नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत : • एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही. • तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही. • पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही. • जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही. • केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही. • करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही. • सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही. नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही! बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦
नानाजी, छान भाषण दिलात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाना.. क्लास घेतल्यासारखं वाटलं 🙏🙏.. खूप वर्षात पहिला interview पहिला असा, जिथे प्रश्न manage नव्हते.
आमी फक्त आम्हाला काय परवडत आहे हेच पहातो.शेतकरी मदत आजून मिळत नाही केवायची होत नाही. शेतात कामे पडून जनावरे उपिशी शेतकरी केवायसी तलाठी बेफीरी.जीआर शासनाचा नाही पण तलाठी देवस्थान ला अनुदान देत नाही.पण देवस्थान ची वसूली करतो. नैते लोकशाही दिन घेत नाही.एन ए शेतकरी करू शकत नाही भष्ट आधिकारी फक्त नेतेचे हस्तकाचे काम वाकून करतात.नकाशे घरी बसुन करतात.मा.मंत्री कडेही अर्ज न्याय मिळत नाही.
सरकारचे कायदे शेतकर्यासाठी जूलमी आहे.एक गुंठा विकू शकत नाही. पण बिल्डरची इंचावर विकते.कायदे एवढे जाचक इथ सामान्य माणुस गांजून तो रागात आहे ती जमीन बिल्डरला फुंकुन देतो.आणि बिल्डर एक लाखाचा गुंठा दहा लाखाला विकतो.आधिकारी सरकार मस्त शेतकरी देशोधडीत बी अण्ड आधिकारी घरी लाजवर बसून पैसे देतील त्यांची कामे करतात.
खरच आहे नानाचं, 22 वर्षापुर्वी माझ्या गावात (सोनपेठ जि परभणी) एक इसम घरोघरी दुध विकायचा , नंतर नगरसेवक झाला नंतर नगराध्यक्ष आज पर्यंत , आज त्याचा 3 कोटिचा बंगला , आहे शहरात शेकडो प्लाँट, 2 पेट्रोल पंप, 4-5 अलीशान फोरव्हीलर गाड्या.. आजचे राजकारणी निवडून आल्यास एवढे कोट्यावधी कशे होतात नाना चौकशी झाली पाहीजे
Nana Patekar is a great personality, he has his unique style of speaking.......... his voice...............adds more quality to his words but on a serious note.................i never expected him to be so direct love this guy Good job Nana sahib keep it up hopefully, you can enter politics and practice what you preach
Many people asked me to watch this great interview, after watching this twice, i agree & pay respects to NANA SAHEB PATEKAR and all the people who love him.
नाना पाटेकर आपणास मनापासून धन्यवाद, कारण असे की तुम्ही जे प्रश्न विचारलात आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांना, ते प्रश्न कोठ्यावधी सामान्य जनतेच्या मनातील आहे. त्याला आपण उत्तम प्रकारे व बिनधडक मांडले,
@@premagharaniya3640 वाह, म्हणजे शिव्यागाळ, टोमणे नाही मारले म्हणजे लूच्चेपणा का?? एवढं मुद्देसूद बोलता येतं का तुमच्या साहेबांना. किंवा कधी ते बोललेत का असे. ते सोडा , फिक्स्ड इंटरव्ह्यू देतात ते, असे अडचणीत टाकणारे प्रश्न घेतील का ते?? फेसबुक लाईव्ह वर प्रश्न नाही ना विचारता येत
हे सगळे दाखवण्यासाठी होते, राजकारणी लोक आतल्या गाठी चे असतात, त्याचे दाखविण्याचे दात वेगळे असतात, आणि खायचे दात वेगळे, म्हणून कोणी , कुठलही सरकार आले तरी सामान्य माणसाच्या जीवनात काही हि फरक पडत नाही हेच खरे. बाकी मुलाखत छान झाली, सगळ्यांनी आपली नेमून दिलेली काम चोख बजावली.
Nana has nailed it and today's reporters should be ashamed of how they do reporting and ask questions to such politicians.Who are not accountable today for their work and deeds.
News 18 लोकमत..! आपल खूप खूप आभार आणि अभिनंदन. कारण वरील प्रमाणे चर्चा सत्र आणि या मधून रोकठोक झालेली फटकेबाजी आणि शुध्द मराठी खास करून नानांची या बाबत आपणा मार्फत झालेलं प्रसारण या बाबत आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार..!!!
धन्यवाद नाना खरच छान वाटले तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे काय म्हणतात की भरस्ट चार थांबला पाहिजे पण ते कसं शक्य आहे कारण या नेत्यांना फक्त भृष्टचार कसे करावे हे निश्चित केले आहे त्यांना काय त्यांचे मुल बाळ कुणाच्या बान दावर थोडेच जायची गरज असते अश्याने काय सिद्ध होते तेच कळत नाही म्हणून नाना तुम्ही पुढे येतात तुमचे मना पासून खूप खूप धन्यवाद 🚩🙏🚩
पाटेकरांचा नाना.... एकेकाळचा माझा आदर्श... अंकुशपासून त्याच्या प्रेमात पडलेला मी प्रहारनंतर जबरदस्त फॅन झालो.. त्याच्यातला सुमार दिसणारा पण अगदी आपल्यातला वाटणारा रांगडा, सहजसुंदर अभिनेता मला फार आवडायचा. क्रांतीवीरमधला त्याचा उद्विग्न, फटिचर, रस्त्यात खाटेवर झोपून टपरीवरचा चहा बिस्कुट बुडवून पिणारा पण निर्भिड आणि फारशी तत्त्व पाळत न बसताही प्रांजळपणे रहाणारा नायक अगदी मनात बसला.. पण.. पण.. प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला हाच त्याचा रोल नानाच्या स्वत:च्याही डोक्यात जाऊन बसला.. इतका की. आज 25 वर्षांनंतरही तो त्याच्या बाहेर यायलाच मागत नाही. कालची त्याने घेतलेली देवेंद्रजी आणि एकनाथजी यांची मुलाखत म्हणजे रजत शर्माचा आप की अदालत, भाऊ कदमचा चला हवा येऊ द्या आणि पाकिस्तानी उठवळ अँकर मुलींचे भडक न्युज चॅनेल प्रसारण यांचा संकरित प्रकार होता.. कसलीच वैचारिक प्रगल्भता नाही. स्थित्यंतरांचे, राजकीय-सामाजिक बदलांचे अवलोकन, निरीक्षण नाही. केवळ 25 वर्षांपुर्वीचे जनसामान्यांचे प्रश्न एखाद्या नाक्यावर जसा रिक्षेवाले पॅसेंजर भेटेपर्यंत मधल्या वेळेत तंबाखू चोळत.. "साला गव्हर्नमिंट का मामला ऐसाईच है. सब के सब करप्ट है.. सब पैसे खारेले और हम पब्लिक कू लुटरेले..." किंवा "काय बी म्हना पवारसायेब लई डोम.. साला विलेक्शनीत कसली गेम केलीये.." असल्या काहीतरी मतांच्या पिंका टाकत करतात तसा केलेला संवाद होता.. फक्त ज्याप्रमाणे क्रांतीवीरमध्ये अकारण तारस्वरात संवाद होते त्याच्या नेमके उलट निर्बुद्ध वाक्यही काहीतरी महान तत्त्वज्ञान सांगतोय अशा आविर्भावात उगाचच अतिखर्जात जाऊन परिपक्वतेचा आव आणत विचारलेले प्रश्न.. संपूर्ण कार्यक्रमभर तो घड्याळजींच्या पक्षाचा प्रवक्ता किंवा प्रतिनिधी असावा असा आव आणून या नवनिर्वाचित मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अडीच महिन्याच्या कार्यकालातील अकार्यक्षतेची झाडाझडती तीही 15 वर्षांच्या बॅकलॉगसहित? घेत होता..😫 मधेच बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन चिकटून खांद्यावर काय हात ठेवतोय... गळ्यात बांधलेली ती चिंधी.. पुष्पामधल्या अलू अर्जुनपेक्षाही दारूण अवस्थेतले कम्युनिस्ट कपडे... आरारा.. आता इतक्या बेसिक, ढोबळ प्रश्नांना किंवा विचारलेल्या 'खड्या जाबाला😃 समोरचा मोठा तज्ज्ञ असला तरी काय उत्तर देणार? फडणवीसांनी कसंनुसं समाधान करण्याचा प्रयत्न केला.. काही विरोधकांना किंवा एकनाथजी-फडणवीसांचा द्वेष करणाऱ्यांना कदाचित हे पाहून उकळ्या फुटत असतील.. ते निरूत्तर झाले असा त्यांचा भ्रम झाला असेल. पण यांच्या हे डोक्यात येत नाही की सचिन तेंडूलकर असेल तर समोरही ब्रेट ली, शोएब हवा तर मॅचला मजा येते.. नानाचा कालचा इंटरव्हू म्हणजे गल्लीतल्या पोराने ब्रायन लारा, सेहवागला टाकलेला सरपटी बॉल होता.. ज्यावर कदाचित हे महान फलंदाजही गंडतील. असो.. हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण एकच.. ते म्हणजे एकेकाळचा हा माझा आदर्श अलिकडे साठीची बुद्धी नाठी झाल्याने असेल कदाचित पण मनातून साफ उतरलाय.. त्याला एकच सांगावेसे वाटते.. नाना... तुझे सामाजिक कार्य खुपच भरघोस आणि समाजोपयोगी आहे. तुझ्या साध्या सरळ, भपकाविहीन राहणीमानाचे आम्हाला कौतुक आहे.. परखडपणा मनाला भावतो... पण तू आपला त्या फार्म हाऊसवर निर्मुक्त जीवनाचा आनंद घेत जगतोयस तेच कर बाबा... उगा राजकीय विश्लेषक. गरीबों की आवाज किंवा महान तत्त्ववेत्ता वगैरे भुमिका करायला जाऊ नकोस.. जेणेकरून आ गए मेरी मौत का तमाशा देखने, थोडी देर में मेरा ये भाई मुझे लटकाएगा.. जुबां इतनी बाहर आएगी, तुम सब लोक टाली पिटोगे और घर जाओगे.. असं काहीतरी म्हणायची वेळ वास्तवात तुझ्यावर येणार नाही.🙏 - प्रसाद भिडे
Though I may not have understood the absolute 100% of what was said, but I felt Nana Patekar asked the tough questions and showed the journalist on the same platform, the kind of questions they should be asking. This was a good session.
नाना: "मला सगळेच सरकार चांगले दिसतात. कारण मला वाईटात चांगलं शोधायची सवय आहे. " सध्या सगळेच मतदार हेच करत आहे. सगळेच उमेदवार वाईट वाटतात. त्यातल्या त्यात चांगला जो आहे त्याला मत द्यावं लागत. नाना पाटेकर यांनी जबरदस्त प्रश्न आणि सामान्य माणसाच्या मनातली खंत व्यक्त केली.
आरे बाबा.... आजची परिस्थिती भंडारा गोंदिया जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची आहे... पाऊस जाता जाईना अन् तुम्हाला परिस्थिती हाताळता येईना.... धान विकायसाठी सातबारा ऑनलाईन करण्यासाठी स्वतः शेतकऱ्याला जाव लागत आहे... दिवसभर आपले काम ठेवून लाईन मध्ये उभे राहत आहे तरीही नंबर लागत नाही..... जाचक करून ठेवलं शेतकऱ्याचे जिणे.....
नटसम्राट नानानी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांची फिरकी घेतली परंतु फडणवीस साहेबांनी मूळ प्रश्नाला बगल देऊन उत्तर दिलं शेवटी नानांना मनात सुद्धा म्हणावं लागलं असेल कुणी घर देता का घर
नाना तुमचं स्वा गत.आहे तुम्ही उभे होते शेतकरी याच्या मागे खूप छान धन्य वाद हे.फडवनिस.हे.नकलीडोळयात पानी.आनि सिंदे हे.डोळे मिटून बसून राहिले.शेतकरी यांना संपवून टाकले होते पन.निवडणूक वेळी.शेतकरी यांनी. जवाब.दिला.धन्यवाद जय.महाराष्ट्र हिंदू शेतकरी
नमस्कार नाना! साधारण जनतेच्या जीवनाशी संबंध असलेले फारच मार्मिक प्रश्न ठेवल्या बद्दल खूप आभार. 🙏🇮🇳 मान. शिंदे साहेब आणि मान. फडणवीस साहेब ह्यांनी मिळून गरजू जनता, खास शेतकरी वर्गा साठी पाऊल उचललेली आहेत आणि समाजाला लागलेली जळमटं काढण्या साठी राजकारण आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नावर जोर दिला हे अत्यंत गरजेची बाब आहे. स्थिर राजकारण आणि सरकारला जनतेच्या हितासाठी राबवावी लागणारी योजना यशस्वी होण्यासाठी समाजाच्या, जनतेच्या पाठिंब्याची आणि सहकाराची गरज असते. तेव्हा ह्या जोडी कडून जनते साठी आणि जनते कडून ह्या जोडी साठी, महाराष्ट्राच्या प्रगती साठी प्रयत्न व्हावेत. जय महाराष्ट्र.🙏🇮🇳🚩 जाता जाता शेवटी एवढच सांगायचंय जे त्या मंचावरून सांगितलं गेलं नाही. ते हे की D wood जर हिंदू धर्माचा अपमान करण्यातून वर येत नसेल तर, कितीही चांगली technology वापरली तरी बॉलिवूड स्वतःच जबाबदार असणार बुडण्यासाठी. जय हिंद. 🙏🇮🇳🚩🗡️🏹🔱⚔️🧿
Kay karat ahe bhai kama mala pan sang mothya company gujrat la shift hot ahet, maharashtra cha lokana job nhi, development cha naav khali arey cha jungle cut karat ahet, BJP cha rajyta shetkaryana karja maffi denya sathi nakar ani tech shivsena ali tar karja maaf kara mhanun fadnavis andolan karto. Waaaa reee dada😂
अत्यंत महत्वाची वाटणारी गोष्ट अशी आहे की आज मितीला आदरणिय मुख्यमंत्री महोदय ठामपणे सांगतात की आम्ही अर्थात फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब contact मध्ये होतो परंतु सखोल पणे विचार केल्यावर अशी माहिती मिळेल की जेव्हां ह्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा विचार केला आणि पक्ष सोडला आणि गुवाहाटी ल गेले तेव्हा ओरडुन ओरडुन सांगत होते की bjp आणि आमचा काहीही संबंध नाही आणि आम्ही कोणाच्याही संबंधात नाही ना शिवसैनिक ना फडणवीस मग ह्याचा अर्थ काय की सत्य लपवायचे की जनतेला येड बनवायचं... हा प्रश्न एकदा मंत्री महोदयांना विचारण्यात यावा
मी सर्व साधारण माणूस एक प्रश्न विचारतो कितीवेळा rashtrvadi congres sarkar होता shivsena sarkar होता नाना तेव्हा का मुलाखत घेतले नाहि माज म्हणण एवढाच आहे की नाना ना आज जाग आली का प्रश्न चांगली विचारले मी सहमत आहे नाना अजित व uddhav ला घाबरतो की काय अस मला वाटतंय
नाना सर, आपण खूपच मार्मिक प्रश्न विचारलेत पण हेच प्रश्न एकदा माननीय उद्धव साहेब आणि माननीय शरद पवार साहेब ह्यांना अशा जाहीर कार्यक्रमात बोलवून विचाराल का प्लीज?
अभ्यासु,परखड, निर्भीड व्यक्तिमत्त्व,कोट्याधीश असतांना सुद्दा सामान्य जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व,निःसंकोचपणे मत व्यक्त करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना...माझे म्हणून नाही आपलं म्हणून जगणारा माणूस म्हणजे नाना... आणि विषय राहिला राजकारणाचा लोकशाही असूनही इथे लोकांची फसवणूक केल्या जाते.राजकारण हे समाजहिताचे असावे,पण अलीकडचे राजकारण म्हणजे पैशाचे आहे.राजकारण्यांणसाठी सुद्धा कठोर कायदे व्हायला हवे.तरच भ्रष्टाचार कमी होइल.
खूप छान झाली मुलाखत पण नाना तुम्ही अजून एक प्रश विचारायला पाहिजे समजा मध्ये खूप हायदोस घातला आहे या प्रश्नांनी... शिक्षण खूप मोठा बाजार केला आहे,सर्वसामान माणसांना खूप सतावतो आहे हा प्रश्न..जर परत अशी मुलाखत झाली तर हा प्रश्न नक्की विचारा..🙏🙏
नेमकं काय होतंय माहितेय का?...नाना दिसताच क्षणी तनुश्री दत्ता डोळ्यासमोर उभी राहते. किती साळसूद विचारवंताचा आव आणून पूढे पूढे करत असतो हा माणूस!? ...आणि त्याला वाव मिळतोही!
नाना साहेब तुमच काय आमचं काय समाधान होणार आहे का निर्लज्जम सदा सुखी जरी कळलं तरी नकळल्या सारखं गोड हासुन सरवा सारवकरूच नंतर चांगुलपणा नेच ऊतर देणार मांजर डोळे मिटून दुध पीत त्याला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही आसेहे दोन स्वःताला चाणक्य राजकारणी समजतात
नाना खुप चांगला इंटरव्यू घेतला आपण शेतकातेची वेथा मांडल्ये शेतकरी साठी काही नाहीं केले नानांनी तरी नाम फाउंडेशन यांनी खुप चागले उपक्रम राबवला लग्न समाज सेवा शेती साठी नाला खोलीकरण शेत तळे खुप सर्व मदत केली नाना धन्यवाद
नानाजी तुम्ही छान मला बोलले आहे तुमच्याबद्दल अभिमान आहे
मनाला फार चांग्ल वाटला, आमच्या महाराष्ट्र मध्य अशी ईमानदार आणि बिंदास मानसा आहे जे सत्ता धीश लोकाना विस्तार पाने बोलता, धन्यवाद नाना 🙏
No one can fight with nana with words.... He is just awesome..... Why not in politics.... We needs like nana as MAJOR politician.....
In politics not everyone likes you but in socialism everyone will like you and your work that's what NANA is
If he has so much daring ask hm to question Raj T or SP
नाना पाटेकरना गेल्या अडीच वर्षांत :
• एसटी कर्मचाऱ्यांचा संप दिसला नाही.
• तुफान पावसामुळे आलेल्या पुराने पिचलेला शेतकरी दिसला नाही.
• पालघरातील साधूंची हत्या दिसली नाही.
• जलशिवार योजना बंद केल्याचे दिसले नाही.
• केतकी चितळे व निखिल भामरे यांच्या अटका दिसल्या नाही.
• करमुसेना बंगल्यावर नेऊन बेदम मारहाण केल्याचे दिसले नाही.
• सुडभावनेने कंगना राणावतचे कार्यालय जसीबी ने तोडलेले दिसले नाही.
नानांनी याबाबत कधीही महा भकास आघाडी सरकारच्या नेत्यांची मुलाखत घेऊन त्यांना जाब विचारला नाही!
बहुदा आपल्या घरावर देखील कंगना प्रमाणे जेसीबी ठाकरे सरकार चालवतील म्हणून फाटली असावी. 🙆🤦
@@Monntyvlogs m
Will he ask to SP UT or RT ?
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी...! नाना पाटेकर सर खरच मनापासून आभार आणि धन्यवाद सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न विचारल्या बद्दल ✌🏻🤩
खरंच मस्त फिरकी घेतली माननीय नाना सरांनी.. 🙏🙏
Te karayla akkal lagat nahi. Rajya chalvayla lagta ...
@@amitr4385Sankalp Lavar purn Kara
सामान्य माणसाचे प्रश्न विचारले .. खुप छान इंटरव्ह्यू
नानाजी, छान भाषण दिलात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबाना.. क्लास घेतल्यासारखं वाटलं 🙏🙏.. खूप वर्षात पहिला interview पहिला असा, जिथे प्रश्न manage नव्हते.
धन्यवाद नाना आपण शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या त्या बद्दल अभिनंदन
❤❤
7❤❤
❤😊
आमी फक्त आम्हाला काय परवडत आहे हेच पहातो.शेतकरी मदत आजून मिळत नाही केवायची होत नाही. शेतात कामे पडून जनावरे उपिशी शेतकरी केवायसी तलाठी बेफीरी.जीआर शासनाचा नाही पण तलाठी देवस्थान ला अनुदान देत नाही.पण देवस्थान ची वसूली करतो. नैते लोकशाही दिन घेत नाही.एन ए शेतकरी करू शकत नाही भष्ट आधिकारी फक्त नेतेचे हस्तकाचे काम वाकून करतात.नकाशे घरी बसुन करतात.मा.मंत्री कडेही अर्ज न्याय मिळत नाही.
रात्री बाराला लाईठ
सरकारचे कायदे शेतकर्यासाठी जूलमी आहे.एक गुंठा विकू शकत नाही. पण बिल्डरची इंचावर विकते.कायदे एवढे जाचक इथ सामान्य माणुस गांजून तो रागात आहे ती जमीन बिल्डरला फुंकुन देतो.आणि बिल्डर एक लाखाचा गुंठा दहा लाखाला विकतो.आधिकारी सरकार मस्त शेतकरी देशोधडीत बी अण्ड आधिकारी घरी लाजवर बसून पैसे देतील त्यांची कामे करतात.
खरच आहे नानाचं, 22 वर्षापुर्वी माझ्या गावात (सोनपेठ जि परभणी) एक इसम घरोघरी दुध विकायचा , नंतर नगरसेवक झाला नंतर नगराध्यक्ष आज पर्यंत , आज त्याचा 3 कोटिचा बंगला , आहे शहरात शेकडो प्लाँट, 2 पेट्रोल पंप, 4-5 अलीशान फोरव्हीलर गाड्या.. आजचे राजकारणी निवडून आल्यास एवढे कोट्यावधी कशे होतात नाना चौकशी झाली पाहीजे
❤❤❤❤
बिचाऱ्याने घरोघरी दूध विकूनच थोडीशी माया जमा केली असेल,जोड धंदा केला असेल
राजकारणात हे शक्य होते देवा.
नानानबद्दल खूप अभिमान वाटतो सगळे काहींना काही कारणास्तव हिंदी बोलून राहिले नाना मात्र आपली मातृ भाषा मराठीतच बोलून राहिले ग्रेट नाना❤️🙏🙏
Nana Patekar is a great personality, he has his unique style of speaking..........
his voice...............adds more quality to his words
but on a serious note.................i never expected him to be so direct
love this guy
Good job Nana sahib
keep it up
hopefully, you can enter politics and practice what you preach
महाराष्ट्र ऐक महान राष्ट्र का आहे...याचे उत्तम उदाहरण आहे ही मुलाखत....✌️✌️✌️
प्रश्न बराेबर . . . उत्तरं ही बराेबर परंतू उत्तर दिल्याप्रमाणे जर घडलं तर फार बरं हाेईल. . . पण ते हाेणार नाही 🙂
Many people asked me to watch this great interview, after watching this twice, i agree & pay respects to NANA SAHEB PATEKAR and all the people who love him.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😅Pp 😅😅😅 l will 😮..😅
अगदी बरोबर आहे
.
सामान्य माणसाचे प्रश्न विचारण्यात आले बरं वाटलं . असेचं प्रश्न कोणाचेही सरकार असले तरी विचारण्यात यावे.
*असं प्रत्येक पक्षच सांगतो, जनतेनं करायचं काय.*
Modinna jaun vichara.
@@Spiritkill1 मोदी ज्या झाडाच्या उंच फांदीवर बसले आहे ना , त्या झाडाचे मुळ पहिले कापा, प्रश्न विचारायचा प्रश्न पडणार नाही तु ते झाड तोडू पहात आहेस.
Jaise ko taisa mila
Gaddari aadhi pan zali hoti pan sagle visarle
@@Spiritkill1 *त्यांना विचारुन काय फायदा ते त्यांची "मन कि बात" सांगणार. जनतेची बात कोण ऐकून घेणार. हाच खरा प्रश्न आहे.तो कोणी सोडवायचा.*
नाना पाटेकर आपणास मनापासून धन्यवाद, कारण असे की तुम्ही जे प्रश्न विचारलात आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्यांना, ते प्रश्न कोठ्यावधी सामान्य जनतेच्या मनातील आहे. त्याला आपण उत्तम प्रकारे व बिनधडक मांडले,
एकदिवस फक्त एकनाथ साहेबांची स्वंतन्त्र् मुलाखत घ्या नाना,
जय नटसम्राट
Impossible , ugach khitri khare bolun jatil shinde sarkar 😀
Gand fatel fdn20 sachi....
Are nahi pattern bighdel baba...aplya cm na tyanche cm sobt lagatat 😅
ekda himmat asel tar ravish kumar ani wankhadenna mulakat dya sagli chalu giri baher kadhtil yanchi
जोडीला फोड्यांवीस लागेल ना
स्पष्ट वक्ता.. ❤ मानाचा मुजरा नाना साहेब.
Fadnavis seems to be CM and Shinde seems to be a normal person 😂
Just like Antonio Maino and Manmohansingh
Ho बरोबर फडण२० व त्याच्या डोळ्यात लूच्चेपणा, लबडपणा किती प्रखरपणे जाणवतोय,
Bhai...wahi toh game hai....agar fadnavais ko cm banate toh uddhav ka ghamand nahi tod paate
@@premagharaniya3640 वाह, म्हणजे शिव्यागाळ, टोमणे नाही मारले म्हणजे लूच्चेपणा का?? एवढं मुद्देसूद बोलता येतं का तुमच्या साहेबांना. किंवा कधी ते बोललेत का असे. ते सोडा , फिक्स्ड इंटरव्ह्यू देतात ते, असे अडचणीत टाकणारे प्रश्न घेतील का ते?? फेसबुक लाईव्ह वर प्रश्न नाही ना विचारता येत
Look like.. moji & shahae
नाना सुरुवातच जबरदस्त केली प्रत्येक सामान्य माणसाच्या मनातल्या सगळ्या गोष्टी अगदी छान मांडल्यात नाना🙏🙏
हे सगळे दाखवण्यासाठी होते, राजकारणी लोक आतल्या गाठी चे असतात, त्याचे दाखविण्याचे दात वेगळे असतात, आणि खायचे दात वेगळे, म्हणून कोणी , कुठलही सरकार आले तरी सामान्य माणसाच्या जीवनात काही हि फरक पडत नाही हेच खरे. बाकी मुलाखत छान झाली, सगळ्यांनी आपली नेमून दिलेली काम चोख बजावली.
perfect
Very Nice Bro 👍👍👍👍👍
@@atulkhandge😮u85u
Shinde na kahic boltà yet nahi
za😅6😅z.e
तुम्ही लोक सेवक आहात राज्यकर्ते नाही.. नाना वा.. 👍👌
Nana what you said ..... Hats off to you sir. Nete he janteche sevak ahet malak nahit. Rajeshahi nahi.
अशीच एकदा मुलाखत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी पण होउन जाउदे
Nana has nailed it and today's reporters should be ashamed of how they do reporting and ask questions to such politicians.Who are not accountable today for their work and deeds.
Barobr ahe 👏👏👏👏
He forgot to ask , aap aam kat Kar khate Hai yeah choos kar
कोणी तरी सामान्य माणसाला पडणारे प्रश्न सरकारला विचारले .धन्यवाद नाना
नाना अपक्ष उभे रहा, नक्कीच जनता साथ देईल, शेतकऱ्यांचं भल होईल
नाना पाटेकर साहेबांना आपण सर्वजन पत्र लिहू.
😂
This is the words from all common men heart
नानांनी एकदम मार्मिक अशी ही मुलाखत घेतली आहे, एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावरून गेले असणार पण फडणीसां ना कळल नानांना नक्की काय म्हणायचे आहे ते
News 18 लोकमत..! आपल खूप खूप आभार आणि अभिनंदन. कारण वरील प्रमाणे चर्चा सत्र आणि या मधून रोकठोक झालेली फटकेबाजी आणि शुध्द मराठी खास करून नानांची या बाबत आपणा मार्फत झालेलं प्रसारण या बाबत आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार..!!!
नानांचे प्रश्न वेगळे आणि यांचे उत्तरे वेगळे... फक्त सावरासावर..
म्हणजे तुम्हाला जे ऐकायचं आहे ते ऐकायला नाही मिळालं म्हणजे सरवासारव?? ठाकरे च विधानसभेतल ऐका कधी, सरवासारव काय आहे ते समजेल.
@@sndy2436 tumcha reply suddha sarvasarav kelela vattoy 🤣🤣
@@sndy2436 are ha it cell aahe mhunn pratek comment vr reply ahe
"सारवासारव" रे गधड्या
That means you don't have the ability to understand 🤣😅
धन्यवाद नाना खरच छान वाटले तुम्ही शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या मांडल्या त्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि हे काय म्हणतात की भरस्ट चार थांबला पाहिजे पण ते कसं शक्य आहे कारण या नेत्यांना फक्त भृष्टचार कसे करावे हे निश्चित केले आहे त्यांना काय त्यांचे मुल बाळ कुणाच्या बान दावर थोडेच जायची गरज असते अश्याने काय सिद्ध होते तेच कळत नाही म्हणून नाना तुम्ही पुढे येतात तुमचे मना पासून खूप खूप धन्यवाद 🚩🙏🚩
पाटेकरांचा नाना.... एकेकाळचा माझा आदर्श... अंकुशपासून त्याच्या प्रेमात पडलेला मी प्रहारनंतर जबरदस्त फॅन झालो.. त्याच्यातला सुमार दिसणारा पण अगदी आपल्यातला वाटणारा रांगडा, सहजसुंदर अभिनेता मला फार आवडायचा. क्रांतीवीरमधला त्याचा उद्विग्न, फटिचर, रस्त्यात खाटेवर झोपून टपरीवरचा चहा बिस्कुट बुडवून पिणारा पण निर्भिड आणि फारशी तत्त्व पाळत न बसताही प्रांजळपणे रहाणारा नायक अगदी मनात बसला.. पण.. पण.. प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला हाच त्याचा रोल नानाच्या स्वत:च्याही डोक्यात जाऊन बसला.. इतका की. आज 25 वर्षांनंतरही तो त्याच्या बाहेर यायलाच मागत नाही.
कालची त्याने घेतलेली देवेंद्रजी आणि एकनाथजी यांची मुलाखत म्हणजे रजत शर्माचा आप की अदालत, भाऊ कदमचा चला हवा येऊ द्या आणि पाकिस्तानी उठवळ अँकर मुलींचे भडक न्युज चॅनेल प्रसारण यांचा संकरित प्रकार होता.. कसलीच वैचारिक प्रगल्भता नाही. स्थित्यंतरांचे, राजकीय-सामाजिक बदलांचे अवलोकन, निरीक्षण नाही. केवळ 25 वर्षांपुर्वीचे जनसामान्यांचे प्रश्न एखाद्या नाक्यावर जसा रिक्षेवाले पॅसेंजर भेटेपर्यंत मधल्या वेळेत तंबाखू चोळत.. "साला गव्हर्नमिंट का मामला ऐसाईच है. सब के सब करप्ट है.. सब पैसे खारेले और हम पब्लिक कू लुटरेले..." किंवा "काय बी म्हना पवारसायेब लई डोम.. साला विलेक्शनीत कसली गेम केलीये.." असल्या काहीतरी मतांच्या पिंका टाकत करतात तसा केलेला संवाद होता..
फक्त ज्याप्रमाणे क्रांतीवीरमध्ये अकारण तारस्वरात संवाद होते त्याच्या नेमके उलट निर्बुद्ध वाक्यही काहीतरी महान तत्त्वज्ञान सांगतोय अशा आविर्भावात उगाचच अतिखर्जात जाऊन परिपक्वतेचा आव आणत विचारलेले प्रश्न..
संपूर्ण कार्यक्रमभर तो घड्याळजींच्या पक्षाचा प्रवक्ता किंवा प्रतिनिधी असावा असा आव आणून या नवनिर्वाचित मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या अडीच महिन्याच्या कार्यकालातील अकार्यक्षतेची झाडाझडती तीही 15 वर्षांच्या बॅकलॉगसहित? घेत होता..😫
मधेच बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन चिकटून खांद्यावर काय हात ठेवतोय... गळ्यात बांधलेली ती चिंधी.. पुष्पामधल्या अलू अर्जुनपेक्षाही दारूण अवस्थेतले कम्युनिस्ट कपडे... आरारा..
आता इतक्या बेसिक, ढोबळ प्रश्नांना किंवा विचारलेल्या 'खड्या जाबाला😃 समोरचा मोठा तज्ज्ञ असला तरी काय उत्तर देणार? फडणवीसांनी कसंनुसं समाधान करण्याचा प्रयत्न केला.. काही विरोधकांना किंवा एकनाथजी-फडणवीसांचा द्वेष करणाऱ्यांना कदाचित हे पाहून उकळ्या फुटत असतील.. ते निरूत्तर झाले असा त्यांचा भ्रम झाला असेल. पण यांच्या हे डोक्यात येत नाही की सचिन तेंडूलकर असेल तर समोरही ब्रेट ली, शोएब हवा तर मॅचला मजा येते.. नानाचा कालचा इंटरव्हू म्हणजे गल्लीतल्या पोराने ब्रायन लारा, सेहवागला टाकलेला सरपटी बॉल होता.. ज्यावर कदाचित हे महान फलंदाजही गंडतील.
असो.. हे एवढे विस्ताराने लिहिण्याचे कारण एकच.. ते म्हणजे एकेकाळचा हा माझा आदर्श अलिकडे साठीची बुद्धी नाठी झाल्याने असेल कदाचित पण मनातून साफ उतरलाय.. त्याला एकच सांगावेसे वाटते.. नाना... तुझे सामाजिक कार्य खुपच भरघोस आणि समाजोपयोगी आहे. तुझ्या साध्या सरळ, भपकाविहीन राहणीमानाचे आम्हाला कौतुक आहे.. परखडपणा मनाला भावतो... पण तू आपला त्या फार्म हाऊसवर निर्मुक्त जीवनाचा आनंद घेत जगतोयस तेच कर बाबा... उगा राजकीय विश्लेषक. गरीबों की आवाज किंवा महान तत्त्ववेत्ता वगैरे भुमिका करायला जाऊ नकोस.. जेणेकरून आ गए मेरी मौत का तमाशा देखने, थोडी देर में मेरा ये भाई मुझे लटकाएगा.. जुबां इतनी बाहर आएगी, तुम सब लोक टाली पिटोगे और घर जाओगे.. असं काहीतरी म्हणायची वेळ वास्तवात तुझ्यावर येणार नाही.🙏
- प्रसाद भिडे
Kharach... Nana pan paid zale NCP kadun
Are tuzya aaicha bhosada... Kay lund mahit ahe re.... Lavdya
Looks like interview of amresh puri in nayak by anil kapoor 😂😂😂😂
Ranveer singh ला काय कळतं असेल 🤣🤣
Paise gheun aala bhadwa...
😅🤣🤣🤣
Marathi yete tyala
Very.. Good. Cochan.. Paatekar
Ekdam.bhari.mulakat.veri,good.ok
Nice Interviw, Nice Question,Nice Thoughts..... Nana Patekar❤♥️💯👌👍🙏🇮🇳
Nana tumchi garaj ahe samajala jay shiwray
What an amazing interview! 👍🙏🎉🙏
Barobar nana patal .👌🇮🇳🚩🙏👍
मुलाखत नक्की कोणाची होती?
सगळी गंमतच होती...
Though I may not have understood the absolute 100% of what was said, but I felt Nana Patekar asked the tough questions and showed the journalist on the same platform, the kind of questions they should be asking. This was a good session.
.barobar. 🙏👌🚩👍
ढाल पाठीवर लावून उपयोग नाही, जनता ढुं*ण**र वार करनार आहे.
😁
😂
😂
😂😂
Konachi ? 😂😂
नाना: "मला सगळेच सरकार चांगले दिसतात. कारण मला वाईटात चांगलं शोधायची सवय आहे. "
सध्या सगळेच मतदार हेच करत आहे. सगळेच उमेदवार वाईट वाटतात. त्यातल्या त्यात चांगला जो आहे त्याला मत द्यावं लागत.
नाना पाटेकर यांनी जबरदस्त प्रश्न आणि सामान्य माणसाच्या मनातली खंत व्यक्त केली.
आरे बाबा.... आजची परिस्थिती भंडारा गोंदिया जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची आहे... पाऊस जाता जाईना अन् तुम्हाला परिस्थिती हाताळता येईना.... धान विकायसाठी सातबारा ऑनलाईन करण्यासाठी स्वतः शेतकऱ्याला जाव लागत आहे... दिवसभर आपले काम ठेवून लाईन मध्ये उभे राहत आहे तरीही नंबर लागत नाही..... जाचक करून ठेवलं शेतकऱ्याचे जिणे.....
Brother ahe. 👌
मुख्यमंत्र्यांचा उपवास आहे वाटते काही बोलतच नाहीत 😀😂
फडणवीस साहेब,शिदे साहेब,अभिनेता नाना पाटेकर हे तिन्ही खुप कार्यक्रम घेतला.
जय महाराष्ट्र
#we want future CM Nana sir
हा नाना मुलाखत घेतोय की देतोय. प्रश्न विचारून समोरच्याला बोलते करायचे, त्यांचे विचार काढून घ्यायचे असतात. हा स्वतःचीच मते मांडतोय.
हल्ली कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही
Karan te je bolat hote na tyane samor baslelyanchi bolti band zali hoti.. mhanun te gapp baslele Ani Nana bolat hote...
Nete nehmich boltat ho, pan Nana ikde hey janateche pratinidhi mhanun basle aahet.
Kay aahe na Mitra,
Tith sarve VIP lok basle aahe,aani Tyanna kahich prshn vicha raychi garj nhi,aani jyana kharch kahi vicharaych ael te tith nahi aahe,aani rahil Nana patekar ranch,tyanch boln Tula kuth tari samj nhi.
Ha Nana? jara aadar theva Ani mg bola..
Naanache vichyar barobar ahe. 👌🇮🇳👍🚩💐🍎🍨🙏
Nana on fire 🔥
Nanaji Sir tumhi great ahat.
God bless you 🙏 🙏 🙏
नटसम्राट नानानी मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री यांची फिरकी घेतली परंतु फडणवीस साहेबांनी मूळ प्रश्नाला बगल देऊन उत्तर दिलं
शेवटी नानांना मनात सुद्धा म्हणावं लागलं असेल कुणी घर देता का घर
Bhai asach fadnavis la support karal na tar Maharashtra jail gujrat madhe ani tu pan rastya var yeun ghar deta ka koni ghar deta ka bolat phirshil😂
😂😂
नाना तुमचं स्वा गत.आहे तुम्ही उभे होते शेतकरी याच्या मागे खूप छान धन्य वाद हे.फडवनिस.हे.नकलीडोळयात पानी.आनि सिंदे हे.डोळे मिटून बसून राहिले.शेतकरी यांना संपवून टाकले होते पन.निवडणूक वेळी.शेतकरी यांनी. जवाब.दिला.धन्यवाद जय.महाराष्ट्र हिंदू शेतकरी
मुख्यमंत्री महोदयांना काही उत्तर देऊ द्या.... 😀
नमस्कार नाना! साधारण जनतेच्या जीवनाशी संबंध असलेले फारच मार्मिक प्रश्न ठेवल्या बद्दल खूप आभार. 🙏🇮🇳
मान. शिंदे साहेब आणि मान. फडणवीस साहेब ह्यांनी मिळून गरजू जनता, खास शेतकरी वर्गा साठी पाऊल उचललेली आहेत आणि समाजाला लागलेली जळमटं काढण्या साठी राजकारण आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नावर जोर दिला हे अत्यंत गरजेची बाब आहे.
स्थिर राजकारण आणि सरकारला जनतेच्या हितासाठी राबवावी लागणारी योजना यशस्वी होण्यासाठी समाजाच्या, जनतेच्या पाठिंब्याची आणि सहकाराची गरज असते.
तेव्हा ह्या जोडी कडून जनते साठी आणि जनते कडून ह्या जोडी साठी, महाराष्ट्राच्या प्रगती साठी प्रयत्न व्हावेत.
जय महाराष्ट्र.🙏🇮🇳🚩
जाता जाता शेवटी एवढच सांगायचंय जे त्या मंचावरून सांगितलं गेलं नाही. ते हे की D wood जर हिंदू धर्माचा अपमान करण्यातून वर येत नसेल तर, कितीही चांगली technology वापरली तरी बॉलिवूड स्वतःच जबाबदार असणार बुडण्यासाठी.
जय हिंद. 🙏🇮🇳🚩🗡️🏹🔱⚔️🧿
Kay karat ahe bhai kama mala pan sang mothya company gujrat la shift hot ahet, maharashtra cha lokana job nhi, development cha naav khali arey cha jungle cut karat ahet, BJP cha rajyta shetkaryana karja maffi denya sathi nakar ani tech shivsena ali tar karja maaf kara mhanun fadnavis andolan karto. Waaaa reee dada😂
Only Nana Patekar can do this👑💯🙌
नाना पाटेकर साहेब अशीच मुलाखत शरद पवार साहेब राहुल गांधी यांची पण घ्या
अत्यंत महत्वाची वाटणारी गोष्ट अशी आहे की आज मितीला आदरणिय मुख्यमंत्री महोदय ठामपणे सांगतात की आम्ही अर्थात फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब contact मध्ये होतो परंतु सखोल पणे विचार केल्यावर अशी माहिती मिळेल की जेव्हां ह्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा विचार केला आणि पक्ष सोडला आणि गुवाहाटी ल गेले तेव्हा ओरडुन ओरडुन सांगत होते की bjp आणि आमचा काहीही संबंध नाही आणि आम्ही कोणाच्याही संबंधात नाही ना शिवसैनिक ना फडणवीस मग ह्याचा अर्थ काय की सत्य लपवायचे की जनतेला येड बनवायचं...
हा प्रश्न एकदा मंत्री महोदयांना विचारण्यात यावा
Hi kid fadnvis la lagliy
Peesa boltha he
Tu mhie fadnvis la vichara
Mulakat 1 ch .nambar .jhaali naanachi .🇮🇳🚩👍🙏🍨
सुंदर मुलाखत नाना
फक्त एकदा उद्धव ठाकरे सोबत मुलाखत घ्या अशी .....
Kup chan vichar nana Saheb 🙏🙏
ह्या लोकांच् फक्त लोकांच्या भावानेसी खेळण चालू आहे.
नाना आजोबा जिंदाबाद.
असा नट होणे नाही! 🔥
मी सर्व साधारण माणूस एक प्रश्न विचारतो कितीवेळा rashtrvadi congres sarkar होता shivsena sarkar होता नाना तेव्हा का मुलाखत घेतले नाहि माज म्हणण एवढाच आहे की नाना ना आज जाग आली का प्रश्न चांगली विचारले मी सहमत आहे नाना अजित व uddhav ला घाबरतो की काय अस मला वाटतंय
नाना सर, आपण खूपच मार्मिक प्रश्न विचारलेत पण हेच प्रश्न एकदा माननीय उद्धव साहेब आणि माननीय शरद पवार साहेब ह्यांना अशा जाहीर कार्यक्रमात बोलवून विचाराल का प्लीज?
अभ्यासु,परखड, निर्भीड व्यक्तिमत्त्व,कोट्याधीश असतांना सुद्दा सामान्य जीवन जगणारं व्यक्तिमत्त्व,निःसंकोचपणे मत व्यक्त करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना...माझे म्हणून नाही आपलं म्हणून जगणारा माणूस म्हणजे नाना...
आणि विषय राहिला राजकारणाचा
लोकशाही असूनही इथे लोकांची फसवणूक केल्या जाते.राजकारण हे समाजहिताचे असावे,पण अलीकडचे राजकारण म्हणजे पैशाचे आहे.राजकारण्यांणसाठी सुद्धा कठोर कायदे व्हायला हवे.तरच भ्रष्टाचार कमी होइल.
धन्यवाद नाना योग्य मुलाखत घेतली
😊
बोला ना आता भ्रष्टाचारावर फडणवीस साहेब मुद्दा पकडून बोला काहीतरीच काही बोलू नका 😂😂
खूप छान झाली मुलाखत पण नाना तुम्ही अजून एक प्रश विचारायला पाहिजे समजा मध्ये खूप हायदोस घातला आहे या प्रश्नांनी... शिक्षण खूप मोठा बाजार केला आहे,सर्वसामान माणसांना खूप सतावतो आहे हा प्रश्न..जर परत अशी मुलाखत झाली तर हा प्रश्न नक्की विचारा..🙏🙏
वहा नाना वहा अपन नेतचे कान पकड़ले आपलेला नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏
The best video i had ever seen hats of to nana❤
Nana rocks sarkar shocked 🔥💥
Atishana patekar fakta prashna vicharu shakto...uttara tyacha kade pan nahit
Masta zhadla
E S + D F = success road to success -- maha success ---param vaibhav for Maharashtra... leading to param vaibhav for the Nation..
Sarv खोटं बोले जातंय रे भाऊ, सर्व फेक आहे
Fake tyachya aila, kon vicharnar ahe tula, param Vaibhav nahi zala tar
नानांनी जे प्रश्न विचारले आहेत ते गोरगरिबांचे मन बोलतेय . हेच प्रश्न सामान्य लोकांचे आहेत
प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी आपापल्या येथील नगरसेवक आमदार खासदार यांच्या अशा प्रकट मुलाखती घ्याव्या व त्यांना असे प्रश्न विचारावेत
Nailed it 💯
Bahut khub Nana patekar 👍👍🙏🙏
खुपच छान उत्तरे विचारले नानासाहेब तुम्ही
नेमकं काय होतंय माहितेय का?...नाना दिसताच क्षणी तनुश्री दत्ता डोळ्यासमोर उभी राहते. किती साळसूद विचारवंताचा आव आणून पूढे पूढे करत असतो हा माणूस!? ...आणि त्याला वाव मिळतोही!
नाना पाटेकर साहेब खुप खुप धन्यवाद चांगली माहिती दिली एकदमच छान तुम्ही सुद्धा मंत्री हु शकता 🌹🌹🙏🙏🙏🙏
Maharashtra no.1 hota rahnarach....jai Maharashtra
Khup chan question ans hote
आंबेडकरी आणि शिवरायांच्या योजना राबवा शेतकऱ्या साठी, तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही जाणवणार शेतकऱ्यासाठी.
नाना खूप खूप धन्यवाद या नाटकी मंत्र्यांना खूप महत्त्वाचे प्रश्न केला असे प्रश्न विचारणारे कोणी नाही
Power of nana 💪
अगदी बरोबर आहे नानासाहेब खूप सुंदर
Fadnwis cm very talent person. Shinde formal person
🔔
🍌
सुरेख मुलाखत.महतवाचे पॅईट घेतले आहेत. 14:43
Your graet Nana sir ...and your best people in marthi ...and support to be farmers thank you sir ❤️❤️❤️❤️🙏🙏🚩🚩❤️❤️❤️
Nana saheb Khup dhanyavad. Vichar mandlya badal 🙏
Far chhan khadkhad nanane mandali aahe.Tumhi doghani aamachhya apeksha vadhavilya aahet.Purya kara.God bless you.Amen!!!
नाना साहेब तुमच काय आमचं काय समाधान होणार आहे का निर्लज्जम सदा सुखी जरी कळलं तरी नकळल्या सारखं गोड हासुन सरवा सारवकरूच नंतर चांगुलपणा नेच ऊतर देणार मांजर डोळे मिटून दुध पीत त्याला वाटते आपल्याला कोणी पाहत नाही आसेहे दोन स्वःताला चाणक्य राजकारणी समजतात
Khup chan mulakhat🙏🙏...tumhi kharch gaddar ahat👍👍
नाना खुप चांगला इंटरव्यू घेतला आपण शेतकातेची वेथा मांडल्ये शेतकरी साठी काही नाहीं केले नानांनी तरी नाम फाउंडेशन यांनी खुप चागले उपक्रम राबवला लग्न समाज सेवा शेती साठी नाला खोलीकरण शेत तळे खुप सर्व मदत केली नाना धन्यवाद