अभिनंदन ।।अभिनंदन।।।अभिनंदन।।। विरोधी पक्षच नाही म्हटलेवर असेच चालणार ।। सामान्य गोरगोरीब जनतेकडून सरकारचे भाडेवाढ केलेबद्दल आभार।।अशीच कामे चालु ठेवा।।
आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या स्त्रियांना एसटी बस तिकीट मध्ये पन्नास टक्के सवलत कशासाठी? या सवलती मुळे भाडेवाढ करावी लागली. या भाडेवाढीचा बोजा पुरूष प्रवाशांवर पडत आहे. पुरूष प्रवाशांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
बरोबर आहे ,मागील काही दिवसांपासून बस बंद पडणे, अत्यंत गर्दी होणे, या घटना वाढल्या होत्या , आणि दहा रू वाढ जर झाली असेल तर तश्या सुविधा सुद्धा द्याव्या कारण चेंगराचेंगरी होताना दिसते .. सरकारला विनंती...
चुकीची भाडे वाढ , राऊंड फिगर करा.करू शकतात चागल पण करणार नाही रावते साहेब याच एक निर्णय चुकला शिव शाही च . योग्य निर्णय घेणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते जी साहेब
एस टी महामंडळात दर वर्षी नवीन 5 हजार बसेस वाढवून 5 वर्षात नवीन 25 हजार बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे लाल परी जनतेच्या सेवेसाठी टिकून राहावी व प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाडे वाढ करायला हवी दरवर्षी साधारण 10% भाडे वाढ करायला हवी ह्यात कुठलाही विरोध नको आणि राजकारण नको
एस टी ला पहिले दिवस येवुने म्हणजे बरे भाडेवाढ केल्या मुळे प्रवासी नाराज होऊन एस टी कडे पाठ फिरवु नाही म्हणजे झाल, मग कर्मचारी च्या पगारी पण वेळेवर होणार नाहीत, ,
सरकार चा जाहीर निषेध. तेल महाग, गँस महाग, दाळी महाग, एस टी प्रवास महाग, पेट्रोल डिझेल महाग गोरगरिबांनी राज्यात जगाव की नाही हा प्रश्न आहे. नोक-या नाहीत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आता घरेही महाग होनार असल्याचे कळते. असं सरकार नकोचं नको.
बऱ्याच वेळा कर्मचारी विना प्रशिक्षण पूर्ण दिसतात त्यांनाच माहित नसत आपण कशी ऑपरेट करायची ती, त्यात असणाऱ्या सोयी सुविधा देताना पाहावयास मिळत नाहीत , आणि जनतेशी असभ्य भाषा वापरताना दिसतात त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग द्यायाला लावा हिच आपणास विनंती.. 💯🙏
जीएसटी ज्या हॉटेलवर थांबते हॉटेल वर₹40 वडापाव खाद्यपदार्थांचे रेट बघा एस टी महामंडळ सांगत आहे स्वस्त आहे त्या ठिकाणीच गाडी थांबते इकडून झाल्यावर यांची पाच वर्षात वाढलेली संपत्ती
आख्खा महाराष्ट्र विकुण खाल्ला तरी चालेल वारे सरकार सोयाबीन भाव कमी केले तरी चालेल दोन हजार रुपये भाव दिला तरी चालेल सर्व सामान्य माणसाला सकाळी झोपेतून उठल्या पासून संध्याकाळी झोपेपर्यंत 18% जी एस ठी लावा म्हणजे आपला महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही वारे सरकार 😂😂
आरे लाज वाटते का❓ पारनेर डेपो मुंबई साठी रातराणी गाडी पाठवित आहे ते सर्व गाड्या आतिशय भऺगार गाडी पाठवित आहे तिकडे कोणीही लक्ष देत नाही फक्त भाडे वाढविणे लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे
तुम्ही मंत्री पन्नास लाख रुपयांची गाड्या घ्या आणि गरीब जनतेस वेठीस धरा कारण जनतेने तुम्हाला चांगल्या मतांनी निवडून दिले त्यांची उपकाराची परतफेड करत आहे तुमचं महायुतीच अभिनंदन
आहो,अगोदर नवीन वीस हजार राप बसेस घ्या. प्रत्येक डेपोला , चालक,वाहक व कार्यशाळा कामगार असे दोनशे कामगार भरती करा. आणी एसटीतील अधिकारी संख्या कमी करा. आणी एसटी महामंडळ प्रगतीच्या मार्गावर नेऊन सोडा.
खरचं वाढले आहे टिकिट खुप वाढले गरीब ना😢😢😢धक्का आहे, मंगळवारीच बाळु मामा ला गेलतो आमही😢😢😢😢❤❤❤❤❤दादा खुप वाढले आहे
अभिनंदन ।।अभिनंदन।।।अभिनंदन।।।
विरोधी पक्षच नाही म्हटलेवर असेच चालणार ।। सामान्य गोरगोरीब जनतेकडून सरकारचे भाडेवाढ केलेबद्दल आभार।।अशीच कामे चालु ठेवा।।
मग लडकी बहीण ही योजना तुम्ही आणायलाच नको होती त्या ऐवजी महत्वाच्या खाद्य पदार्थ, तेल गॅस यावर नियंत्रण आणणे आवशक होते
भाडेवाढ चुकीचे आहे अर्धे टिकीट व फुल टिकीट बंद करा यामुळे अनेक शाळकरी मुले यामुळे त्रस्त आहेत
100% सत्य।
वाल्मीक कडून किव्हा dhanjay कडून घ्या भरपूर संपती आहे त्यांच्या कडे लोकांना लुटलं
तुम्ही येताच भाडेव्हाड केली खूप छान मंत्री आहात गरीब जनते कडून अभिनंदन
भाडेवाढ केल्यास प्रवासी कमी होवून खाजगी वाहतूकीकडे वळतील व महामंडळ तोट्यात नक्कीच जाईल,
आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या स्त्रियांना एसटी बस तिकीट मध्ये पन्नास टक्के सवलत कशासाठी? या सवलती मुळे भाडेवाढ करावी लागली. या भाडेवाढीचा बोजा पुरूष प्रवाशांवर पडत आहे. पुरूष प्रवाशांनी एकत्र येणे आवश्यक आहे.
भीकार चोटानो college च्या पोरानी काय करायचे कुठून पैसे आणायचे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांन वर अन्याय होतोय
बरोबर
लाडकी बहिण म्हणजे मुलाची आई खर्च देईल की
@honey2023-f9j एका दिवासाचे तिकिटाचे ९१ तर ३० दिवस म्हणजे १ महिन्याचे 2730 रूपये तर लाडक्या बहिणी पेक्षा किती पैसे वर जातात बघ
65वर्षांवरील लोकांना अर्ध्या प्रवासाची परवानगीच का दिली महिलांना अर्ध्या तिकिटावर प्रवास अशा सवलती दिल्याच का .
अहो तुम्ही एसटीची भाडेवाढ करा पण शेतकऱ्यांना अगोदर त्यांचा मालाला योग्य मोबदला द्या
मतदारांना दिलेलं बक्षीस मिळाले आहे हे,,भाडेवाढीला भावपुर्ण श्रध्दांजली...
भाडेवाढ करून नका..... गरिबा चा..खिशाला परवडत नाही.😮
ओम मंत्री साहेब तीन महिन्यापूर्वी एसटी नफ्यात होती आता भाडेवाढ करण्याची गरज काय
निवडणुका अजून लांब आहेत.
हे लोगं फायदयात राहु देतात काय. खाऊन पिऊन टाकतात. विकतात. देश व देशातील जनता गेली खड्यात.
दादासाहेब भाडेवाढ झाली, आज महामंडळाच्या बसमध्येच प्रवास केला आहे.
आम्ही आपली चांगली सेवा कशी आहे हे कळले व एस टी ने प्रवास केला तर कळते साहेब🙏
आमदार व खासदार यांचे भत्ते बंद करावेत. यांचे मानधन पण बंद करावेत.
ध्या जिरवुन जाळ पोळ नासधुस केल्याचा परिणाम सगळी वाढ शेतमालाचे भाव माञ कमीच वारेवा आजब सरकार 😂 😂
Khup Chan half tikit band kara
भांडे वाढ करा गोववलेचे प्रताप सरनाईक यांच्या ईलशनच पैसे नीघाले पाहिजे
अजित दादा यडझव्या वाढले भाडे एस टी चे ,मी प्रवास केला आहे.
आमदार खासदार मंत्री यांना पण अजून भत्ते आणि सवलती द्या
70000 कोटी तून मदत कंरा
अजित दादा ना आजून सांगितले नाही😂😂
भाडेवाढ करून जनतेला सुविधा देणार आहे, हे पुतणामावशीचे प्रेम आहे.
खुप छान निर्णय...... ३०% करा राव
सरकारच अभिनंदन खूप छान निर्णय.
महागाई वाड जास्ती जास्त कशी करता येईल यावर सरकारने काम करावे. धन्यवाद
निवडणूक झाली.आता बहिणींचे लाड बंद
पुन्हा आयुष्यात सरनाईक साधा सरपंच देखील होणार नाही
का?
प्रताप सरनाईक ओवळा माजीवाडा म्हणजे घोडबंदर रोड, ठाणे मतदार संघातून निवडून येतात, तिथे एस एस टी बसेस भाडेवाढचा काहीच परिणाम होणार नाही.
बरोबर आहे ,मागील काही दिवसांपासून बस बंद पडणे, अत्यंत गर्दी होणे, या घटना वाढल्या होत्या , आणि दहा रू वाढ जर झाली असेल तर तश्या सुविधा सुद्धा द्याव्या कारण चेंगराचेंगरी होताना दिसते .. सरकारला विनंती...
पुदच्या वेळेला यांना पूर्ण 288 आमदार देऊन टाका म्हणजे 30 टक्के भाडेवाढ करता येईल
सरकारी सवलत आमदार खासदार यांची बंद केली पाहिजे मग कळेल यांना सुध्दा मानधन वर रोजंदरी वर नेमले पाहिजे
शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या
ही अजून सुरवात आहे 🤣🤣🤣🤣
पहिलेच लक्झरी व्यवस्था एसटी बसेस मध्ये होती भाडेवाढ केल्याने आता चांगल्या सुविद्धा मिळतील खरच सरकारचे आभार
जय महाराष्ट्र
रोजगार हमी वरील मजुरांचे वेतनात कधी वाढ करणार मंत्री साहेब
भाडेवाढ करु द्या , कारण गुणरत्न याला सपंती गोळा करु द्या.
चुकीची भाडे वाढ , राऊंड फिगर करा.करू शकतात चागल पण करणार नाही रावते साहेब याच एक निर्णय चुकला शिव शाही च .
योग्य निर्णय घेणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते जी साहेब
असच पाहिजे या लोकांना छान 😊😊😊 महायुती 😂
आवाज येत पवार तुम्ही बोलू नका तुमची लायकी नाही
यांना खाली ओढा हा परीवहन मंञी नको आम्हाला .तुमचे पगार काय असेल ते सरकार शी बोला सामान्य जनतेला का काञी लावता आहे
एस टी महामंडळात दर वर्षी नवीन 5 हजार बसेस वाढवून 5 वर्षात नवीन 25 हजार बसेस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे
लाल परी जनतेच्या सेवेसाठी टिकून राहावी व प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाडे वाढ करायला हवी
दरवर्षी साधारण 10% भाडे वाढ करायला हवी ह्यात कुठलाही विरोध नको आणि राजकारण नको
दम असेल तर निवडणुकीच्या अगोदर निर्णय घ्यायचं होतं जाहीर निषेध
दर वाड योग्य नाही..
जाचक दरवाढ आहे..
संजय राऊत तुम्ही सत्तेत असताना काय दिवे लावले एसटी कर्मचाऱ्यांसाठी
Ecetion पैसा वसूल करण्यात येत आहे
राज्यातील आर्थिक स्थिती चांगली आहे.....असे देवेंद्र फडणवीस साहेब बोले होते मग st भाडेवाढ का व कशाला. घेतले गेले
एस टी ला पहिले दिवस येवुने म्हणजे बरे
भाडेवाढ केल्या मुळे प्रवासी नाराज होऊन एस टी कडे पाठ फिरवु नाही म्हणजे झाल, मग कर्मचारी च्या पगारी पण वेळेवर होणार नाहीत, ,
बाकिच्या राज्यात मोफत प्रवास, महाराष्ट्र प्रगत राज्य, भाडेवाढ. सगळेच कस मस्त मस्त.
सरनाईक यांनी राजीनामा दयावा दोन हजार कोटी भ्रष्टाचार काय झाले
580₹ मुलाची पास आज 700₹ झाली. ती आज आम्ही भरली अन पवार साहेब म्हणतात भाडेवाड नाही. मंत्रात एक मत नाही.
बैलांच्या अर्जा तिकीट बंद करा म्हणजे भाडेबाड करण्याची जरुरी लागणार नाही
आता 5 वर्षे जनातेचा खिसा खाली करण्याचा कार्यक्रम पाहायला मिळणार.
खरंच हे सरकार हितं बिलकुल आणि इतक्या नासक्या खालच्या थरातले ते कळत नाही गेले की नेमकं कुठलं सरकार आहे ते
पवार यांना विज बिल भाडे वाढ एवढच सुचत
गरीब लोकांच्या पगारी वाढवाना आधी
आरामदाई प्रवास करायचा तर जास्तीचे पैसे मोजायला हरकत नाही. पण त्याच त्याच खटारा बसेस असतील तर भाडे वाढ चुकीची आहे.
साहेब बरोबर आहे.
पण नविन भरती करा चालक तथा वाहक
जनतेन निर्वाय घ्यावा
आमदारा खासदार मंत्री यांचे मानधन कमी करावे
मग कळेळ भाडेवाढ काय असते
गोरगरिबांवर हे हे सरकार अन्याय करत आहे गोरगरिबांचा विचार करण्याची शक्ती नाही या सरकार
तुमचा भ्रष्टाचार कमी करा मग भाडे वाढ करायची गरजच नाही.
लाडकी बहिण वसूली सुरू झाली आहे
मतदारांना एव्हढेच सांगायचाय...... आता द्याल का महायुतीला मतदान.
यांना फक्त ड्राइवर व कंडत्तर चे पगार दिसतात
कोण बोलतोय भाडे वाढले नाही भाडे वाढलेले आहे माझी मुलगी कालच मला बोलली पप्पा एसटीचा भाडा वाटलं म्हणून
महाराष्ट्र सरकार चे अंभीनंदन,एस टी भाडेवाढ केल्याबद्दल
अजित पवार आणि किरन पोलार्ड ल म्हणावं गाडी सोडून एसटी मध्ये जा भाव वाढले आहे येजवे
लाडक्या बहीणीसाठी पैसे कमी पडले असणार म्हणून एसटी बस चे भांडी वाढावली तेल साखर गॅस सिलिंडर सगळं वाढवा वाटायला कमी पडलं नाही पाहिजे
राजकीय लोकाचे,पगार वाढ करा ते अतिशय
हालाखीचे जीवन जगत आहे---?
सरकार चा जाहीर निषेध. तेल महाग, गँस महाग, दाळी महाग, एस टी प्रवास महाग, पेट्रोल डिझेल महाग गोरगरिबांनी राज्यात जगाव की नाही हा प्रश्न आहे. नोक-या नाहीत. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. आता घरेही महाग होनार असल्याचे कळते. असं सरकार नकोचं नको.
ST कर्मचारी व प्रवासी यांना आपसात लढवून हे अलिप्त राहून मजा बघतील.
Thank you 😅😅😅😅😅
बऱ्याच वेळा कर्मचारी विना प्रशिक्षण पूर्ण दिसतात त्यांनाच माहित नसत आपण कशी ऑपरेट करायची ती, त्यात असणाऱ्या सोयी सुविधा देताना पाहावयास मिळत नाहीत , आणि जनतेशी असभ्य भाषा वापरताना दिसतात त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग द्यायाला लावा हिच आपणास विनंती.. 💯🙏
निवडणुकीमध्ये केलेला खर्च वसूल करा
आमदार मंडळींची पगार कमी सरकारने केली पाहिजे
हे ई व्ही मुळे आलेले सरकार आहे जनतेला मोजत नाही दुरदैव महाराष्ट्र राज्यतील जनतेच
जीएसटी ज्या हॉटेलवर थांबते हॉटेल वर₹40 वडापाव खाद्यपदार्थांचे रेट बघा एस टी महामंडळ सांगत आहे स्वस्त आहे त्या ठिकाणीच गाडी थांबते इकडून झाल्यावर यांची पाच वर्षात वाढलेली संपत्ती
जनतेचे लूट चालू आहे
5 वर्ष तुम्हाला बिनधास्त लूटमार करण्याचे लायसन EVM , ED ने दिले आहे त्यामुळे जनते कडे सहन करण्याशियाय दुसरा पर्याय नाही
11,21,32,37,42,51,66,74,82,98, आशी भाडेवाढ झालेली आहे सुट्टे पैसे द्यायचे कुठून😮
होऊ दया चुनाव चया अगोदर लोकाना आनि नेतयाना पन दिसत नाही, होऊ दया
हिंदू खत्रे मे था.अब हिंदू खत्रे के बाहर हूये हैं.
असंच करणारे सरकार सातारा लुटणार आणि पुण्याला दान करणार
आख्खा महाराष्ट्र विकुण खाल्ला तरी चालेल वारे सरकार सोयाबीन भाव कमी केले तरी चालेल दोन हजार रुपये भाव दिला तरी चालेल सर्व सामान्य माणसाला सकाळी झोपेतून उठल्या पासून संध्याकाळी झोपेपर्यंत 18% जी एस ठी लावा म्हणजे आपला महाराष्ट्र समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही वारे सरकार 😂😂
90 परसेंट बस ऐज बार है फिर भाड़ेवाड किस लिए
भाडे वाडही एक तारखे पासून करणार होते मधिच का करता
हे मंत्री एकमेकाला दोष देत नौटंकी करत आहे जनता याना ओळखून आहे
भाडेवाड करण्यापेक्षा फुकटबाजी बंद करा
Shevati BHADVYANI bhade vadh kelich
आरे लाज वाटते का❓ पारनेर डेपो मुंबई साठी रातराणी गाडी पाठवित आहे ते सर्व गाड्या आतिशय भऺगार गाडी पाठवित आहे तिकडे कोणीही लक्ष देत नाही फक्त भाडे वाढविणे लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे
पुरुषाकडून घ्यायचं बायकांना वाटायचं हे धोरण अवलंबिले आहे
कंन्डाक्टर...😂 कसले कसले मंत्री भरती केले आहेत.
51,61,71,81,91,ही कसली भाडेवाढ अंमलबजावणी चालू झालय आता भाडे तपासून पाहावें
हे सरकार सामन्या माणसासाठी नाही किती महंगाई करता,,,, भाजपा सरकार आले तेव्हा पासुन नुसती महंगाई करत आहे,,,,
तुम्ही मंत्री पन्नास लाख रुपयांची गाड्या घ्या आणि गरीब जनतेस वेठीस धरा कारण जनतेने तुम्हाला चांगल्या मतांनी निवडून दिले त्यांची उपकाराची परतफेड करत आहे तुमचं महायुतीच अभिनंदन
लुटालुट सुरू आहे..बस ची अवस्था दुःख दायक आहे...सुवीधा असतील तर जनता आनंदाने जास्त पैसे देतात
कुछ भी करो पर टिकट रेट राउंड फिगर रखो हम वाहक को बहुत तकलीफ हो रही है टिकट बुकिंग करने में ।
भाडे वाढले.बस मात्रं खटारा.
आहो,अगोदर नवीन वीस हजार राप बसेस घ्या. प्रत्येक डेपोला , चालक,वाहक व कार्यशाळा कामगार असे दोनशे कामगार भरती करा. आणी एसटीतील अधिकारी संख्या कमी करा. आणी एसटी महामंडळ प्रगतीच्या मार्गावर नेऊन सोडा.