूस कंटाळून जातो वाट पाहून.
या सवलती मुळे ST चे बारा वाजणार.
परंतू या सवलती मुळे, महिलांसह घरातील अन्य लोक ही एस टी बस ने प्रवास करतील व या मुळे,प्रवाशी संख्या वाढेल.....ही बाब खूप महत्वाची आहे, सरकारचं ही हेच म्हणणं आहे.
Very beautiful
100% ST चार प्रवास सुरक्षित आहे
पण हा प्रवास बंद पाडण्याचा डाव चालु आहे 50% सवलती देऊन मोफत देउण नंतर गाडी मेंटेनन्स चालक वाहक चा पगार करण्यासाठी कर्ज काढून चालवायच नंतर तोट्यात आहे म्हणून खात बंद करून टाकायच
छान
Khup chhan
Khup छान
Khup Chan tai
Vaa Chhaan 👍
Mujhe aapse contact karne ka upay